मनोज जरांगे पाटील एका हॉस्पिटलमध्ये भेट देण्यासाठी गेले असताना हॉस्पिटलच्या लिफ्टचा अपघात घडला आहे. लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. यातून मनोज जरांगें सुखरुप बचावले आहेत. दरवाजा तोडून ते लिफ्टमधून बाहेर आले.
परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईला दिरंगाई होत असल्याचा आरोप करत मृत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
Beed New Born Baby: बीडमधील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मृत घोषित केलेलं नवजात बाळ अचानक जिवंत झाल्याचे समोर आलं आहे. जिवंत बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
Suresh Dhas son Accident : आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांचा मुलगा सागर धस यांच्या गाडीने केलेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
मेहनतीने पेरलेली महागडी बियाणे वाया जाते, आणि आर्थिक फटका बसतो. अशा वेळी शेतकरी हवालदिल होतो, नैराश्येच्या गर्तेत जातो. या परिस्थितीमुळे शेती करणे 'विक्रीचे' झाले आहे,
बीड जिल्ह्यातील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय मुलीवरील छेडछाड आणि लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणाने राजकीय वातावरणही तापलं आहे.
सध्या राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच, शेतकरी नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी रोखठोक भाषेत मराठी भाषा धोक्यात असल्याचा दावा करणाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. दरम्यान यां हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या तुरुगांत असून त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे.
धनंजय मुंडे यांनी कनिष्ठ न्यायालयातील याचिका रद्द व्हावी म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायालयाने मला दिलासा दिला आहे, असे त्यांनी सांगितले.
मुलीच्या लग्नासाठी सुरेश यांना 16 लाखांची गरज होती. त्यामुळे साठवलेले पेसै काढण्यासाठी त्यांनी बँकेत खेट्या घालण्यास सुरुवात केली होती. सतत बँकेच्या फेऱ्या मारूनही सुरेश यांना रक्कम परत मिळाली नाही.
बँकेचे कर्मचारी बँकेच्या आवारात दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना या सुरेश जाधव यांचा मृतदेह दिसल्यानंतर एकच खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला.
बीडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 30 ते 35 वयोगटातील तब्बल 843 महिलांचे गर्भाीशय काढण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या महिलांना ऐन तारुण्यात मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.