विलास घुले हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील राजकारण तापले असून, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, बजरंग सोनवणे आणि इतर काही नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध करुन अश्विनी देशमुख यांना उमेदवारी देऊन त्यांना सर्वांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे पोलिसांच्या संगनमताने वाळू तस्करी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहामध्ये भूमिका मांडली.
महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य असल्याचा वलग्ना करणारे सत्ताधारी हेच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम करत असल्याची शंका नव्हे तर विश्वास सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात पराभूत आणि विजयी अशा दोन्ही उमेदवारांना सूचक इशारा दिला. ते म्हणाले की, "तुम्हाला निवडून आणण्यासाठी पडद्यामागून मी काय आणि किती प्रयत्न केले आहेत,
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानसभा सभागृहात हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न चांगलाच गाजला. आ. नमिता मुंदडा यांनी राज्यातील हुंडा प्रथेच्या भीषण वास्तवावर प्रकाश टाकला.
आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार या नगरपंचायतींमध्ये राज्याच्या नगरविकास विभागाच्या नगरोत्थान असलेल्या योजनेंतर्गत सुरू पाणीपुरवठा योजना व नळजोडणी कामांचा सविस्तर आढावा आमदार सुरेश धस यांच्याकडून घेण्यात आला.
बीड जिल्ह्यातील केज नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीत झालेल्या ३.६२ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.
बीड नगरपरिषदेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. २७५ कोटी ४ लाख ५० हजार रूपयांच्या उत्पन्नाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. कोणतीही कर वाढ आणि दर वाढ न करता बीड शहरातील नागरीकांना दिलासा देणारा आहे.
९० वर्षांपासून, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील विडा गावात एक अनोखी होळी परंपरा पाळली जात आहे. येथे जावईंना गाढवांवर बसवून मिरवणूक काढली जाते. ही खेळकर परंपरा द्वेष पसरवणाऱ्यांना प्रतिसाद मानली जाते.
Walmik Karad News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून आरोपी वाल्मिक कराडचा तुरुंगातला मुक्काम वाढणार आहे. कारण सुप्रीम कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला आहे.
बीड जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात वकिलाच्या टेबल समोर गाडी लावल्याच्या कारणावरून काही लोकांकडून थेट वकिलाला मारहाण झाली. यानंतर बार काउन्सिल च्या वतीने सर्व वकिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
१९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमास माजी राज्यमंत्री बच्चू कडू तसेच पत्रकार सरिता कौशिक उपस्थित राहणार आहेत. यात सहभागी होण्याचे आवाहन संयोजक सुदर्शन रापतवार व कालिदास आपेट यांनी केले आहे.