आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील बडे नेते आणि आमदार अशी ओळख असलेले विजयसिंह पंडित आणि संदीप क्षीरसागर यांच्यात वाद उफाळून आला आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात पराभूत आणि विजयी अशा दोन्ही उमेदवारांना सूचक इशारा दिला. ते म्हणाले की, "तुम्हाला निवडून आणण्यासाठी पडद्यामागून मी काय आणि किती प्रयत्न केले आहेत,
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानसभा सभागृहात हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न चांगलाच गाजला. आ. नमिता मुंदडा यांनी राज्यातील हुंडा प्रथेच्या भीषण वास्तवावर प्रकाश टाकला.
आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार या नगरपंचायतींमध्ये राज्याच्या नगरविकास विभागाच्या नगरोत्थान असलेल्या योजनेंतर्गत सुरू पाणीपुरवठा योजना व नळजोडणी कामांचा सविस्तर आढावा आमदार सुरेश धस यांच्याकडून घेण्यात आला.
बीड जिल्ह्यातील केज नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीत झालेल्या ३.६२ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.
बीड नगरपरिषदेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. २७५ कोटी ४ लाख ५० हजार रूपयांच्या उत्पन्नाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. कोणतीही कर वाढ आणि दर वाढ न करता बीड शहरातील नागरीकांना दिलासा देणारा आहे.
९० वर्षांपासून, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील विडा गावात एक अनोखी होळी परंपरा पाळली जात आहे. येथे जावईंना गाढवांवर बसवून मिरवणूक काढली जाते. ही खेळकर परंपरा द्वेष पसरवणाऱ्यांना प्रतिसाद मानली जाते.
Walmik Karad News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून आरोपी वाल्मिक कराडचा तुरुंगातला मुक्काम वाढणार आहे. कारण सुप्रीम कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला आहे.
बीड जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात वकिलाच्या टेबल समोर गाडी लावल्याच्या कारणावरून काही लोकांकडून थेट वकिलाला मारहाण झाली. यानंतर बार काउन्सिल च्या वतीने सर्व वकिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
१९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमास माजी राज्यमंत्री बच्चू कडू तसेच पत्रकार सरिता कौशिक उपस्थित राहणार आहेत. यात सहभागी होण्याचे आवाहन संयोजक सुदर्शन रापतवार व कालिदास आपेट यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनांचा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
अंबाजोगाई येथील राजमा बियाणे पुरवठा करण्याच्या नावाखाली एका बियाणे व्यापाऱ्याची १२ लाख ८० हजार २०० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.