बीड एसटी विभागात बाहेरून बदली होऊन आलेल्या कर्मचाऱ्यांवर ज्येष्ठतेच्या नावाखाली अन्याय होत असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला. परिपत्रकाची योग्य अंमलबजावणी करून सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय द्यावा, अन्यथा आत्मसन्मानासाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्...
आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील बडे नेते आणि आमदार अशी ओळख असलेले विजयसिंह पंडित आणि संदीप क्षीरसागर यांच्यात वाद उफाळून आला आहे.
साखर कारखाने ऑफिस रेकॉर्डवर शेतकऱ्यांचे पैसे दिल्याचे दर्शवत आहेत, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप उसाचा एक रुपयाही जमा झालेला नाही.
या हल्ल्यात एकूण अमित कांताप्रसाद तिवारी आणि सुजय गोकुळसिंग चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. तर राहुल हजारी, अमित सद्देवाल आणि मोहन रहिकवाल हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध करुन अश्विनी देशमुख यांना उमेदवारी देऊन त्यांना सर्वांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे पोलिसांच्या संगनमताने वाळू तस्करी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहामध्ये भूमिका मांडली.
महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य असल्याचा वलग्ना करणारे सत्ताधारी हेच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम करत असल्याची शंका नव्हे तर विश्वास सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात पराभूत आणि विजयी अशा दोन्ही उमेदवारांना सूचक इशारा दिला. ते म्हणाले की, "तुम्हाला निवडून आणण्यासाठी पडद्यामागून मी काय आणि किती प्रयत्न केले आहेत,
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानसभा सभागृहात हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न चांगलाच गाजला. आ. नमिता मुंदडा यांनी राज्यातील हुंडा प्रथेच्या भीषण वास्तवावर प्रकाश टाकला.
आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार या नगरपंचायतींमध्ये राज्याच्या नगरविकास विभागाच्या नगरोत्थान असलेल्या योजनेंतर्गत सुरू पाणीपुरवठा योजना व नळजोडणी कामांचा सविस्तर आढावा आमदार सुरेश धस यांच्याकडून घेण्यात आला.
बीड जिल्ह्यातील केज नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीत झालेल्या ३.६२ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.
बीड नगरपरिषदेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. २७५ कोटी ४ लाख ५० हजार रूपयांच्या उत्पन्नाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. कोणतीही कर वाढ आणि दर वाढ न करता बीड शहरातील नागरीकांना दिलासा देणारा आहे.
९० वर्षांपासून, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील विडा गावात एक अनोखी होळी परंपरा पाळली जात आहे. येथे जावईंना गाढवांवर बसवून मिरवणूक काढली जाते. ही खेळकर परंपरा द्वेष पसरवणाऱ्यांना प्रतिसाद मानली जाते.