बीड जिल्हा वाशियांच्या जिव्हाळाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, गेल्या अनेक वर्षाचे बीडकरांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड अहिल्यानगर या रेल्वेचा शुभारंभ केला.
यापूर्वी साताऱ्यात एका न्यायाधीशावर लाचखोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता वडवणीतील प्रकरणाने न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
मनोज जरांगे पाटील एका हॉस्पिटलमध्ये भेट देण्यासाठी गेले असताना हॉस्पिटलच्या लिफ्टचा अपघात घडला आहे. लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. यातून मनोज जरांगें सुखरुप बचावले आहेत. दरवाजा तोडून ते लिफ्टमधून बाहेर आले.
अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली होती. मेसेज पाठवणारा व्यक्ती स्वतःला कराची, पाकिस्तानचा असल्याचा दावा करत आहे. आरोपीने तरुणाला त्याचे लोकेशनही पाठवले आहे.
वाल्मिक कराड संध्या खंडणीच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. दरम्यान न्यायालयाने आज संतोष देशमुख प्रकरणात कडाचं मुख्य सूत्रधार असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारीच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच्या परळमधील महादेव मुंडे खून प्रकरणही उजेडात आले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून दोषमुक्तीसाठी वाल्मिक कराडने न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा विनंती अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात व बीड जिल्ह्यात मिरची तोडण्याच्या नावावर ऊस कापणीसाठी डांबून ठेवलेल्या 49 मजुरांचे लाखो रुपये हडपणारा तो कंत्राटदार अद्यापही मोकाटच आहे.
परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईला दिरंगाई होत असल्याचा आरोप करत मृत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
Beed New Born Baby: बीडमधील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मृत घोषित केलेलं नवजात बाळ अचानक जिवंत झाल्याचे समोर आलं आहे. जिवंत बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
Suresh Dhas son Accident : आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांचा मुलगा सागर धस यांच्या गाडीने केलेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
मेहनतीने पेरलेली महागडी बियाणे वाया जाते, आणि आर्थिक फटका बसतो. अशा वेळी शेतकरी हवालदिल होतो, नैराश्येच्या गर्तेत जातो. या परिस्थितीमुळे शेती करणे 'विक्रीचे' झाले आहे,
बीड जिल्ह्यातील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय मुलीवरील छेडछाड आणि लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणाने राजकीय वातावरणही तापलं आहे.