या उपर त्या सर्वांची मर्जी. हे माझे अभिप्रायादाखल छोटेखानी पत्र त्या मंडळींच्या विचारा करिता तिजकडे पाठवण्याची मेहेरबानी करावी. साधे होके बुट्टेका येत पहिला सलाम लेव.₹ या पार्श्वभूमीवर आजची परिस्थिती पाहिली तर त्या काळापेक्षाही वाईट झा ली आहे. बुद्ध, अश्वघोष, धर्म किर्ती या बौद्ध दार्शनिक मार्गदर्शकांपासून पुढे कबीर, रविदास, नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम, गोरा कुंभार, सावता माळी, जनाबाई, सोयराबाई, चोखा मेळा, कर्ममेळा, मुक्ताबाई अशी संतपरंपरा या देशाला आहे. बसवाण्णांची अनुभव मंटप परंपरा आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज ते भारतवर्षाचे शेवटचे सम्राट शंभु पुत्र शाहू महाराज ते थोरले प्रतापसिंह महाराज अशीही परंपरा आहे. या उलट घालमोड्या दादांची आजची परंपरा, या इतिहासाला अंधारात घालणारी आहे. मनुस्मृती सारखी, बहुजन जाती जमाती आणि स्त्रियांच्या शोषणावर आधारित व्यवस्था पुन्हा या देशात राबवणारीआहे. त्यासाठी इतिहासाला विकृत करून खरा इतिहास गायब करण्याची आहे. त्यामुळेच घालमोड्या दादांच्या साहित्य संमेलनावर बहिष्कार घातला पाहिजे.
त्या साडेतीनचार टक्यांना सरकारने जे आपल्याकडून कर रूपाने घेतलेले, प्रचंड पैसे दिले आहेत ते त्यांनी सङ्ख्या स्वतः वर उधळू दे, असेही त्यांनी सांगितले, सभागृहात जमलेल्या प्रतिनिधीनी हा ठराव एकमताने मंजूर केला आणि प्रचंड संख्येच्या जनसहभागाने विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला, यामधे तरुण-तरुणींची संख्या लक्षणीय होती. यावेळी पद्मश्री लक्ष्मण माने, कॉ धनाजी गुख, डॉ सुहास महाराज फडतरे, एडवोकेट सुभाष बापू पाटील, एडवोकेट वर्षा देशपांडे, व इतर मान्यवर उपस्थित होते.
Ans: सातारा येथे निरंजन टकले यांच्या व्याख्यानाच्या सभेत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
Ans: छत्रपती संभाजीराजांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या घालमोड्या दादांच्या साहित्य संमेलनावर महाराष्ट्रातील जनतेने बहिष्कार टाकावा, असा ठराव मंजूर करण्यात आला.
Ans: संबंधित साहित्य संमेलन बहुजन समाजाच्या इतिहासाला अंधारात घालणारे, छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे आणि मनुस्मृतीवर आधारित शोषणात्मक विचारधारा पुढे नेणारे असल्याचा आरोप करण्यात आला.






