• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nagpur »
  • Shocking 16 Unidentified Bodies Found In 5 Months Police Face Challenge Identifying Them

धक्कादायक! 5 महिन्यांत आढळले 16 अनोळखी मृतदेह, पोलिसांसमोर आव्हान

गोंदिया जिल्ह्यात चालू वर्षात अद्यापपर्यंत 16 बेवारस मृतदेह आढळले आहेत. त्यापैकी बहुतांश मृतदेह हे उड्डाण पुलाखाली, रेल्वे रुळावर आढळले असून, बहुतांश मृतदेहांची ओळख पटलेली नाही. या प्रकरणांचा तपास करण्यात पोलिस यंत्रणेच्

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 12, 2025 | 01:24 AM
धक्कादायक! 5 महिन्यांत आढळले 16 अनोळखी मृतदेह, पोलिसांसमोर आव्हान

धक्कादायक! 5 महिन्यांत आढळले 16 अनोळखी मृतदेह, पोलिसांसमोर आव्हान

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गुन्ह्यांच्या तपासापेक्षा आता बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यातच पोलिसांचा अधिक कस लागत आहे. रेल्वे रुळावर, जंगलात अनेक मृतदेह आढळून येत असून, ते कुजलेल्या अवस्थेत असतात. अशावेळी चेहरापट्टीच स्पष्ट नसताना मृत पावलेली व्यक्ती कोण ? याचे कोडे उलगडण्यासाठी तपास यंत्रणांची कसोटी लागत आहे. गोंदिया जिल्ह्यात चालू वर्षात अद्यापपर्यंत 16 बेवारस मृतदेह आढळले आहेत. त्यापैकी बहुतांश मृतदेह हे उड्डाण पुलाखाली, रेल्वे रुळावर आढळले असून, बहुतांश मृतदेहांची ओळख पटलेली नाही. या प्रकरणांचा तपास करण्यात पोलिस यंत्रणेच्या नाकीनऊ येत आहे.

Vaishnavi Hagavane Case: वैष्णवी मृत्यू प्रकरण; निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

बेपत्ता झालेल्या लोकांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला, जंगलात, नदी-नाल्यात आढळतात. बेपता व्यक्तीचे मृतदेह जरी आढळले तरी त्याचा अपघात की घातपात ? या दिशेने पोलिसांना तपास करावा लागतो. त्या व्यक्तीची पार्श्वभूमी आणि परिस्थिती पाहून तपास केला जातो. जराशी चूक मृतदेहाच्या अदलाबदलीला कारणीभूत ठरू शकते. यामुळे बेपत्ता व्यक्तींची माहिती जुळवाजुळव करण्यासह नातेवाइकांकडून त्याची ओळख पटवली जाते. अशावेळी अंगावरील कपडे, दागिने, गोंदण हे देखील पोलिसांना दिशा देतात. काही प्रकरणांत अशा मृतदेहांवरून हत्येचे गुन्हे देखील पोलिसांनी उघड केले आहेत. तर काही प्रकरणात मृत्यूचे कारण स्पष्टच होत नाही.

अनोळखी मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणे, हे माणुसकीचे व पुण्याचे कार्य मानले जाते. त्यामुळे पूर्वी काही पोलिस हे स्वखर्चाने कापड, साहित्य आदी लागणारा खर्च स्वतःच्या खिशातून करायचे. परंतु आता शासनाकडून बेवारस मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी सुमारे दोन हजार रुपयांपर्यंत निधी मिळतो. शासकीय शवागारात मृतदेह मोफत ठेवला जातो तसेच नगरपरिषद स्मशानभूमीत अंत्यविधी मोफत केला जातो. अनोळखी मृतदेह सापडल्यावर स्थानिक पोलिस पंचनामा करून मृतदेह शवागारात ठेवतात. शवविच्छेदन केले जाते व मृतदेहाची ओळख पटून त्याचे वारस येईपर्यंत 7 ते 15 दिवस मृतदेह शवागारातच ठेवला जातो. अनेक वेळा मृतदेहाची ओळख पटली तरी त्यांचे वारस सापडत नाहीत वा येत नाहीत. जिल्ह्यात जानेवारी ते मे 2025 या 5 महिन्यांच्या काळात ठिकठिकाणी विविध घटनांत 16 बेवारस मृतदेह पोलिसांना आढळले. मात्र त्यांची ओळख अद्यापही पटविण्यात पोलिस यंत्रणेला यश आले नाही. ओळख पटली नसल्याने त्या घटनांचा तपास देखील रखडला आहे.

अनोळखी मृतदेह आढळल्यास त्याची ओळख पटून त्याचे वारस मिळावेत, यासाठी संबंधित पोलिस तपास करतात. वारस मिळून आल्यास मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला जातो. मृत व्यक्तीच्या नातेवाइकांची 10 ते 15 दिवस वाट पाहिली जाते. कोणी वारस सापडला नाही तर पोलिस अनोळखी मृतदेहाचे योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार करतात.
किशोर पर्वते, पोलिस निरीक्षक, गोंदिया

कडकडणाऱ्या विजांचा प्रकाश अन् गुन्हेगाराचा शोध..! भारती विद्यापीठ पोलिसांनी लावला ‘त्या’ खूनाचा छडा

मृतदेहांना मिळतो शवागाराचा आधार

शासकीय शवागारामध्ये अनोळखी मृतदेह 7 दिवसांसाठी ठेवला जातो. त्यादरम्यान ओळख पटून अनोळखी मृत व्यक्तीचे परिचित आले तर ठीक, अन्यथा पोलिसांना मृतदेह योग्य विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जाण्यास सांगितले जाते. अनोळखी मृतदेहाची ओळख पटण्याची शक्यता पोलिसांना वाटली तर त्यांच्या सूचनेनुसार आणखी सात दिवसांची मुदत वाढवली जाते. 15 दिवसांनी शवागार विभाग पोलिसांना पुन्हा पत्र देते.

Web Title: Shocking 16 unidentified bodies found in 5 months police face challenge identifying them

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 11:22 PM

Topics:  

  • crime news
  • gondia news
  • Nagpur Crime News

संबंधित बातम्या

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
1

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
2

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
3

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?
4

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.