• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • The Farmers Organization Has Warned Of A Protest For Frp

एफआरपीसाठी लढा तीव्र होणार, ऊस परिषदेकडे लक्ष; साखर कारखान्यांना हंगाम ठरणार आव्हानात्मक

कोल्हापूर जिल्ह्यात यंदाच्या ऊस गळीत हंगामाला सुरूवात होण्यापूर्वीच शेतकरी आणि साखर कारखाने दोघांनाही मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 09, 2025 | 01:42 PM
एफआरपीसाठी लढा तीव्र होणार, ऊस परिषदेकडे लक्ष; साखर कारखान्यांना हंगाम ठरणार आव्हानात्मक

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • एफआरपीसाठी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा
  • साखर कारखान्यांना हंगाम ठरणार आव्हानात्मक
  • ऊस उत्पादनात १५ ते २० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता

कोल्हापूर/ दीपक घाटगे : कोल्हापूर जिल्ह्यात यंदाच्या ऊस गळीत हंगामाला सुरूवात होण्यापूर्वीच शेतकरी आणि साखर कारखाने दोघांनाही मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. यंदा पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा अधिक झाल्याने अनेक भागात ऊसाच्या मुळाशी पाणी साचले. त्यामुळे उत्पादनात १५ ते २० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. शेतकरी संघटनांकडून ऊसाचे दर वाढवून एफआरपी (फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस) वाढवण्याची मागणी तीव्र होत आहे.

गेल्या दोन वर्षांतील अतिवृष्टी, पूर आणि पिकांवरील कीड रोग यांच्या परिणामामुळे ऊसाचे उत्पादन सातत्याने घटत आहे. यंदाही पावसाचा अतिरेक झाल्याने काही ठिकाणी ऊस कोसळला तर काही ठिकाणी रस कमी झाल्याचे चित्र आहे. तर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने उसाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या कारखान्यांना गाळपासाठी पुरेसा ऊस मिळणे हीच एक मोठी डोकेदुखी बनणार आहे. त्यातच ऊस तोडणी मजुरांचा मोठा तुटवडा असल्याने गळीत हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. मजुरांनी मजुरी वाढवण्याची मागणी पुढे केली असून, त्यांच्या स्थलांतरातही अडचणी येत आहेत.

दरम्यान, शेतकरी संघटनांनी एफ.आर.पी. दरात किमान ५०० रुपयांची वाढ करावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. वाढती महागाई, खतांच्या आणि मजुरीच्या दरात झालेली वाढ, डिझेल व वाहतूक खर्चामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च लक्षणीयरीत्या वाढले आहेत. त्यामुळे सरकारने केंद्राने निश्चित केलेल्या किमान एफआरपीपेक्षा राज्याने दर वाढवावा, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे.

आगाऊ रक्कम देऊन ऊस खरेदी करार

शासनाने १ नोव्हेंबरपासून ऊस हंगाम सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही गळीत हंगामाच्या तयारीला सुरूवात केली आहे. असे असले तरी ऊस उपलब्धतेवर आणि दरावर सर्वांचे लक्ष लागले आहे. काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देऊन ऊस खरेदीचे करार केले आहेत, तर काही कारखाने दर वाढवण्याबाबत प्रतिक्षेत आहेत.

मजुरांचा तुटवडा, पावसाचा फटका

दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी संघटनेने एफआरपीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. खर्चावर न्याय्य दर मिळाल्याशिवाय ऊस तोडणी सुरू करणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतल्याने गळीत हंगाम काहीसा तापलेला राहण्याची शक्यता आहे. एकीकडे ऊस उत्पादन घटलेले, मजुरांचा तुटवडा आणि पावसाने बिघडलेले हवामान; तर दुसरीकडे दरवाढीचा शेतकऱ्यांचा संघर्ष अशा दुहेरी आव्हानांसह यंदाचा गळीत हंगाम कोल्हापूर जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरणात पार पडण्याची शक्यता आहे.

बळीराजाला कर्जमाफी मिळणार का?

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात पीककर्ज घेतले आहे. परंतु अनियमित पावसाळा, काही भागात अवकाळी पाऊस यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची कर्ज फेडण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट झाली आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. त्यांना नवीन पीक घेण्यासाठी कर्ज देखील मिळत नाही. कर्जमाफी झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मोठा आधार मिळेल. आगामी हंगामात नवीन पीककर्ज घेऊन शेतीची कामे सुरू करणे शक्य होईल. शेतकरी संघटना आणि नेते यांनी वारंवार सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली आहे. पण सरकारने कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

Web Title: The farmers organization has warned of a protest for frp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 01:42 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • kolhapur
  • Sugarcane

संबंधित बातम्या

संप बेकायदेशीर, कामांवर विनाविलंब रूजू व्हा; महावितरणकडून वीज कर्मचाऱ्यांना आवाहन
1

संप बेकायदेशीर, कामांवर विनाविलंब रूजू व्हा; महावितरणकडून वीज कर्मचाऱ्यांना आवाहन

Ichalkaranji Crime : गुटखा तस्करी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या; चारचाकी वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त
2

Ichalkaranji Crime : गुटखा तस्करी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या; चारचाकी वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

मुंबई हल्ल्यातील आरोपीला काँग्रेसच्या काळात फाशी दिली, पण मोदी सरकारने…; काँग्रेसच्या नेत्याचा हल्लाबोल
3

मुंबई हल्ल्यातील आरोपीला काँग्रेसच्या काळात फाशी दिली, पण मोदी सरकारने…; काँग्रेसच्या नेत्याचा हल्लाबोल

सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले; काँग्रेसची टीका
4

सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले; काँग्रेसची टीका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
याला म्हणतात दमदार लिस्टिंग, 100 रुपयांचा शेअर 125 वर झाला सूचीबद्ध; दिवाळीपूर्वी बंपर नफा, गुंतवणुकदारांचा खिसा जड

याला म्हणतात दमदार लिस्टिंग, 100 रुपयांचा शेअर 125 वर झाला सूचीबद्ध; दिवाळीपूर्वी बंपर नफा, गुंतवणुकदारांचा खिसा जड

विमान कधी झाडीत घुसलेले पाहिले का? UP मध्ये एक खाजगी Plane रन-वे वरून घसरले अन्…

विमान कधी झाडीत घुसलेले पाहिले का? UP मध्ये एक खाजगी Plane रन-वे वरून घसरले अन्…

बगराम एअर बेस आणि चाबहार पोर्ट…अफगाणी विदेश मंत्री मुत्ताकीच्या अजेंड्यात नेमके काय? भारतातील रूपरेषा काय

बगराम एअर बेस आणि चाबहार पोर्ट…अफगाणी विदेश मंत्री मुत्ताकीच्या अजेंड्यात नेमके काय? भारतातील रूपरेषा काय

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या जन सूरज पक्षाची ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी?

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या जन सूरज पक्षाची ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी?

गोल्डन बॉय करणार पुनरागमन! नीरज चोप्रा स्वीस व्हॅलीजमध्ये नव्या हंगामासाठी गाळतोय घाम

गोल्डन बॉय करणार पुनरागमन! नीरज चोप्रा स्वीस व्हॅलीजमध्ये नव्या हंगामासाठी गाळतोय घाम

Diwali 2025: दिवाळीला तुमच्या राशीनुसार करा वस्तूंची खरेदी, घरातील गरिबी होईल दूर

Diwali 2025: दिवाळीला तुमच्या राशीनुसार करा वस्तूंची खरेदी, घरातील गरिबी होईल दूर

Ramdas Kadam News : घायवळला नेमका शस्त्र परवाना दिला तरी कोणी? मुलावर टीका होताच रामदास कदम यांनी केला गौप्यस्फोट

Ramdas Kadam News : घायवळला नेमका शस्त्र परवाना दिला तरी कोणी? मुलावर टीका होताच रामदास कदम यांनी केला गौप्यस्फोट

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Ambernath :  अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Ambernath : अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.