कोल्हापूर-पन्हाळा रस्ता अरुंद वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. पर्यटकांचा याठिकाणी वावर जास्त असतो. मात्र या अरुंद रस्त्यामुळे अपघाताचं सत्र थांबायचं काही नाव घेत नाही.
ग्रामस्थांनी तातडीने मदतीला धाव घेत पाणी व उपलब्ध साधनांच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. बिद्री कारखान्याची टँकरही घटनास्थळी दाखल करण्यात आली; मात्र, तोपर्यंत संपूर्ण घर व त्यातील साहित्य जळून खाक झाले.
Cylinder Blast: अरुंद परिसर आणि सिलिंडर स्फोटामुळे आग विझवण्यात अडचणी येत होत्या. मात्र काही वेळाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
कोल्हापूरच्या हातकणंगलेतील 14 वर्षीय मुलगी सोशल मीडियावर झालेल्या ओळखीमुळे प्रियकराला भेटण्यासाठी थेट उत्तर प्रदेशातील रायबरेलीला निघाली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे लोणंद स्थानकात तिला ताब्यात घेण्यात आलं.
दगड धोंड्यांनीच भरलेल्या माळरानावर बिऊर-शांतिनगर येथील प्रगतशील शेतकरी मानसिंग शिवाजी पाटील या शेतकऱ्यानं पावट्याचं हिरवं सोनं पिकवून सगळ्यांनाच थक्क केले आहे.
रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियान 1 ते 31 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
एसएससी बोर्डाने जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवून आदर्श घालून दिलेला आहे. आज शासन शाळांना केवळ ५ टक्केच वेतनेत्तर अनुदान देते. त्यामध्ये खडू खर्च भागत नाही.
महामार्गाच्या कामासाठी यापूर्वी संपादित होणाऱ्या जमिनीला चौपट दराने भरपाई देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, हा निर्णय शिरोळ व हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांवर थेट हल्ले होत आहेत, तर शेळ्या-गाई ठार होतायेत, पिकांची अक्षरशः राखरांगोळी होत आहे. रात्री मेहनतीने जपलेली शेती सकाळी उठून पाहिल्यावर उद्ध्वस्त झालेली असते.
वघ्या काही क्षणांतच त्या चारचाकीने अचानक पेट घेतला. आगीच्या तीव्रतेमुळे चारचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेनंतर परिसरात धावपळ उडाली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
ठेकेदाराकडून रस्त्यावर काम सुरू असलेल्या ठिकाणी पाण्याचा वापर होत नसल्याने नागरिकांना धूळीचा सामना करावा लागत आहे. तर आता धूळ चारणाऱ्या ठेकेदाराकडून आता धोमच्या पाण्याची देखील चोरी सुरू आहे.
तिन्ही पक्षांकडून अधिकाधिक जागांवर दावा असल्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यास वेळ लागला. आज सकाळी खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठकपार पडली.