शिवरायांच्या विचारांनी प्रेरित झालेला उत्तरखंडच्या तरुणाने 7500 किमीचं अंतर थेट सायकलवरुन पार करत मराठ्यांचा इतिहास त्यांचं शौर्य या सगळ्याचा अभ्यास करण्याचा निर्धार त्याने केला आहे.
पूर परिस्थिती नियंत्रणासाठी महाराष्ट्र रिझीलन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅममधून 2 हजार 240 कोटींचे अर्थसाहाय्य जागतिक बँकेकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी विशेष प्रयत्न केले.
चांदोली 4 अभयारण्य परिसरात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून, शाहूवाडी तालुक्यातील उखुळ येथे गव्याने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत दोन शाळकरी मुलांसह तिघे जण जखमी झाले.
समरजितसिंह घाटगे यांचा भाजप प्रवेश हा शरद पवार यांच्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठा धक्का मानला जात असून, यामुळे 'महाविकास आघाडी'च्या गोटात चिंतेचे वातावरण आहे."
शिक्षण संचालक स्तरावर नामंजूर झालेली थकीत बिले तात्काळ मंजूर करावीत, तसेच निष्काळजीपणे बिले नामंजूर करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्याथ्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून वाहतूक कोंडी, अपघातांचा वाढता धोका आणि सार्वजनिक हालचालींना अडथळे अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
महापालिकेसमोर वाढती पाणीटंचाई आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांची प्रमुख आव्हाने आहेत. शहराचा विकास, रखडलेले प्रकल्प पूर्ण करणे आणि पाणीपुरवठा वसुली करणे कर्मचारी ते अधिकाऱ्यापर्यंत होत असलेला भ्रष्टाचार नगरसेवकांनी समोर आणला.
केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार या प्रकल्पात ठरावीक संख्येने वाघांचे पुनर्वसन करण्याची योजना आहे. त्याअंतर्गत काही मादी वाघीणी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्प येथून आणण्यात आल्या आहेत.