Kolhapur : कोल्हापुरातील ऐतेहासिक केशवराव भोसले नाट्यगृह ८ ऑगस्ट २०२४ च्या रात्री भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं होतं या आगीत नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले होते . रंगमंच जाळून खाक झाला आणि इमारतीचा काही भाग आणि छतही कोसळले होते . हे नाट्यगृह १९१५ मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी उभारले होते .
विधानपरिषदेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, महिला सुरक्षा, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रभाव आणि मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पातील वाढलेल्या खर्चावर सरकारला धारेवर धरले.
Kolhapur Politics : रविकिरण इंगवले यांनी व्हिडिओचा हवाला देत आमदार क्षीरसागर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. शासकीय किंवा विकासकामांच्या टेंडरमधील ठरलेले कमिशन अथवा टक्केवारी न मिळाल्यास संबंधित व्यक्तींना त्रास दिला जातो. व्यवहार फिस्कटल्यानंतर समोरच्या व्यक्तीशी कशा प्रकारे वागणूक दिली जाते,
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते पार पडले.
दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर परिसराचा तब्बल 1500 कोटी रुपयांच्या निधीतून विकास कॉरिडॉर म्हणून कायापालट करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.
वेदांत बंडगर हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्याची प्रक्रिया सुरू असून कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. मुख्य आरोपींसह दोघांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
माधुरीच्या परतीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर वनतारच्या पथकाने नांदणीत येऊन माधुरीसाठी उभारण्यात आलेल्या पुनर्वसन केंद्राची पाहणी केली. नांदणीतील काही पदाधिकारीदेखील उपस्थित होते. यावेळी वनताराच्या पथकासोबत तिच्या सुरक्षित पुनरागमनाचीही चर्चाही झाल्याची माहिती आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंत राज्यभर भेसळखोरांविरोधात धडक कारवायांना सुरुवात केली आहे. राज्यातील विविध भागात एफडीएने धाडसत्र सुरु असतानाच आता पुन्हा कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातही भेसळखोरांविरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे.
नवीन डिजिटल व्यवस्था विकसित रासायनिक खतांचा काळाबाजार रोखणे, खत वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक करणे तसेच शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामामध्ये वेळेत खत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या कृषी विभागामार्फत खत विक्री उपयोजन प्रणाली ही नवीन डिजिटल व्यवस्था विकसित करण्यात आली आहे.
Gram Panchayat Election : राज्य निवडणूक आयोगाकडून बुधवारी आरक्षण सोडतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार १२ जून रोजी विशेष ग्रामसभांमध्ये आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील महापालिकेच्या हद्दीत आलेल्या जागेवरील बांधकामांना पुन्हा नोटीसा द्यायची काय गरज आहे. यापूर्वी नोटीसा दिल्या आहेत ना? या ठिकाणी व्यवसाय सुरु आहेत.
Kolhapur News : हवामान खात्याचे जुने अंदाज फेटाळून लावत महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार चाहूल लागली असून, येत्या ३-४ दिवसांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.