• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • After 25 Days Saif Ali Khan Breaks Silence Makes A Big Statement About The Attacker

२५ दिवसांनंतर, सैफ अली खानने सोडले मौन; हल्लेखोराबाबत मोठे वक्तव्य, म्हणाला – “त्या बिचाऱ्या…”

सैफ अली खानने २५ दिवसांनंतर झालेले हल्ल्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. अभिनेत्याने हल्लेखोराबाबत स्वतःचे मत देखील मांडले आहे. अभिनेत्यांची त्या रात्री संपूर्ण माहिती ऐकून चाहते चकित झाले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 10, 2025 | 02:30 PM
(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

१६ जानेवारी रोजी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला. चोरीच्या उद्देशाने एका अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला आणि सैफला थांबवले असता त्याने त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्याच्या रात्री अभिनेत्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता तो बरा झाला आहे आणि घरी परतला आहे आणि लवकरच शूटिंगमध्ये परतणार आहे. दरम्यान, पहिल्यांदाच, अभिनेत्याने हल्ल्याच्या रात्रीबद्दल संपूर्ण सत्य सांगितले आहे. तसेच अभिनेत्याने हल्लेखोराबाबत मोठे वक्तव्य देखील केले आहे. जे ऐकून अभिनेत्याने पुन्हा एकदा चाहत्यांचे मन जिंकले आहे.

१६ जानेवारीला एका चोराकडून अभिनेत्यावर हा हल्ला केला गेला होता. सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या व्यक्तीने हा हल्ला केलाही बातमी ऐकून सोशल मीडियावर खळबळ पसरली होती. हा हल्ला जेव्हा झाला, त्यावेळी घरात सैफ अली खानशिवाय त्याची दोन मुले आणि करीना कपूरदेखील होती. आता सैफ अली खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या हल्ल्याविषयी आपले मत मांडले आहे. हल्लेखोराबाबत अभिनेता काय म्हणाला हे आपण आता जाणून घेणार आहोत.

सलमान खानने ‘तेव्हा’ जवळून पाहिलेला मृत्यू; म्हणाला, “४५ मिनिटं विमानाच्या इंजिनाचा…”

‘मला कोणापासून तरी धोका…’ अभिनेत्याने सांगितले
सैफ अली खानने स्वतः झालेल्या हल्लाप्रकरणी पहिल्यांदाच ‘दिल्ली टाइम्स’ला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी अभिनेत्याने संपूर्ण माहिती सांगितली आहे. तो मनाला की, “माझ्या मुंबईतील घरात अतिरिक्त सुरक्षेसाठी मी कोणतेही शस्त्र ठेवलेले नाही. कारण- मला कोणापासून तरी धोका आहे, असे मला कधी वाटलेच नाही आहे. हा ठरवून किंवा पूर्वनियोजित केलेला हल्ला नव्हता. मला असे वाटते की हा जो चोरी किंवा दरोड्याचा प्रयत्न होता तो पूर्णपणे फसला आहे. त्या बिचाऱ्या व्यक्तीचे आयुष्य माझ्यापेक्षा वाईट झाले आहे.” असे अभिनेत्याने सांगितले आहे.

जर तो त्या खोलीत पुन्हा हल्लेखोराबरोबर असता, तर त्या परिस्थितीत अभिनेत्याने काय केले असते?
असा प्रश्न केल्यानंतर सैफ अली खानने सांगितले की, ‘सगळ्यात पहिल्यांदा मी लाइट लावली असती आणि त्याला विचारले असते की, तुला माहीत आहे का? मी कोण आहे? त्यावर त्याने म्हटले असते की. अरे बापरे! मी चुकीच्या घरात घुसलो आहे. मग मी म्हटले असते की, बरोबर, आता चाकू खाली ठेव. आपण यावर बोलू. मला वाटते की, मी तर्कसुसंगत पद्धतीने विचार केला असता. पण, जेव्हा ती घटना घडली तेव्हा तो राग, संताप, स्वत:ला वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न हे सगळं माझ्या मनात चालू होत. तेव्हा जे काही घडले, ते खूप पटकन आणि सहज घडून गेलेली घटना आहे.

विक्रांत मेस्सीच्या मुलाला झाले १ वर्ष पूर्ण; अभिनेत्याने अखेर चाहत्यांना दाखवला वरदानचा चेहरा!

सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर तो लीलावती रुग्णालयात दाखल झाला होता. तो या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर सहा शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. उपचारानंतर पाच दिवसांनी तो घरी परतला. या घटनेनंतर देशभरातून प्रतिक्रिया आल्याचे पाहायला मिळाले. तसेच आता अभिनेत्याची तब्येत देखील चांगली सुधारली आहे. तसेच अभिनेता आता लवकरच कामाला सुरुवात करणार आहे. आणि नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे.

Web Title: After 25 days saif ali khan breaks silence makes a big statement about the attacker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • Bollywood News
  • entertainment
  • Saif Ali Khan

संबंधित बातम्या

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
1

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
2

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!
3

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?
4

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारताच्या घराघरात आढळते जवळपास पाच तोळे सोने; असा सोन्याचा पक्षी पुन्हा न होणे

भारताच्या घराघरात आढळते जवळपास पाच तोळे सोने; असा सोन्याचा पक्षी पुन्हा न होणे

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजना आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम, 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजना आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम, 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.