• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Pakistani Actress Hania Aamir Mahira Khan Slams Operation Sindoor Air Strike Of Indian Army

Operation Sindoor च्या नुकसानावर पाकिस्तानी अभिनेत्रींनी केली टीका, म्हणाले ‘अल्लाह आपल्या देशाचे…’

भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यावर पाकिस्तानी स्टार्सची प्रतिक्रिया समोर आली आहे. भारताच्या या प्रत्युत्तरात्मक कारवाईचा त्यांनी निषेध केला आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपली प्रतिक्रिया दिली.

  • By सायली ससाणे
Updated On: May 07, 2025 | 10:49 AM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तरात्मक कारवाई केली आहे. मध्यरात्री भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. या कारवाईबद्दल बॉलिवूड आणि टीव्ही कलाकार भारतीय लष्कराचे कौतुक करत असताना, पाकिस्तानी कलाकारांनी या कारवाईचा निषेध केला आहे. हानिया आमिरपासून ते माहिरा खानपर्यंत, पाकिस्तानी अभिनेत्रींनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी भारताने घेतलेल्या प्रत्युत्तराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही अभिनेत्री याबद्दल काय म्हणाल्या जाणून घेऊयात.

हानिया आमिरने भ्याडपणाचे वर्णन केले
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यावर पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फातिमा भुट्टो यांचे ट्विट शेअर केले आणि ते ‘भ्याड कृत्य’ म्हटले. जरी हानिया आमिरचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात बंदी घातलेले असले तरी तिची पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्यात तिने लिहिले की , “माझ्याकडे सध्या कोणतेही चांगले शब्द नाहीत. माझ्याकडे फक्त राग, वेदना आणि दुखावलेलं हृदय आहे. एक मूल गेलं, कुटुंब विखुरली गेली आणि हे सर्व कशासाठी? अशा प्रकारे तुम्ही कोणाचंही रक्षण करत नाही. ही निव्वळ क्रूरता आहे. तुम्ही निष्पाप लोकांवर बॉम्ब टाकून त्याला रणनिती म्हणू शकत नाही. ही ताकद नाही, हा भ्याडपणा आहे. आम्ही तुम्हाला पाहत आहोत.”

आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला हिंदी चित्रपट “चिडिया” आता लवकरच झळकणार सिनेमागृहात!

पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खानने लेखिका फातिमा भुट्टे यांच्या ट्विटला रिपोस्ट करत भारताच्या हवाई हल्ल्याची निंदा केली. “खरंच हा भ्याड हल्ला आहे. अल्लाह आमच्या देशाची रक्षा करो”, असं तिने लिहिलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने हानिया आणि माहिरासह अनेक पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट्स भारतात बंद केले आहेत.

फातिमा भुट्टो यांचे ट्विट काय आहे?
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी लेखिका फातिमा भुट्टो यांनी एक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की या ऑपरेशन दरम्यान एक मूल गंभीर जखमी झाले आहे. ट्विटरवर हा अहवाल शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘एक मूल भारताच्या आक्रमकतेचा बळी ठरले आहे. लोक झोपेत असताना कोणत्या प्रकारचे राज्य अनेक सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट करते?’

 (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

ऑपरेशन सिंदूरचा निषेध करताना, लेखिका फातिमा भुट्टो यांनी लिहिले की, “इस्रायलने आंतरराष्ट्रीय कायदा आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीकडे उघड दुर्लक्ष केल्यामुळे पाकिस्तान किती विस्कळीत झाला आहे याचे संकेत भारताने पाकिस्तानवर केलेल्या अनेक हल्ल्यांवरून मिळतात.” आजपर्यंत त्याने त्याचे निराधार दावे सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा दिलेला नाही. यामुळे तो एक वाईट अभिनेता बनला आहे.”

शंकर महाराज यांची जीवन पटकथा आता रूपेरी पडद्यावर, “अवलिया” चित्रपटाचे टीझर पोस्टर लाँच!

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर भारतीय सशस्त्र दलांनी मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. ज्यात लष्कर-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या बहावलपूरचाही समावेश आहे. भारताने असंही स्पष्ट केलंय की कोणत्याही पाकिस्तानी लष्करी आस्थापनेला लक्ष्य केलेलं नाही. भारताने लक्ष्यांची निवड आणि त्यांची अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीमध्ये खूप संयम दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे बारकाईने निरीक्षण केले आहे.

Web Title: Pakistani actress hania aamir mahira khan slams operation sindoor air strike of indian army

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 10:49 AM

Topics:  

  • India vs Pakistan
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

WCL 2025 : या एका खेळाडूच्या कृत्यामुळे भारताने WCL 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला नाही, मोठे सत्य आलं समोर
1

WCL 2025 : या एका खेळाडूच्या कृत्यामुळे भारताने WCL 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला नाही, मोठे सत्य आलं समोर

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
2

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल
3

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्यासाठी भारतीय जवानांचा गौरव; ९ वीरांना ‘वीर चक्र’ जाहीर
4

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्यासाठी भारतीय जवानांचा गौरव; ९ वीरांना ‘वीर चक्र’ जाहीर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Raigad News : भर पावसात रास्तारोको ; साळाव–तळेखार महामार्गाच्या दुर्दशेविरोधात नागरिकांचा जनआक्रोश

Raigad News : भर पावसात रास्तारोको ; साळाव–तळेखार महामार्गाच्या दुर्दशेविरोधात नागरिकांचा जनआक्रोश

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळणार? 30 ऑगस्टला पुढील सुनावणी

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळणार? 30 ऑगस्टला पुढील सुनावणी

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO

दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट! छोट्या गाड्या आणि विमा प्रीमियमवरील GST होऊ शकतो कमी

दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट! छोट्या गाड्या आणि विमा प्रीमियमवरील GST होऊ शकतो कमी

लाटा पाहण्याच्या मोहापाई लोक अडचणीत येतात….: तुफान पावसामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी केले आवाहन

लाटा पाहण्याच्या मोहापाई लोक अडचणीत येतात….: तुफान पावसामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी केले आवाहन

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?

Rajasthan Crime : पुन्हा निळ्या ड्रममध्ये आढळला पतीचा मृतदेह, बॉडीवर मीठ टाकलं अन् पत्नी घरमालकासोबत फरार

Rajasthan Crime : पुन्हा निळ्या ड्रममध्ये आढळला पतीचा मृतदेह, बॉडीवर मीठ टाकलं अन् पत्नी घरमालकासोबत फरार

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा

Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.