• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Chanakya Niti Teach These Things To Young Children

Chanakya Niti: तुम्ही तुमच्या मुलांना या गोष्टी शिकवल्या आहेत का? जाणून घ्या चाणक्यांचे नियम

प्रत्येक पालकाला वाटते की आपले मुलं सुसंस्कृत आणि यशस्वी व्हावे. चाणक्याच्या धोरणांनुसार प्रत्येक मुलांला सत्यता, स्वावलंबन आणि चांगले वर्तन यांचे लहानपणापासून मार्गदर्शन केले पाहिजे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 13, 2025 | 02:47 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की आपले मुलं मोठे होऊन एक चांगली व्यक्ती बनेल, पुढील जीवनात प्रगती करावी, समाजात नाव कमावून आपले नाव मोठे करावे इत्यादी. जर मुलाला योग्य मार्ग दाखवला नाही तर ते भरकटू शकतात. लहानपणापासूनच मुलांना चांगल्या वाईट गोष्टी शिकविणे म्हणजे खरे संगोपन करणे होय. चाणक्यांनी त्यांच्या धोरणामध्ये कुटुंब, शिक्षण आणि मुलांच्या संगोपनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आजकालच्या बदलत्या जीवनशैली, डिजिटल युग अशा अनेक गोष्टींचा प्रभाव मुलांवर पडलेला दिसून येतो. मुलांना कोणत्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत काय सांगते चाणक्य नीती, जाणून घ्या

सत्य आणि प्रामाणिकपणा

चाणक्यांच्या मते, व्यक्तीची खरी ओळख त्याच्या व्यक्तिमहत्त्वातील सत्यता आणि प्रामाणिकतेवरुन होते. जर एखादे मूल खोटे बोलायला शिकल्यास विश्वासार्ह राहणार नाही. कोणत्याही प्रकारची परिस्थिती असल्यास सत्य आणि महत्त्वाचे बोलणे गरजेचे आहे. यामुळे पालकांनी मुलांना सुरुवातीपासून यांचे धडे दिले पाहिजे.

Guru Nakshatra Parivartan: 14 जूनला गुरु ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना होईल धनप्राप्ती

समस्येपासून पळ न काढता तोंड द्यायला शिकवणे

जीवनामध्ये आपल्याला कधी ना कधी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार व्यक्तीने आव्हानांना घाबरुन न जाता त्याला तोंड द्या. त्याचप्रमाणे पडणे वाईट नाही तर पडल्यानंतर उठून मात करणे गरजेचे आहे म्हणजे एखादी समस्या आलीच तर त्यावर नक्कीच काहींना काही उपाय असतात.

स्वावलंबी बनणे

लहान वयातच मुलांना स्वतःची कामे स्वतः करायला शिकवा. उदाहरणार्थ शाळेत जाताना स्वतःची बॅग भरणे, स्वतःचे अंथरुण घालणे, खेळून झाल्यानंतर खेळणी आवरुन ठेवणे अशा गोष्टी केल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते इतरांवर कधीही अवलंबून राहावे लागणार नाही. चाणक्याच्या मते, जर व्यक्ती स्वावलंबी असल्यास ती व्यक्ती कधीही कमकुवत नसते.

Dream science: स्वप्नात पाऊस पडताना दिसण्याचे काय आहेत संकेत

चांगली वागणूक मिळणे

शिक्षणाच्या बरोबरीने चांगले संस्कार देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, मुलांमध्ये नम्रता, आदर आणि सहिष्णुता यांसारख्या गुणांची समज मुलांमध्ये असली पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडे ज्ञान असेल पण योग्य ती मूल्ये नसल्यास ते समाजासाठी धोका ठरु शकतो.

वाईट सवयींपासून दूर राहणे

चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, वाईट सवयींचा आपल्या मुलांच्या जीवनावर खोलवर परिणाम होताना दिसतो. जर तुमचे मूल चुकीच्या मित्रांसोबत राहिल्यास वाईट विचार आणि सवयी त्यांना लागू शकतात. चांगले मित्र बनवायला शिकवा वाईट संगत टाळा.

वेळेचा योग्य वापर करा

चाणक्यांच्या मतांनुसार, जे लोक वेळेला महत्त्व देतात तेच जीवनात पुढे जातात. मलांनी खेळणे महत्त्वाचे आहेत तितकेच अभ्यास, विश्रांती आणि घरातील कामेही करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. लहानपणापासूनच त्यांना सर्व कामे करण्यासाठी वेळ वाटून द्या त्यामुळे मुलांना वेळेचे महत्त्व समजेल.

रागावर नियंत्रण ठेवणे

कोणत्याही समस्येवर रागवणे हा उपाय नाही. तर आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे यातच खरा विजय असतो. जर एखादा मुलगा चिडलेला असल्यास त्याला प्रेमाने समजावून सांगा.

इतरांना मदत करा

चाणक्यांच्या मते, प्रत्येकाने असे जीवन जगले पाहिजे की, ज्यामुळे त्याचा इतरांनाही फायदा होईल. लहानपणापासून मुलांमध्ये द्याळूपणा, सहकार्य आणि मदतीची भावना निर्माण करा. मोठ्यांचा आदर करायला शिकवा यामुळे त्यांच्यामध्ये मोठ्यांबद्दल मनात आदर निर्माण होईल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Chanakya niti teach these things to young children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • Chanakya Niti
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shadashtak Yog: दसऱ्यानंतर या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी, शनि तयार करणार शुभ योग
1

Shadashtak Yog: दसऱ्यानंतर या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी, शनि तयार करणार शुभ योग

Dussehra 2025: विजयादशमीला मूर्ती विसर्जनाचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या विसर्जनासाठी मुहूर्त आणि महत्त्व
2

Dussehra 2025: विजयादशमीला मूर्ती विसर्जनाचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या विसर्जनासाठी मुहूर्त आणि महत्त्व

Surya Gochar 2025: 10 ऑक्टोबरपर्यंत सूर्यासारखे चमकेल तुमचे नशीब, आर्थिक आणि कामामध्ये मिळेल यश
3

Surya Gochar 2025: 10 ऑक्टोबरपर्यंत सूर्यासारखे चमकेल तुमचे नशीब, आर्थिक आणि कामामध्ये मिळेल यश

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का केली जाते? काय आहे पूजेचे महत्त्व जाणून घ्या
4

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का केली जाते? काय आहे पूजेचे महत्त्व जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

सणासुदीच्या काळात भेसळीला बसणार आळा! अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

सणासुदीच्या काळात भेसळीला बसणार आळा! अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी

IND VS PAK : ‘दुलीप ट्रॉफीतील गोलंदाजीनेच लय…’, अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवने सांगितले यशाचे गमक 

IND VS PAK : ‘दुलीप ट्रॉफीतील गोलंदाजीनेच लय…’, अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवने सांगितले यशाचे गमक 

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.