• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Diwali 2024 Importance Of Lighting Niyama Vastu Tips

दिवाळीत दिव्यांना आहे खूप महत्त्व, या दिशेला लावल्यास होतो धनाचा वर्षाव, जाणून घ्या

दिवाळी हा भारतातील एक प्रसिद्ध सण आहे, ज्याला प्रकाशाचा सण देखील म्हणतात. दिवाळीत देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 24, 2024 | 10:01 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंदू धर्मात दिवाळी या सणाला खूप महत्त्व आहे. हा दिवस पूर्ण उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या अमावास्येला येतो आणि यावर्षी दिवाळी 29 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या दिवशी मुख्यतः गणेश आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी खऱ्या मनाने पूजा करणे आणि चांगले कर्म केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे घरामध्ये धन आणि समृद्धी येते.

दिवाळीत दिवे लावण्याचे महत्त्व

दिवाळी हा भारतातील एक प्रसिद्ध सण आहे, ज्याला प्रकाशाचा सण देखील म्हणतात. दिवाळीत देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे, कारण तो अंधार दूर करून प्रकाशाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की, दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. ज्यामुळे घरात धन आणि समृद्धीचा वर्षाव होतो. वास्तूनुसार दिवाळीला दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. सर्वप्रथम घराच्या मंदिरात दिवा लावावा. यानंतर प्रदोषकाळात सूर्यास्तानंतर दिवा लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.

हेदेखील वाचा- घरातील कलह कमी करण्यासाठी रोज करा या गोष्टी

वास्तूनुसार या दिशांना दिवे लावा

स्वयंपाकघरात दिवा लावण्यासाठी स्वयंपाकघरातील आग्नेय कोपरा निवडावा. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. यासोबतच स्वयंपाकघराव्यतिरिक्त दिवाणखान्यातही दिवा लावा. दिवाणखान्यात दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि वातावरणात शांतता राहते. दिवाळीत हे छोटे-छोटे उपाय केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

दिवा लावण्याचे नियम

शुद्ध अंतःकरणाने दिवा लावा

दिवाळीत नेहमी शुद्ध अंतःकरणाने दिवा लावावा असे मानले जाते. दिवा लावताना, आपले मन शांत आणि सकारात्मक भावनांनी भरलेले ठेवा.

हेदेखील वाचा- या मूलांकाच्या लोकांना नोकरीत पढोन्नती मिऴण्याची शक्यता

शुद्ध तेल

दिवाळीला दिवा लावण्यासाठी तूप आणि शुद्ध तेल वापरणे शुभ मानले जाते.

पूर्वेकडे तोंड करून दिवा लावा

बहुतेक लोक पूर्वेकडे तोंड करून दिवा लावतात, कारण पूर्वेला देवांची दिशा मानली जाते.

दिवा स्वच्छ ठिकाणी ठेवा

दिवा स्वच्छ ठिकाणी ठेवा, जेथे धूळ किंवा इतर अशुद्धी नसावी. दिशा बदलल्याने तुमचे नशीब बदलेल

Web Title: Diwali 2024 importance of lighting niyama vastu tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 10:01 AM

Topics:  

  • Diwali 2024
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूरचे करा ‘हे’ उपाय, घरातील नकारात्मक ऊर्जा होईल दूर
1

Vastu Tips: वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूरचे करा ‘हे’ उपाय, घरातील नकारात्मक ऊर्जा होईल दूर

Vastu Tips: दिवाळीपूर्वी तुम्ही घर रंगवण्याचा विचार करत आहात का? वास्तुनुसार निवडा ‘हे’ रंग
2

Vastu Tips: दिवाळीपूर्वी तुम्ही घर रंगवण्याचा विचार करत आहात का? वास्तुनुसार निवडा ‘हे’ रंग

Vastu Tips: तुळशीजवळ या वस्तू ठेवा, घरामध्ये येईल सकारात्मकता आणि प्रलंबित कामे होतील पूर्ण
3

Vastu Tips: तुळशीजवळ या वस्तू ठेवा, घरामध्ये येईल सकारात्मकता आणि प्रलंबित कामे होतील पूर्ण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Virat Kohli-Rohit Sharma: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत कोहली आणि रोहितची जोडी अखेरची दिसणार? BCCI ने केला मोठा खुलासा!

Virat Kohli-Rohit Sharma: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत कोहली आणि रोहितची जोडी अखेरची दिसणार? BCCI ने केला मोठा खुलासा!

IND vs AUS : भारत ऑस्ट्रेलियन भूमीवर बाजी मारेल का? रेकॉर्ड तर काही वेगळच सांगतो; वाचा सविस्तर 

IND vs AUS : भारत ऑस्ट्रेलियन भूमीवर बाजी मारेल का? रेकॉर्ड तर काही वेगळच सांगतो; वाचा सविस्तर 

सकाळी इतिहासाची साक्ष देतात आणि रात्री काळोखाची शुकशुकाट! ‘या’ किल्ल्यांवर जरा जपून

सकाळी इतिहासाची साक्ष देतात आणि रात्री काळोखाची शुकशुकाट! ‘या’ किल्ल्यांवर जरा जपून

Hrithik Roshan ची ‘Personality Right’ साठी न्यायालयात धाव! फोटो, आवाज आणि व्हिडिओंच्या अनधिकृत वापराला आव्हान

Hrithik Roshan ची ‘Personality Right’ साठी न्यायालयात धाव! फोटो, आवाज आणि व्हिडिओंच्या अनधिकृत वापराला आव्हान

ICC Ranking मध्ये उलटफेर! ऑस्ट्रेलियाच्या Alyssa Healy ची मोठी झेप; ‘या’ खेळाडूला बसला मोठा फटका

ICC Ranking मध्ये उलटफेर! ऑस्ट्रेलियाच्या Alyssa Healy ची मोठी झेप; ‘या’ खेळाडूला बसला मोठा फटका

शिल्पा शेट्टीचा परदेशी दौरा बंद! “आधी भरा ६० कोटी, करा सही आणि मग फिरा देशाबाहेर”

शिल्पा शेट्टीचा परदेशी दौरा बंद! “आधी भरा ६० कोटी, करा सही आणि मग फिरा देशाबाहेर”

डिजीटल स्क्रिनमुळे होतो डोळ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम, गंभीर परिणाम नक्की कसे होतात

डिजीटल स्क्रिनमुळे होतो डोळ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम, गंभीर परिणाम नक्की कसे होतात

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Raigad : खालापुर आरक्षण सोडतीत उलथापालथ, दिग्गजांच्या आकांक्षांना ब्रेक

Raigad : खालापुर आरक्षण सोडतीत उलथापालथ, दिग्गजांच्या आकांक्षांना ब्रेक

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Kolhapur : इंडिया आघाडीतर्फे निषेध मोर्चा,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Sangli News : बेकायदा गोडाऊनवर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा दलित महासंघ मोहिते गटाचा इशारा

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Kalyan : २७ गावांचा आवाज दाबला जातोय, प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय संघर्ष समितीचा संताप

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Sandeep Deshpande : ‘आमच्या पक्षाची भूमिका राज साहेब ठरवतात’ देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.