• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Mahabharata Shri Krishna Pandava Kali Yuga True Proof

श्रीकृष्णाने पांडवांना कलियुगाचे सत्य आधीच सांगितले होते, जाणून घ्या

महाभारताचे युद्ध हे इतिहासातील सर्वात भीषण युद्धांपैकी एक मानले जाते. या युद्धात भगवान श्रीकृष्णाने शस्त्रे हाती घेतली नसली तरीही त्यांनी या युद्धात मोठी भूमिका बजावली. तसेच भगवान श्रीकृष्णाने कलियुगाशी संबंधित अनेक गोष्टी पांडवांना आधीच सांगितल्या होत्या. चला तर मग या विषयाबद्दल जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 13, 2024 | 11:35 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंदू ग्रंथांमध्ये, कालखंड चार भागांमध्ये विभागले गेले आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत – सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. सध्या कलियुग चालू आहे, जे इतर सर्व युगांपेक्षा खूप वेगळे आहे. कलियुगातील परिस्थितीचे भाकीत अनेक ग्रंथांमध्ये केले होते, जे आज बऱ्याच अंशी खरे ठरत आहे.

अशा व्यक्तीला सन्मान मिळेल

कलियुग बद्दल सांगताना भगवान श्रीकृष्ण पांडवांना सांगतात की, या युगात माणसाची ओळख त्याच्या वागण्याने आणि गुणांवरून नाही तर संपत्ती आणि ऐश्वर्याने केली जाईल. म्हणजेच कलियुगात माणूस जितका श्रीमंत असेल तितकाच त्याला मान मिळेल.

हेदेखील वाचा- सप्टेंबर महिन्यातील एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

हे खरे होत आहे

भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना कलियुगाबाबत सांगितले होते की, या युगात मनुष्याची स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाईल. धर्म, सत्य आणि सहिष्णुतेचाही अभाव असेल. आज आपल्याला याची उदाहरणे आपोआपच दिसतात.

चिंतेमुळे आजार होईल

तसे बघायला गेले तर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही आजाराने ग्रासले की काळजी वाटू लागते. परंतु कलियुगाबाबत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, या युगात चिंता माणसाला मोठे आजारपण देईल. चिंतेमुळे माणसाचे आयुर्मान कमी होईल आणि त्याला अनेक प्रकारच्या आजारांनी घेरले जाईल. यामुळेच इतर युगांच्या तुलनेत कलियुगातील माणसाचे वय सर्वात कमी असल्याचे सांगितले जाते.

हेदेखील वाचा- कुंडलीत दिसतो हार्ट अटॅकचा योग! सूर्य-चंद्राचा असतो खेळ, ज्योतिषांनी सांगितले 4 उपाय

या समस्या कायम राहतील

भगवान श्रीकृष्णानेही कलियुगाबाबत चिंता व्यक्त केली होती की, या काळात पावसाची कमतरता असेल त्यामुळे दुष्काळाची समस्या कायम राहील. पर्यावरणाचा समतोल बिघडेल, त्यामुळे कधी कडाक्याची थंडी तर कधी कडक उष्मा होईल. त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावरही होतो. यासोबतच कलियुगात वादळ, पूर यांसारख्या समस्या अधिक असतील. हे आज किती खरे आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही.

कलियुगात शोषण वाढेल

भगवान श्रीकृष्णाने पांडवांना कलियुगाबद्दल सांगितले होते की, या युगात कोणाचे तरी शोषण करण्यासारख्या घटना रोज पहायला मिळतील. कलियुगात तेच राज्य करतील जे इतरांचे शोषण करतील, असेही ते म्हणाले होते. त्याचवेळी, अशा लोकांचे वर्चस्व असेल, जे त्यांच्या मनात एक गोष्ट ठेवतात परंतु त्यांच्या कृतीमध्ये काहीतरी वेगळे करतात.

Web Title: Mahabharata shri krishna pandava kali yuga true proof

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 11:35 AM

Topics:  

  • Mahabharata facts
  • Mahabharata war

संबंधित बातम्या

महाभारतातील मुख्य व्यक्ती जो कौरवांसाठी पांडवांशी लढला ; काय आहे देवव्रताची कहाणी ?
1

महाभारतातील मुख्य व्यक्ती जो कौरवांसाठी पांडवांशी लढला ; काय आहे देवव्रताची कहाणी ?

स्वयंवरात द्रौपदीने कर्णाला सूतपुत्र म्हणून का हिणवलं ? हे सूतकुल म्हणजे नक्की काय ?
2

स्वयंवरात द्रौपदीने कर्णाला सूतपुत्र म्हणून का हिणवलं ? हे सूतकुल म्हणजे नक्की काय ?

Mahabharata: अर्जुनाला गांडीव धनुष्य कसे मिळाले, एकत्रच भेदू शकत होता अनेक लक्ष्य
3

Mahabharata: अर्जुनाला गांडीव धनुष्य कसे मिळाले, एकत्रच भेदू शकत होता अनेक लक्ष्य

Mahabharata: कृष्णाचे सुदर्शन चक्र किती मोठे होते, या नावाचे कोणते शस्त्र भारतीय सैन्याच्या हाती?
4

Mahabharata: कृष्णाचे सुदर्शन चक्र किती मोठे होते, या नावाचे कोणते शस्त्र भारतीय सैन्याच्या हाती?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर टिप्स! अहंकाराला बळी जाल तर फसाल

मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर टिप्स! अहंकाराला बळी जाल तर फसाल

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.