• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Mahabharata Shri Krishna Pandava Kali Yuga True Proof

श्रीकृष्णाने पांडवांना कलियुगाचे सत्य आधीच सांगितले होते, जाणून घ्या

महाभारताचे युद्ध हे इतिहासातील सर्वात भीषण युद्धांपैकी एक मानले जाते. या युद्धात भगवान श्रीकृष्णाने शस्त्रे हाती घेतली नसली तरीही त्यांनी या युद्धात मोठी भूमिका बजावली. तसेच भगवान श्रीकृष्णाने कलियुगाशी संबंधित अनेक गोष्टी पांडवांना आधीच सांगितल्या होत्या. चला तर मग या विषयाबद्दल जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 13, 2024 | 11:35 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंदू ग्रंथांमध्ये, कालखंड चार भागांमध्ये विभागले गेले आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत – सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. सध्या कलियुग चालू आहे, जे इतर सर्व युगांपेक्षा खूप वेगळे आहे. कलियुगातील परिस्थितीचे भाकीत अनेक ग्रंथांमध्ये केले होते, जे आज बऱ्याच अंशी खरे ठरत आहे.

अशा व्यक्तीला सन्मान मिळेल

कलियुग बद्दल सांगताना भगवान श्रीकृष्ण पांडवांना सांगतात की, या युगात माणसाची ओळख त्याच्या वागण्याने आणि गुणांवरून नाही तर संपत्ती आणि ऐश्वर्याने केली जाईल. म्हणजेच कलियुगात माणूस जितका श्रीमंत असेल तितकाच त्याला मान मिळेल.

हेदेखील वाचा- सप्टेंबर महिन्यातील एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

हे खरे होत आहे

भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना कलियुगाबाबत सांगितले होते की, या युगात मनुष्याची स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाईल. धर्म, सत्य आणि सहिष्णुतेचाही अभाव असेल. आज आपल्याला याची उदाहरणे आपोआपच दिसतात.

चिंतेमुळे आजार होईल

तसे बघायला गेले तर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही आजाराने ग्रासले की काळजी वाटू लागते. परंतु कलियुगाबाबत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, या युगात चिंता माणसाला मोठे आजारपण देईल. चिंतेमुळे माणसाचे आयुर्मान कमी होईल आणि त्याला अनेक प्रकारच्या आजारांनी घेरले जाईल. यामुळेच इतर युगांच्या तुलनेत कलियुगातील माणसाचे वय सर्वात कमी असल्याचे सांगितले जाते.

हेदेखील वाचा- कुंडलीत दिसतो हार्ट अटॅकचा योग! सूर्य-चंद्राचा असतो खेळ, ज्योतिषांनी सांगितले 4 उपाय

या समस्या कायम राहतील

भगवान श्रीकृष्णानेही कलियुगाबाबत चिंता व्यक्त केली होती की, या काळात पावसाची कमतरता असेल त्यामुळे दुष्काळाची समस्या कायम राहील. पर्यावरणाचा समतोल बिघडेल, त्यामुळे कधी कडाक्याची थंडी तर कधी कडक उष्मा होईल. त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावरही होतो. यासोबतच कलियुगात वादळ, पूर यांसारख्या समस्या अधिक असतील. हे आज किती खरे आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही.

कलियुगात शोषण वाढेल

भगवान श्रीकृष्णाने पांडवांना कलियुगाबद्दल सांगितले होते की, या युगात कोणाचे तरी शोषण करण्यासारख्या घटना रोज पहायला मिळतील. कलियुगात तेच राज्य करतील जे इतरांचे शोषण करतील, असेही ते म्हणाले होते. त्याचवेळी, अशा लोकांचे वर्चस्व असेल, जे त्यांच्या मनात एक गोष्ट ठेवतात परंतु त्यांच्या कृतीमध्ये काहीतरी वेगळे करतात.

Web Title: Mahabharata shri krishna pandava kali yuga true proof

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 11:35 AM

Topics:  

  • Mahabharata facts
  • Mahabharata war

संबंधित बातम्या

युद्धिष्ठिराकडून घडलेल्या त्या चुका? वाचून पडाल आवाक्… म्हणाल ‘हे शक्य नाही!’ पण ‘हे खरं आहे
1

युद्धिष्ठिराकडून घडलेल्या त्या चुका? वाचून पडाल आवाक्… म्हणाल ‘हे शक्य नाही!’ पण ‘हे खरं आहे

पाप-अत्याचारांची हीच मर्यादा? जाणून घ्या: कलियुग कधी संपणार!
2

पाप-अत्याचारांची हीच मर्यादा? जाणून घ्या: कलियुग कधी संपणार!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ज्वेलरी उद्योगात क्रांती! मुंबईत उभारणार जगातील सर्वात मोठा ‘ज्वेलरी’ हब..; काय आहे रत्ने-दागिने धोरण 2025?

ज्वेलरी उद्योगात क्रांती! मुंबईत उभारणार जगातील सर्वात मोठा ‘ज्वेलरी’ हब..; काय आहे रत्ने-दागिने धोरण 2025?

Nov 18, 2025 | 01:02 PM
High Selling Cars in India :- ऑक्टोबर 2025 मधील टॉप-10 कार यादीमध्ये या ब्रॅण्ड्स आहेत अव्वल! जाणून घ्या टॉप मॉडेल्स

High Selling Cars in India :- ऑक्टोबर 2025 मधील टॉप-10 कार यादीमध्ये या ब्रॅण्ड्स आहेत अव्वल! जाणून घ्या टॉप मॉडेल्स

Nov 18, 2025 | 12:52 PM
Bandra Fort Alcohol Party : वांद्रे किल्ल्यावरील दारु पार्टीमध्ये राज्याचे सांस्कृतिक मंत्री सामील! ठाकरे गटाने थेट दाखवला पुरावा

Bandra Fort Alcohol Party : वांद्रे किल्ल्यावरील दारु पार्टीमध्ये राज्याचे सांस्कृतिक मंत्री सामील! ठाकरे गटाने थेट दाखवला पुरावा

Nov 18, 2025 | 12:48 PM
Thane Crime: डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा उघडकीस! गुन्हे शाखेची छापेमारी; निवडणुकी आधी खळबळ

Thane Crime: डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा उघडकीस! गुन्हे शाखेची छापेमारी; निवडणुकी आधी खळबळ

Nov 18, 2025 | 12:43 PM
समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण

Nov 18, 2025 | 12:43 PM
‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात

‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात

Nov 18, 2025 | 12:34 PM
Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI

Nov 18, 2025 | 12:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM
Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Nov 17, 2025 | 07:24 PM
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.