आषाढी वारीत सहभागी होत नृत्यांगना गौतमी पाटील यांनी माऊलींच्या पादत्राणांचे दर्शन घेत वारकऱ्यांची सेवा केली. त्यांनी वारकऱ्यांना फळे, आहार वाटप करत त्यांच्या सोयी-सुविधांचीही काळजी घेतली.
"ज्ञानोबा-तुकाराम" या अखंड जयघोषाने दुमदुमणारी आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संतपरंपरा, भक्ती आणि समतेचे जिवंत प्रतीक मानली जाते. विठ्ठलनामाचा गजर, दिंडी परंपरा, निःस्वार्थ सेवा आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यांमुळे ही वारी केवळ…
आषाढी वारीसाठी आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने किसन वीर साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला आहे.
'पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा' या माहितीपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचे डिजिटल युगातले एक दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. देशातल्या भक्ती मार्गातली वारी ही सर्वात प्राचीन परंपरा आहे, ती सर्वांना मोठी…
आषाढी वारीतील रिंगण, फुगडी, दिंडी आणि टाळ-मृदुंग या परंपरा म्हणजे भक्ती, समता, शिस्त आणि आनंद यांचे जिवंत प्रतीक आहेत. या परंपरा वारकऱ्यांना केवळ पंढरपूरपर्यंत पोहोचवत नाहीत, तर अंतःकरणातील विठ्ठलाशीही जोडतात.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला ८ जुलै रोजी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरातून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. या वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. विठूनामाचा गजर करत…
यंदाच्या आषाढी एकादशीच्या वारीत ३० ते ३२ लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम वेगाने सुरू आहे.वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, वारकऱ्यांच्या सोयीसाठी वाळवंटात…
दरवर्षी लाखो वारकरी देहूपासून पंढरपूरपर्यंत चालत जातात. त्यांच्या प्रत्येक पावलात श्रद्धा असते, प्रत्येक अभंगात भक्ती असते आणि प्रत्येक श्वासात विठ्ठलाचे नाम असते. म्हणूनच संत तुकाराम महाराजांची पालखी ही केवळ महाराष्ट्राची…
आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी किंवा इतर धार्मिक पर्वांच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरला जाऊन चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात. हिंदू धर्मात चंद्रभागा नदीला अत्यंत पवित्र मानले जाते. या नदीत स्नान केल्याने…
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चैत्र, आषाढी, कार्तिकी आणि माघ यात्रांसह वर्षभरात एक कोटींहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः यात्राकाळात लाखो वारकरी आणि भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने दर्शनासाठी अनेक तास प्रतीक्षा…
आषाढी एकादशी आषाढी एकादशी 25 जुलै रोजी आहे. यासाठी ठिकठिकाणांहून वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने पायी निघाले आहेत. यामध्ये असंख्य दिंड्यांचा समावेश असतो. मात्र संत गजानन महाराजांची पालखी पहिली…
१७ व्या शतकात संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली. यामुळे वारीला एक अत्यंत संघटित आणि…
आषाढी एकादशीच्या निमित्ताने निघणाऱ्या संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज झाले आहे.
जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी या विकास आराखड्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीची माहिती दिली. यामध्ये वारकऱ्यांसाठी समग्र सुविधा विकास, मंदिर परिसर कॉरिडॉर, नदी घाटांचे सुशोभीकरण, वाहतूक व व्यापारी संकुल,…
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतील कथित खरेदी गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. तसेच यंदा आषधी वारीला २० लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल…
आषाढी वारीची पंढरपुरीमध्ये जोरदार तयारी केली जात आहे.पंढरीत झालेल्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेत पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींसाठी साडेचार कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली.
आषाढी वारीपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेने ऐतिहासिक निर्णय घेत पंढरपूरातच बैठक आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सुविधा आणि विकासकामांची पाहणी करणार आहेत.
पालखी मंदिरातून मार्गस्थ झाल्यानंतर गावातील विविध भागांत ग्रामस्थांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केले. ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण, आरती आणि पूजन करून मातेप्रती आपली श्रद्धा व्यक्त करण्यात आली. गावकऱ्यांच्या वतीने सरबत वाटपही…
देशातील विविध धार्मिक, पर्यटन आणि केली उपाययोजना संस्थांच्या विश्वस्तांना स्पष्ट सूचना दिल्या महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी कारवायांचे, वाढते प्रमाण लक्षात घेता प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.
प्रशासनाने आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या भूमिपूजनाची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकास आराखड्याचे भूमिपूजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.