रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
महाराष्ट्रातील सामूहिक शिक्षणाचे पुरस्कर्ते म्हणून ओळख असलेले कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती आहे. ते एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते. भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कमवा आणि शिका या तत्त्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना त्यांनी आयुष्य वाहिले.
22 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
22 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
22 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष