• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • The Us Lost A Nuclear Bomb At Sea In 1958 And Its Still Missing

मनुष्य स्वतःच बनणार आपल्या विनाशाचे कारण! अमेरिकेचा ‘हा’ धोकादायक अणुबॉम्ब हरवलाय खोल समुद्रात, फुटला तर….

Lost Nuclear Bomb In Ocean: गातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक असलेल्या अमेरिकेने एक धोकादायक अणुबॉम्ब १९५८ मध्ये समुद्रात गमावला होता, आणि आश्चर्य म्हणजे या अणुबॉम्बचा शोध अद्यापही लागलेला नाही.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 18, 2025 | 10:22 PM
The U.S. lost a nuclear bomb at sea in 1958 and it’s still missing

१९५८ मध्ये, अमेरिकन हवाई दलाची दोन विमाने एकमेकांवर आदळली. ज्यामुळे ही घटना घडली. यातील एक विमान बी-४७ बॉम्बर होते आणि दुसरे एफ-८६ होते. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Lost Nuclear Bomb In Ocean : जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक असलेल्या अमेरिकेने एक धोकादायक अणुबॉम्ब १९५८ मध्ये समुद्रात गमावला होता, आणि आश्चर्य म्हणजे या अणुबॉम्बचा शोध अद्यापही लागलेला नाही. ६६ वर्षांनंतरही अमेरिकेच्या नौदलाचे पथक या अणुबॉम्बचा शोध घेत आहे. हा प्रसंग अण्वस्त्रांच्या असुरक्षिततेचे आणि त्यांच्या संभाव्य धोक्यांचे भेदक उदाहरण मानला जातो.

घटना कशी घडली?

ही घटना ५ फेब्रुवारी १९५८ रोजी घडली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात अमेरिकन हवाई दल आपल्या वैमानिकांना अण्वस्त्र वाहून नेण्याचे प्रशिक्षण देत होते. त्याच दरम्यान, दोन लष्करी विमाने – एक B-47 बॉम्बर आणि दुसरे F-86 लढाऊ विमान – फ्लोरिडा परिसरात प्रशिक्षण घेत असताना एकमेकांवर आदळली.

F-86 विमान B-47 च्या रडारवर दिसत नव्हते आणि त्यामुळं हवेतच दोन्ही विमानांची टक्कर झाली. F-86 विमानाचे मोठे नुकसान झाले, तर B-47 वैमानिकांना समजले की त्यांच्या विमानात अत्यंत धोकादायक अणुबॉम्ब आहे. या बॉम्बचे वजन इतके होते की ते घेऊन धावपट्टीवर उतरल्यास विमान आणि परिसर दोघांनाही धोका होऊ शकत होता. त्यामुळे वैमानिकांनी ७२०० फूट उंचीवरून अणुबॉम्ब थेट समुद्रात टाकण्याचा निर्णय घेतला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पायलटशिवाय 10 मिनिटे आकाशात उडत राहिले ‘Lufthansa’चे विमान, विमानात होते 200 प्रवासी; वाचा नंतर काय घडले?

बॉम्ब सापडला नाही, शोध अद्याप सुरू

बॉम्ब समुद्रात टाकल्यानंतर लगेचच अमेरिकेच्या नौदलाने १०० हून अधिक गोताखोरांच्या साहाय्याने शोधमोहीम राबवली. ही मोहीम तब्बल २ महिने सुरू होती, परंतु तो अणुबॉम्ब कोठेही सापडला नाही. त्यानंतरही विविध यंत्रणांनी आधुनिक उपकरणे वापरून अनेकदा या अणुबॉम्बचा माग काढण्याचा प्रयत्न केला, परंतु आजपर्यंत यश आलेले नाही. हे मानले जाते की हा बॉम्ब अजूनही समुद्राच्या तळाशी गाडलेला आहे, आणि यामुळे पर्यावरणीय आणि सुरक्षेचा धोका कायम आहे.

अण्वस्त्रांचा धोका किती गंभीर आहे?

ही घटना जगाला हे स्पष्टपणे दाखवते की अण्वस्त्र कोणत्याही देशासाठी “शक्तीचे प्रतीक” असली, तरी ती एक अतिशय धोकादायक जबाबदारीही आहे. अमेरिकेसारखा प्रगत देशसुद्धा असा घातक अणुबॉम्ब गमावू शकतो, तर इतर देशांची परिस्थिती यापेक्षा वेगळी कशी असू शकेल? सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण होणाऱ्या तणावपूर्ण वातावरणामुळेही अण्वस्त्र वापराच्या शक्यतेबाबत जगात चिंता वाढली आहे. पण हिरोशिमा आणि नागासाकी वरील आक्रमणानंतर आजपर्यंत अण्वस्त्र प्रत्यक्षात वापरले गेलेले नाहीत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO VIRAL : 277 प्रवाशांसह मेक्सिकन नौदलाचे जहाज अचानक ब्रुकलिन ब्रिजवर आदळले, 19 जण जखमी, 4 गंभीर

हरवलेला बॉम्ब, अनुत्तरित प्रश्न

हा अणुबॉम्ब सापडेल का, त्याचा शोध कधी पूर्ण होईल, किंवा तो अजूनही कार्यरत आहे का – हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि अण्वस्त्र नियंत्रण धोरणावर यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित होतात. या घटनेचा उद्देश केवळ इतिहासाची आठवण करून देणे नसून, जगाला अण्वस्त्रांच्या धोक्याबाबत सजग करणे हा आहे. जेव्हा समुद्राच्या तळाशी एक अणुबॉम्ब लपलेला असतो आणि तो सापडत नाही, तेव्हा हा धोका केवळ अमेरिकेचा राहात नाही – तो संपूर्ण मानवजातीसाठी बनतो.

Web Title: The us lost a nuclear bomb at sea in 1958 and its still missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 10:22 PM

Topics:  

  • America
  • nuclear bomb
  • secrets of deep ocean

संबंधित बातम्या

America Shutdown: अमेरिकेत शटडाऊन लागू, ट्रम्पच्या राष्ट्रपतीकाळात 3 वेळा सरकार ठप्प; आतातरी झुकणार का?
1

America Shutdown: अमेरिकेत शटडाऊन लागू, ट्रम्पच्या राष्ट्रपतीकाळात 3 वेळा सरकार ठप्प; आतातरी झुकणार का?

Trump Tarrifs : भारतावरील 50% टॅरिफचा अमेरिकेतील ‘मिनी इंडिया’वर मोठा परिणाम; दिवाळीपूर्वी दयनीय स्थिती
2

Trump Tarrifs : भारतावरील 50% टॅरिफचा अमेरिकेतील ‘मिनी इंडिया’वर मोठा परिणाम; दिवाळीपूर्वी दयनीय स्थिती

Chabahar Port : अमेरिकेची गहिरी चाल! थेट भारत-इराणमधील करारावरच घातला घाला; आता मोदी सरकार घेणार का माघार?
3

Chabahar Port : अमेरिकेची गहिरी चाल! थेट भारत-इराणमधील करारावरच घातला घाला; आता मोदी सरकार घेणार का माघार?

‘भारतीय उद्योजक PM मोदींवर… ; टॅरिफच्या मुद्यावरुन ट्रम्पच्या सहकार्याचे खळबळजनक विधान
4

‘भारतीय उद्योजक PM मोदींवर… ; टॅरिफच्या मुद्यावरुन ट्रम्पच्या सहकार्याचे खळबळजनक विधान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

सणासुदीच्या काळात भेसळीला बसणार आळा! अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

सणासुदीच्या काळात भेसळीला बसणार आळा! अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी

IND VS PAK : ‘दुलीप ट्रॉफीतील गोलंदाजीनेच लय…’, अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवने सांगितले यशाचे गमक 

IND VS PAK : ‘दुलीप ट्रॉफीतील गोलंदाजीनेच लय…’, अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवने सांगितले यशाचे गमक 

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.