JeM 313 Bases: ऑपरेशन सिंदूरमध्ये नष्ट झाल्यानंतर, जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना पुन्हा उभी राहण्याचा प्रयत्न करत आहे. मसूद अझहरने ३१३ नवीन छावण्या बांधण्याची आणि ३.९१ अब्ज पाकिस्तानी रुपये उभारण्याची मोहीम…
Victims of Terrorism Day 2025 : भारतातील २६/११ मुंबई हल्ला हे दहशतवादाच्या इतिहासातील एक काळं पान आहे. आणि आज त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाला श्रद्धांजली देण्यसाठी आजचा दिवस आहे.
पाकिस्तान काही सुधारण्याचे नाव घेईना. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा भारताविरोधी विधान केले आहे. त्यांनी भारताला ऑपरेशन सिंदूर नंतर चार दिवसांत धडा शिकवल्याचा दावा केला आहे.
India Pakistan Relations : पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे. सिंधू पाणी करार मुद्दा उपस्थित करत पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी भारतविरोधी गरळ ओकली आहे.
India Pakistan Relations : भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. सध्या पाकिस्तानने भारताला अणु हल्ल्याची धमकीही देत आहे आणि दुसरीकडे सिंधु जल करार पूर्ववत करण्यासाठी गयावयाही करत आहे.
Asim Munir : असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खाद्यांवरुन गोळी चालवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. भारताला अणु हल्ल्याची धमकी त्यांनी…
Priyanka Gandhi Parliament speech : संसदेच्या पावसाळी अधिवेशनमध्ये सध्या ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. मात्र पहलगाम हल्ला झालाच कसा असा मुख्य प्रश्न कॉंग्रे खासदार प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स फोनवर बोलले तेव्हा मी स्वतः पंतप्रधान मोदींसोबत होतो. त्या संभाषणात व्यापार कराराचा कोणताही उल्लेख नव्हता. भारत दहशतवादाविरुद्ध उभा राहील आणि कोणताही धोका किंवा दबाव आपल्याला रोखू…
देशभरामध्ये भाजप नेत्यांकडून तिरंगा रॅलीचे आयोजन केले जात आहे.,यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने तयार केलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळावर रोष व्यक्त केला आहे. त्यांनी टीका केली आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूर करुन संपूर्ण जगासमोर भारतीय सैन्य ताकद दाखवून दिली आहे. याची माहिती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठी सर्वपक्षीय खासदार शिष्टमंडळ तयार केले जात आहे.
भारतीय सैन्यांकडून ऑपरेशन सिंदूर करुन दहशतवाद्यांवर वचक बसवला आहे. मात्र आता यावर कॉंग्रेस आमदारांकडून संशय व्यक्त केला जात आहे. तसेच पुरावे सादर करायला सांगितले जात आहे.
वायुसेना महासंचालक एअर मार्शल ए.के. भारती यांनी संत तुलसीदासांनी रचलेल्या रामचरितमानसातील सुंदरकांडातील श्लोकांचा सुंदर उल्लेख केला आहे. भीतीशिवाय प्रेम असू शकत नाही!
India Pakistan War : भारत आणि पाकिस्तानमध्ये आता युद्धबंदी झाली असून अमेरिकेच्या मध्यस्थीने हे युद्ध थांबवण्यात आले आहे. मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचे कारण समोर येत आहे.
भारत- पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागांवर दोन्ही देशांकडून सातत्याने हल्ले होताना दिसत आहे. या हल्ल्यावर आता अभिनेत्री कंगना रणौत चांगलीच संतापलीये. तिने 'जगाच्या नकाशावरुन त्यांना मिटवून टाका...' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
भारताने पाकिस्तानची झोप उडवत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशवाद्यांचे तळ नष्ट केले आहे. या 9 तळांवर हल्ला केल्यानंतर 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला.
External Affairs Ministry PC Live : भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी हल्ला करण्यात आला. तिन्ही दलांनी केलेल्या या हल्ल्याबाबत संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
भारत पाकिस्तान युद्ध झाल्यानंतर सीमा भागातील राज्यांना सुरक्षा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्टया अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. ८ मे च्या रात्री भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले करून रावळपिंडी स्टेडियम उध्वस्त करण्यात आले. सध्याची परिस्थिति बघता पीसीबीने पीएसएल यूएईमध्ये हलवली आहे.