इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली होती. ही आग अत्यंत भयानक होती. काही क्षणात ही आग सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. या आगीत कोणतीही जीवितहानी नाही, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती…
एक्सप्रेसमध्ये चढण्यावरुन दोन प्रवाशांत वाद झाला. त्यानंतर चिडलेल्या एका प्रवाशानं दुसऱ्यावर चिडून पेट्रोल ओतलं, त्याला जाळण्याचा प्रयत्न केला. यात एक्सप्रेसच्या डब्यालाच आग लागली. यात 3 जणांचा मृत्यू झाला आणि 9…
या ठिकाणी कचऱ्याचा भला मोठा ढीग असून त्याला शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण करत मोठ्या प्रमाणावर कचरा गिळंकृत केला. दरम्यान या आगीच्या…
धारावी कमला नगर येथील आगीमुळे ९० फिट रोड बंद करण्यात आला असून वाहतूक संथ गतीने रोहिदास मार्गाकडे वळवण्यात आली आहे. टी जंक्शनपासून ६० फिट रोडवर जाण्याऐवजी रहेजा माहीमकडे वाहतूक वळवण्यात…
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (fire bridge) सहा गाड्या व सहा पाण्याचे टॅंकर घटनास्थळी दाखल झालेत. या आगीत २ कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
हॉस्पिटलजवळ (Hospital) कारला (Car) लागलेल्या आगीत एका दाम्पत्याचा भीषण मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही महिला गर्भवती होती, तिला घरी प्रसुती वेदना सुरु झाल्यानंतर तिला घेऊन तिचा पती…
मंगळवारी सायंकाळी आशीर्वाद अपार्टमेंटमधील सुबोध श्रीवास्तव यांच्या घरी लग्न होते, मात्र ठिणगीतून लागलेल्या आगीत वधूची आई आणि आजीसह १४ जणांचा जीव गेला. त्याचवेळी आपल्या घरात एवढी मोठी दुर्घटना घडल्याचे वधूला…
झारखंडमधील (Zarkhand) धनबाद (Dhanbad) येथील एका खासगी रुग्णालयात (Hospital) शुक्रवारी रात्री एक वाजता आग लागली. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. आग लागली त्यावेळी सर्वजण झोपले होते. डॉक्टरांचा मृतदेह बाथटबमध्ये सापडला…
कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील प्रविण ॲग्रो कोल कंपनीमध्ये भीषण आग लागली. या आगीत ब्रिकेट मशीनसह इतर साहित्य जळून खाक झाले. त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
इचलकरंजीपासून जवळच असलेल्या तारदाळ येथील आवाडे टेक्स्टाईल पार्कमधील केमिकल फॅक्टरीला भीषण आग (Fire in Chemical factory) लागली. स्फोट झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. फॅक्टरीला आग लागल्यामुळे कोट्यवधीचे रुपयांचे नुकसान झाल्याची…
दुचाकी पूर्णत: जळून गेल्या असून, कारचा मागील भाग हा निम्मा जळाला आहे. यापूवीर्ही अशा पद्धतीच्या घटना शहरात घडल्या आहेत. दिवसेंदिवस संगमनेर शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे.
सराई पेठेत भरवस्तीत असणाऱ्या ऋषी शूज हाऊस या दुकानास देखील या दरम्यान आग लागली. या आगीत विविध कंपन्यांचे बूट, चप्पल, सॅंडल तसेच फर्निचर जळून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचे मालक…
महाड एमआयडीसीमधील आसनपोई गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या कारखान्यांमध्ये भीषण आग लागल्याने या ठिकाणावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिस प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
आगीत पडल्यानंतर दुसऱ्याच क्षणात हे तरुण आगीतून बाहेर आल्यामुळं त्यांचा प्राण वाचला आहे. पण त्यांच्या फाजील आत्मविश्वासामुळं ते जर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते, तर होत्याचं नव्हतं व्हायला फारसा वेळ लागला…