राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने, परिवहन विभागाने खास करून मराठी न बोलणाऱ्या चालकांना "व्यावहारिक मराठी" शिकवण्यासाठी एक मार्गदर्शिका पुस्तक तयार केली आहे.
पर्यावरण विभागाचे एकूण १४ पैकी ११ प्रकल्प शिंदे यांच्या कार्यकाळात मंजूर झाले होते, तर उर्वरित तीन प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आले होते.
साताऱ्यात शिवसेनेच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सज्जड इशारा दिला आहे. "हिशोब चोख ठेवतो" म्हणत त्यांनी जिल्हा परिषदेतील राजकारणावर भाष्य केले.
भाजपाने आणलेले महिला आरक्षण विधेयक प्रत्यक्षात महिलांच्या हितासाठी नसून, लोकसभेचे मतदारसंघ स्वतःला पूरक कसे ठरतील, यासाठी रचलेले एक राजकीय षडयंत्र आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.
900 बेड्स आणि 18 ऑपरेशन थिएटर्स आणि इतर अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज असलेल्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे.
Satara Political News : सातारा शहरप्रमुख निलेश मोरे यांनी दिलेल्या राजीनाम्याने केवळ एक पद रिकामे झाले नाही, तर शहरातील बूथ प्रमुखांच्या सामूहिक राजीनाम्यामुळे संघटनाच हादरली आहे
अंजली दमानिया यांनी अशोक खरात यांच्या विविध बड्या नेत्यांशी झालेल्या भेटींविषयी गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे आणि जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची नावे समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी साताऱ्यातील दरे येथे मुक्कामासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी कोयना धरणावर बांधण्यात येणाऱ्या तीन पुलांची पाहणी केली.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय अवघ्या २४ तासांत घेतला. नाट्यगृहाच्या सुधारणेसाठी अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती.
आशाताईंच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली.
आमदार विजय शिवतारे यांना अचानक किडनी फेल्युअरचा त्रास झाला. जेव्हा त्यांना तातडीच्या किडनी प्रत्यारोपणाची गरज होती, तेव्हा त्यांची मुलगी डॉ. ममता यांनी मदत केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून आपल्या मूळगाव दरे येथे मुक्कामी असून, आज त्यांनी स्वतः शेतात फळझाडांची लागवड करत पर्यावरणपूरक संदेश दिला.
उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत, कोणाशी बोलत नाहीत किंवा कोणाच्या अडचणी समजून घेत नाहीत; याच कारणामुळे आम्ही उठाव केला होता," असे सांगत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
निवडणुका संपल्यानंतर आता पक्षवाढीवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी राज्यातील संपर्क प्रमुखांना दिले आहेत. संघटन मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.