नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने (IND-W) निर्धारित ५० षटकांत सर्व गडी गमावून २४७ धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर २४८ धावांचे आव्हान ठेवले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान क्रिकेटच्या मैदानात एक अत्यंत लाजिरवाणी आणि विचित्र घटना पाहायला मिळाली. मैदानावर डास आणि उडणाऱ्या कीटकांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंना त्रास जाणवत होता
आशिया कप २०२५ मध्ये, भारतीय पुरुष संघाने पाकिस्तानला तीन वेळा पराभूत केले आणि अंतिम सामन्यात त्यांना पराभूत करून विजेतेपद जिंकले.आता भारतीय महिला संघाची पाळी आहे, ज्यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानवर वर्चस्व…