Harmanpreet Kaur creates world record with 150th T20I as captain: महिला आशिया कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान आज एकमेकांसमोर उभे ठाकतील. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर मैदानात उतरताच इतिहास रचणार…
IND W vs PAK W Asia Cup 2026: महिला आशिया कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आधीच उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे.
Asia Cup 2026: महिला आशिया कप स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने शानदार कामगिरी केली आहे. तसेच पहिले दोन्ही सामने जिंकले असून सेमीफायनलमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.
Asia Cup 2026: कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्ट केले की, "आम्ही कोणत्याही एका विशिष्ट संघावर किंवा सामन्यावर लक्ष केंद्रित करत नाही आहोत. सर्वच आशियाई संघांमध्ये गेल्या २-३ वर्षांत मोठी सुधारणा झाली…
Pakistan Squad Announcement for Asia Cup & asian Games: पाकिस्तानने आगामी महिला आशिया कप आणि २०२६ च्या आशियाई खेळांसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या दोन्ही प्रमुख स्पर्धांमध्ये फातिमा सना…
ऑगस्ट अखेरपासून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. सर्व सामने युएईमधील मैदानांवर खेळवले जातील. आगामी आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे.
भारतीय संघाकडून कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, रिचा घोष यांनी शानदार फलंदाजी केली. त्या जोरावर भारताने पाकिस्तानला १७२ रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र भारतीय संघाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली.
पाकिस्तानी संघाची कर्णधार फातिमा सनाने पाकिस्तानच्या पराभवाचे खापर वरिष्ठ खेळाडू आणि खराब फिल्डिंगवर फोडले आहे. फातिमा सनाने खराब फिल्डिंगवर परभवाचे खापर फोडले आहे.
भारतीय महिला संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने २०२६ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध पाच बळी घेतले. महिलांच्या टी२० मधील सर्वात यशस्वी गोलंदाजही ठरली आहे, वाचा रेकॉर्ड
भारतीय संघासाठी स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६३ चेंडूंमध्ये ९१ धावांची भागीदारी केली. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी भारतीय संघाची ही सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.
भारताने नाणेफेक जिंकली आणि पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळीही भारतीय कर्णधाराने पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केले नाही. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानसमोर १७१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास रचला आहे. हरमनप्रीत १० टी२० वर्ल्ड कप खेळणारी पहिली भारतीय खेळाडू बनली असून तिने रोहित शर्माचा…
इंग्लंडमधील बर्मिंगहॅमच्या ऐतिहासिक एजबेस्टन क्रिकेट मैदानावर (Edgbaston Cricket Ground) खेळवल्या जाणाऱ्या या सामन्याच्या सुरुवातीलाच मैदानावर पुन्हा एकदा 'नो हँडशेक' (No Handshake) वादाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली.
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत ऐतिहासिकदृष्ट्या भारतीय संघाचे पारडे जड राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करण्याचे उद्दिष्ट ठेवेल.
आपल्या पहिल्या सामन्यात त्यांचा सामना इंग्लंडच्या भूमीवर शेजारील देश पाकिस्तानशी होणार आहे. जेव्हा जेव्हा ICC स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमनेसामने येतात, तेव्हा सर्वांचे लक्ष त्या सामन्याकडे असते.
भारतीय संघ १४ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात भारतालाच पसंती दिली जात आहे. खेळपट्टीवर कशी असू शकते आणि कोणाचा वरचष्मा राहणार जाणून घ्या
टीम इंडियाने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. प्रथम पाकिस्तानी महिला अ संघाला १८.५ षटकांत ९३ धावांवर रोखले आणि नंतर १०.१ षटकांत फक्त २ विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.
आशियाई क्रिकेट परिषदेकडून महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धा १३ ते २२ फेब्रुवारी दरम्यान बँकॉकमध्ये खेळली जाणार आहे.