भारतीय संघाकडून कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, रिचा घोष यांनी शानदार फलंदाजी केली. त्या जोरावर भारताने पाकिस्तानला १७२ रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र भारतीय संघाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली.
पाकिस्तानी संघाची कर्णधार फातिमा सनाने पाकिस्तानच्या पराभवाचे खापर वरिष्ठ खेळाडू आणि खराब फिल्डिंगवर फोडले आहे. फातिमा सनाने खराब फिल्डिंगवर परभवाचे खापर फोडले आहे.
भारतीय महिला संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने २०२६ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध पाच बळी घेतले. महिलांच्या टी२० मधील सर्वात यशस्वी गोलंदाजही ठरली आहे, वाचा रेकॉर्ड
भारतीय संघासाठी स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६३ चेंडूंमध्ये ९१ धावांची भागीदारी केली. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी भारतीय संघाची ही सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.
भारताने नाणेफेक जिंकली आणि पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळीही भारतीय कर्णधाराने पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केले नाही. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानसमोर १७१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास रचला आहे. हरमनप्रीत १० टी२० वर्ल्ड कप खेळणारी पहिली भारतीय खेळाडू बनली असून तिने रोहित शर्माचा…
इंग्लंडमधील बर्मिंगहॅमच्या ऐतिहासिक एजबेस्टन क्रिकेट मैदानावर (Edgbaston Cricket Ground) खेळवल्या जाणाऱ्या या सामन्याच्या सुरुवातीलाच मैदानावर पुन्हा एकदा 'नो हँडशेक' (No Handshake) वादाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली.
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत ऐतिहासिकदृष्ट्या भारतीय संघाचे पारडे जड राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करण्याचे उद्दिष्ट ठेवेल.
आपल्या पहिल्या सामन्यात त्यांचा सामना इंग्लंडच्या भूमीवर शेजारील देश पाकिस्तानशी होणार आहे. जेव्हा जेव्हा ICC स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमनेसामने येतात, तेव्हा सर्वांचे लक्ष त्या सामन्याकडे असते.
भारतीय संघ १४ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात भारतालाच पसंती दिली जात आहे. खेळपट्टीवर कशी असू शकते आणि कोणाचा वरचष्मा राहणार जाणून घ्या
टीम इंडियाने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. प्रथम पाकिस्तानी महिला अ संघाला १८.५ षटकांत ९३ धावांवर रोखले आणि नंतर १०.१ षटकांत फक्त २ विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.
आशियाई क्रिकेट परिषदेकडून महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धा १३ ते २२ फेब्रुवारी दरम्यान बँकॉकमध्ये खेळली जाणार आहे.
भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्धचा एकदिवसीय विक्रम १२-० असा सुधारला आहे. भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानंतर, भाजपने इंस्टाग्रामवर एक पोस्ट पोस्ट केली, जी वेगाने व्हायरल होत आहे.
भारतीय संघाने मोठ्या फरकाने विजय मिळवला, परंतु तिसऱ्या पंचाने पाकिस्तानी फलंदाज मुनीबा अलीला नाबाद घोषित केल्याने वाद निर्माण झाला. हा रन-आउटचा मुद्दा होता ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये पाकिस्तानची गोलंदाज नशरा संधू ही भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर तिच्याकडे रागात पाहत असताना तिच्याच भाषेत हरमनने तिला उत्तर दिले आहे.
ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेविरुद्धचा पाठलाग सामना रद्द करण्यात आला होता ज्यामुळे कांगारू संघ ३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला हरवून भारत ४ गुण मिळवणारा पहिला संघ बनला आहे.
माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने टीम इंडियाचा विजय त्याच्या अनोख्या पद्धतीने साजरा केला, अगदी पाकिस्तानलाही ट्रोल केले. भारतीय महिला संघाने कमालीचे कामगिरी केली टीम इंडियाने आत्तापर्यंत पाकिस्तानला बारा वेळा पराभूत केले…
भारतीय महिला संघ विरुद्ध पाकिस्तान महिला संघ यांच्यामध्ये हा सामना झाला होता. या सामना भारताच्या संघाने 88 धावांनी विजय मिळवला. यामध्ये दीप्ती शर्मा आणि क्रांती गौड यांची कौतुकास्पद कामगिरी राहिली.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने (IND-W) निर्धारित ५० षटकांत सर्व गडी गमावून २४७ धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर २४८ धावांचे आव्हान ठेवले.