मजबूत सैन्य असूनही, लोकशाहीमध्ये अंतिम जबाबदारी राजकीय नेतृत्वाची असते. आदेशांशिवाय, संकटात सैन्य अपंग होते - जनरल नरवणे यांचे पुस्तक हे सत्य उघड करते.
Padma Award 2026 : २०२६ चे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत आणि यावर्षी देशाने एकूण 45 जणांना पद्म पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये चार महाराष्ट्रातील भूमि पुत्रांचा समावेश आहे.
गर्भवती मातांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे आणि माता-मृत्यूदर कमी करणे हा उद्देश ठेवून शासनाने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा दिल्या…
तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया खात्यांच्या संपर्कात राहून वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.
Lalit Modi News: अलिकडेच सोशल मीडियावर ललित मोदींचा एक व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला, तो अत्यंत भावनिक आणि संतप्त दिसत होता. मंत्रालयाने त्यावर प्रतिक्रिया दिली.
विमानांचे कामकाज स्थिर होत आहे. तसेच सुरक्षा उत्तम आहे, प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री नायडू यांनी सांगितले.
व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसाठी सिमकार्ड अनिवार्य! दूरसंचार विभागाने (DoT) सायबर गुन्हे आणि फसवणूक रोखण्यासाठी 'SIM बाइंडिंग'चे नवीन नियम लागू केले. आता बिना सिमकार्ड मेसेजिंग ॲप्स वापरता येणार नाहीत.
जर तुमचे वाहन देखील 10 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने गाड्यांच्या फिटनेस टेस्ट फीमध्ये वाढ केली आहे.
केंद्र सरकारकडून त्यांची पहिली टॅक्सी सेवा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या सेवेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे टॅक्सी चालकांना आता त्यांच्या प्रवासावर कमिशन द्यावे लागणार नाही. चला याबद्दल अधिक माहिती…
लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या. तिरंग्याला दिलेली सलामी आणि देशासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जाणार.
मिग-२१ विमाने - अखेर, भारतीय हवाई दल ६२ वर्षांच्या सेवेनंतर सप्टेंबर महिन्यात त्यांचे 'उडणारे शवपेटी' नावाचे मिग-२१ लढाऊ विमान निवृत्त करणार आहे. १९६३ मध्ये पहिल्यांदा त्याचा समावेश करण्यात आला.
केरळच्या पलक्कड जिल्ह्यातून नर्सिंग क्षेत्रात काम करण्यासाठी यमनमध्ये गेलेल्या निमिषा प्रियावर आता मृत्यूदंडाची टांगती तलवार आहे. 16 जुलै रोजी तिला येमन सरकारकडून फाशी दिली जाणार असल्याचे समोर आले आहे.
इराण-इस्रायल संघर्षादरम्यान मध्य पूर्वेत तणाव वाढत आहे. त्यामुळे भारत सरकारने इराणमधून भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना मायदेशात परत आणण्याासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केलं आहे.
हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी देशाच्या सुरक्षेसंदर्भात अतिशय गंभीर प्रश्न उपस्थित केला. प्रत्येक संरक्षण कराराला विलंब का होतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
India nuclear policy shift : आतापर्यंत पूर्णतः सार्वजनिक क्षेत्रापुरते मर्यादित असलेले अणुऊर्जा उत्पादन आता खासगी कंपन्यांसाठी खुले करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उडवून लावले. त्यानंतर आज परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली.
Taj Mahal green cloth 1971 : देशाच्या उत्तरेकडील सीमांवर युद्धसदृश तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ७ मे रोजी संपूर्ण देशात मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
भारताने ज्या पद्धतीने आक्रमक पावले उचलली आहेत, त्यामुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी अशी स्थिती झाली आहे. भारत पाकिस्तानवर हल्ला करेल अशी भीती पाक सरकारला वाटत आहे.
राफेल खरेदी करण्यापूर्वी भारताने फ्रान्सकडून हवाई दलासाठी 36 राफेल जेट विमाने देखील खरेदी केली आहे. 2016 मध्ये भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या करारातील सर्व विमानेही भारतात पोहोचली आहेत.