आता शहरांमधील दुकाने आणि हॉटेल्स २४ तास सुरू ठेवता येणार आहेत, ज्यामुळे ग्राहकांसाठी मोठी सोय होणार आहे. मात्र, या नियमातून मद्यपानगृहे (Bars), हुक्का पार्लर, परमिट रूम आणि देशी बार यांना…
राज्यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणात हक्क सांगण्यास सुरूवात केली. मात्र धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीं मधून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाने विरोध दर्शवला आहे.
कर्जत तालुक्यातील २०८ गावांमधील भाताच्या शेतीचे पंचनामे करण्याचे कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. कृषी,महसूल आणि ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर पोहचले आहेत.
School Holidays News: महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून यंदा दिवाळीच्या सणानिमित्त शाळांमध्ये सुट्ट्या सुरू होणार आहेत. किती दिवस शाळांना सुट्ट्या असणार आहेत ते जाणून घ्या...
Siddhivinayak Temple Trust News : राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक जिल्ह्यांतील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने आशियाई आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन केले होते. एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे कृति दवे, हिच्या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यात येत आहे.
Maharashtra Weather Update: पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज पाच जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर आणि गडचिरोलीला 'इंडस्ट्रियल मॅग्नेट' म्हणून घोषित केले. खनिज विकास निधीतून या भागात दीड लाख रोजगार निर्माण करण्याची त्यांची योजना आहे.
खेड तालुक्यासह चाकण शहर व परिसरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पावसाचा मोठा फटका शेतकरी आणि व्यावसायिक वर्गाला बसला आहे.
नाबार्ड पायाभूत विकास सहाय्य व ग्रामीण पायाभूत विकास निधी योजना यामधून गडचिरोली या आकांक्षी जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक क्षमतेनुसार शासकीय जमिनीवर गोदामे उभारण्यात येत आहेत.
Narendra Modi: सौर ऊर्जा प्रकल्पाचे खूप फायदे आहेत. शेतकऱ्यांना शेतीला दिवसा वीज उपलब्ध होते आहे त्याच बरोबर बारमाही पाण्याची व्यवस्था झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे.
भारताच्या बँकिंग क्षेत्रामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने अनेक धोरणात्मक सुधारणा केल्या आहेत. याच सुधारणांचा परिपाक म्हणून भारताचा विकासदर सहा ते सात टक्के ठेवण्यात यश आले आहे.
केंद्र सरकारने सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची घोषणा केली असल्याचे सांगून मंत्री नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्राने देशातील पहिले जहाज बांधणी धोरण तयार केले आहे.
महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या दिवाळीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रलंबित मागण्यासाठी कृतिसमितीने पुन्हा एकदा एल्गाराचे हत्यार उपसले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
Maharashtra Weather Alert: काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार तसेच अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे.परतीच्या वाटेवर असलेला मॉन्सून अपेक्षेप्रमाणे पुन्हा सक्रीय झाला आहे.
लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील बडूर आणि उस्तुरी गावात रात्री ९ वाजून ३० मिनिटाला भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. २. ४ रिश्टल स्केल तिव्रतेच्या भकंपाची नोंद करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याविषयी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मंत्री राणे यांनी सांगितले, मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ही वेळ आहे.
राजस्थान व मध्य प्रदेशात यशस्वी प्रात्यक्षिकांनंतर, एसएसआयआय मंत्राम ‘मेड-इन-इंडिया’ सर्जिकल रोबोट यात्रा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. वर्कशॉपनंतर एसएसआयआयने कॉर्पोरेट प्रेझेंटेशन सादर केले आहे.