विशेषतः ग्रामीण गृहनिर्माण विभाग, स्वच्छ भारत मिशन आणि रोजगार हमी योजनेतील कर्मचाऱ्यांचे दोन ते पाच महिन्यांचे मानधन रखडल्याने त्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायती आणि पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
Maharashtra Politics: वाहनांवरील खर्च कमी करण्यासाठी कारपुलिंगचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत
Maharashtra MLC Oath Ceremony-महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यामध्ये ९ जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार होती.
Anupam Kher DDLJ Scene: बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी ‘राज’ आणि ‘सिमरन’च्या लोकप्रिय चित्रपटातील जोडलेल्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट दिली. या भेटीदरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीतील या आयकॉनिक क्षणाशी संबंधित ठिकाण पुन्हा चर्च
पोस्ट विभागाने महसुलातील वाढीचा दर अडीच टक्क्यांवरून यंदा १६ टक्क्यांपर्यंत नेला असून नव्या स्वरूपात जनतेच्या सेवेत दाखल होताना अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
व्यापारी, संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच इतर संबंधित घटकांनी आवश्यक परवानगीशिवाय शेतमाल व्यापार करू नये, अन्यथा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
70 Percent Quota Bhumiputra: राज्यात सध्या ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत आहेत. या सर्व बँकांना आता नव्या धोरणानुसार भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान नामनिर्देशन अर्ज सादर करताना किंवा छाननी व सुनावणीसाठी उपस्थित राहणाऱ्या आमदार-खासदारांनाही विशेष सन्मान देण्याची गरज नसल्याचे आदेशात नमूद आहे
कांजूरमार्ग येथील महानगरपालिकेच्या कचरा प्रकल्पात दररोज सुमारे ६,२०० टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. जमिनीत कचरा साठवणे, कंपोस्ट खत बनवणे आणि कचरा वर्गीकरण या तीन पद्धतींनी काम चालते.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, प्राडा सोबत हा करार केवळ कारागिरांच्या श्रमाला प्रतिष्ठा देणारा नाही, तर पिढ्यानढ्या जोपासलेल्या भारतीय सांस्कृतिक परंपरेचा गौरव आहे.
नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अनेक महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे थकीत पैसे एकत्रितपणे ३००० रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्य सरकारने मराठी ज्ञान अनिवार्य करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले असून वाहनचालकांसाठी नियम ४, ७८ व ८५ मध्ये मोठे बदल प्रस्तावित केले आहेत. या बदलांमुळे वाहनचालकांना मराठीचे ज्ञान आवश्यक ठरणार…
१२९१५ महिलांनी २३.२४ कोटी तर १२७५७ सरकारच्या लाडक्या दाजींनी २२.९६ कोटींचा डल्ला मारला होता. तृतीय अन् चतुर्थ श्रेणीच्या महिला कर्मचाऱ्यांनी १८ ते २१ हजार उचलले.
राज्य सरकारी संघटना मध्यवर्ती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मारुती शिंदे यांनी सांगितले की, विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे अखेर बेमुदत संपाचा निर्णय घ्यावा लागल
बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार विवाहासाठी मुलीचे किमान वय १८ वर्षे आणि मुलाचे २१ वर्षे असणे बंधनकारक आहे. या वयापूर्वी होणारा विवाह हा कायद्याने बालविवाह मानला जातो.
उपसंचालकांच्या निर्णयाविरुद्ध संबंधित शाळा व्यवस्थापनाला ३० दिवसांच्या आत शिक्षण संचालकांकडे अपील करता येणार आहे. संचालक दोन महिन्यांच्या आत सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते वर्षा निवासस्थानी इक्विनिक्स (Equinix) कंपनीच्या एमबी३ डेटा सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.