महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या निकषात मोठा बदल, दापचरी येथे आंतरराष्ट्रीय कृषी बाजार, Urban Challenge Fund, ST बसस्थानकांचा PPP विकास, बीड क्रीडा संकुलासाठी निधी आणि अन्य महत्त्वाचे निर्णय मंजूर.
लाडकी बहीण योजनेतील निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर 3515 कोटी रुपयांच्या अपहाराचा आरोप केला. या प्रकरणी कायदेशीर पावले उचलण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच शरद पवार…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अर्बन चॅलेंज फंड अभियानाचा आढावा घेण्यात आला. शहरांच्या पायाभूत सुविधा, डिजिटल प्रशासन, वाहतूक आणि पुनर्विकासासाठी ₹44,800 कोटींच्या प्रकल्पांना चालना मिळू शकते, अशी माहिती बैठकीत देण्यात…
लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी आणि पडताळणी प्रक्रियेनंतर 92 लाखांहून अधिक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळल्याचा दावा समोर आला आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या रोहिणी खडसे यांनी…
पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील इमारत दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यावरून आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. 'गरीबांच्या जीवाची किंमत नाही का?' असा सवाल करत त्यांनी ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी केली.
मुंबईतील सर्व मॉलमधील गेमिंग झोनच्या सुरक्षा नियमांचा आढावा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेमिंग झोनमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी, अग्निसुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आणि अन्य सुरक्षा निकषांची तपासणी…
विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील लाभ ₹2 लाखांपर्यंत वाढवण्यात आला असून प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2026-27 च्या पीक कर्ज…
मुंबई विमानतळाच्या फनेल झोनमधील सांताक्रूझ, विले पार्ले, कुर्ला आणि जुहू परिसरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्देश दिले. FSI, क्लबिंग आणि मॅपिंगच्या माध्यमातून पुनर्विकासाला वेग देण्यावर भर…
मुंबई आणि एमएमआरच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने मेगा मास्टर प्लॅन जाहीर केला आहे. 13 हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा, AI आधारित प्रशासन, धारावी पुनर्विकास, मेट्रो विस्तार, जलसुरक्षा, काँक्रीट रस्ते आणि 2047…
आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सहकाराला नवे बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई-पुणे मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पावर पहिल्याच पावसात खड्डे पडल्याच्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 'फक्त कनेक्टरजवळ दोनच खड्डे असून एमएसआरडीसी योग्य ती काळजी घेईल,' असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर खंडपीठाने अन्न व औषधे प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, तसेच अन्न व औषधे प्रशासन आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर…
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस, सरकारी वकील आणि संबंधित यंत्रणांना महत्त्वाचे निर्देश दिले. जलदगती न्यायालये, साक्षीदार संरक्षण आणि तपास…
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या गुलाबी (पिंक) ई-रिक्षा योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात किमान ५ हजार महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी…
हेरील राज्यातील महिला शेतमजूर अथवा प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा मिळाला तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, असा मुद्दा आमदार कैलास पाटील यांनी मांडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जमातीच्या जात पडताळणी प्रक्रियेत ब्लॉकचेन आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश दिले. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा वाढवणे, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि आदिवासी कल्याण…
सुधारित कायद्यातील आणखी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे विशेष न्यायालयाच्या जप्ती किंवा इतर आदेशाविरोधात अपील दाखल करण्यासाठी संबंधित वित्तीय संस्थेला दावित्वाच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम सक्षम प्राधिकरणाकडे जमा करणे बंधनकारक…
NHM अंतर्गत दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या 14,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सेवा समायोजनासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंजुरी देत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
शेतकरी कर्जमाफीबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी माहिती दिली आहे. 30 जूनची मुदत हुकणार असून आवश्यक मंजुरीनंतर 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. दरम्यान, या विलंबावरून राजू…
शासनाने आर्थिक मागण्या मान्य करून कर्मचारी व अधिकारी दोघांनाही दिलासा दिला आहे. कर्मचारी नेमून दिलेले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, अधिकारी पूर्वीप्रमाणेच उदासीन दिसत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने आता उत्पन्नासाठी विविध…