पुरवणी मागण्यांमध्ये अवाढव्य वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत देणे होय. नैसर्गिक आपत्तीच्या काळात अनेक संकटे आली.
शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात वश आजूबाजूच्या परिसरात दुकानांमधरे काही खाद्यपदार्थांची मुलांना विक्री होणार नाहीत, या अनुषंगाने नियमित पोलिस विभागामार्फत डमी ग्राहक पाठवून पडताळणी केली जात आहे.
विधेयकाचा प्राथमिक उद्देश शहरी आणि विकसित भागात कायद्याचे उल्लंघन करून केलेले अनियमित जमीन हस्तांतरण किंवा विभाजन कोणताही प्रीमियम न आकारता नियमित करणे आहे.
आपण जे काही साध्य करतो, ते समाजाने निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे शक्य होते. शाळा, संस्था, शासनव्यवस्था, उद्योग हे सर्व समाजाच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे पिवळे किंवा केशरी रेशनकार्डधारक, १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या बालिकांना या योजनेंतर्गत आर्थिक साहाय्य दिले जाते.
योजनांमुळे मतदारांची संख्या वाढली आणि कुटुंबाचा खर्चही सुधारला. पण देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा बोजा वाढला आहे. सिविल्स डेलीच्या अहवालात म्हटले आहे की, रोख रकमेच्या हस्तांतरणामुळे महिलांचा सहभाग वाढला आहे,
ई-केवायसी प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. योजनेचा गैरफायदा सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि काही पुरुषांनी घेतल्याची माहिती यापूर्वीच समोर आली.
लाडकी बहीण योजनेतील केवायसी प्रक्रियेची अंतिम मुदत आता काहीच तासांवर आली असताना, अजूनही सुमारे १ कोटी महिलांचे केवायसी बाकी असल्याने लाभार्थ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआय संदर्भात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यान आले.
पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास सादरीकरणाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
एलोन मस्कच्या स्टारलिंक सोबत अधिकृतपणे पार्टनरशिप करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनले आहे. या पार्टनरशिपमुळे राज्याला कोणता फायदा होणार? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
वनक्षेत्रातील छावण्या, स्फोट आणि वाहतूक मार्गांची वाढ यांमुळे जैवविविधतेला धोका निर्माण होतो. मात्र, संघर्षोत्तर काळात वनविभागाने पुनर्संचयितीकरणासाठी विविध उपक्रम राबवले आहेत.
सांगली, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष पीक आहे, यंदा द्राक्ष पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे, अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे द्राक्षे बागा, डाळिंब, पिकांचे नुकसान झाले आहे.
Mumbai Metro: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई मेट्रो लाईन 2 – बी ही डी.एन.नगर ते डायमंड गार्डन-मंडाले या मार्गाने धावणार असून यात 19 स्टेशन्स असणार आहेत.
ढरपूर येथे आषाढी व कार्तिकी वारीमध्ये लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. भाविकांना दर्शन रांगेत चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच कमी वेळेत दर्शन होण्यासाठी दर्शन मंडप काम गतीने होणे गरजेचे आहे.
Maharashtra Government: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे ‘इज ऑफ डुईंग बिझिनेस’ संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
सामूहिक शेततळ्यांसाठी ७६ टक्के आणि जास्तीत जास्त तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान मंजूर आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन औषधी मंडळ तथा एनएचएमचे संचालक अशोक किरनल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली योजनांची अंमलबजावणी सुरू आहे.
सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित पशुपालन प्रकल्पांनी जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच प्रकल्पातील सर्व पशुधनाची नोंद एनडीएलएम (भारत पशुधन पोर्टल) वर करावी लागेल.