PM Narendra Modi On Manipur: मणिपूरची जनता आता विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. हा प्रदेश लोकांसाठी आता उदाहरण बनत आहे. मणिपूरमधील प्रत्येक नगरिकाचा विकास व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे…
Mizoram News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पूर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मणिपूरला देखील भेट दिली आहे. त्यानंतर त्यांनी मिझोराम राज्याचा दौरा केला आहे.
Unemployment In India : भारतातील अनेक राज्यांमधील बेरोजगारीचा दर धक्कादायक आहे. PLFSच्या अहवालानुसार, लक्षद्वीपमध्ये सर्वाधिक बेरोजगार तरुणांची संख्या ३६.२% आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या भाषणात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर संविधानात बदल करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान वेलेआधीच दाखल झालेल्या पावसाने उत्तर भारत, ईशान्य भारतात जोरदार बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे.
मणिपूरमध्ये भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. भाजप नेते थोकचोम राधेश्याम सिंह यांनी बुधवारी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
तुम्ही साहसी असाल तर नवनवीन ठिकाणं एक्सप्लोर करण्याची आवड तुमच्यात असेल तर भारतातील हे गाव तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. इथे अनेक वेगवेगळ्या आकाराचे विशालकाय पाषाण पाहायला मिळतात जे दैत्याने…
मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी १३ फेब्रुवारी रोजी हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये एका सीआरपीएफ जवानाने स्वतःच्याच छावणीत गोळीबार केला.त्याने त्याच्या दोन साथीदारांची हत्या केली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडली असा आरोप आहे. या घटनेत आठ जण जखमी झाले. नेमकं काय आहे…
Manipur Violence Marathi: मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 6 जणांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. शवविच्छेदन अहवालात समोर आलेली माहिती अतिशय भयावह आहे.
Manipur Violence: मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार रविवारी आणखी तीव्र झाला. संतप्त जमावाने आणखी तीन भाजप आमदार आणि काँग्रेसच्या एका आमदाराची घरे जाळली.
मणिपूरमधील जिरी नदीत शुक्रवारी एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह तरंगताना आढळले. हे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. हे मृतदेह सोमवारी झालेल्या चकमकीपासून बेपत्ता झालेल्या लोकांचे असू शकतात.
मणिपूरमध्ये जिरीबाम जिल्ह्यातील बोरोबेकरा येथे आज सुरक्षादले आणि उग्रवाद्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी झालेल्या चकमकीत ११ उग्रवादी ठार झाले असून २ सीआरपीएफचे जवान जखमी झाले आहेत.
Suyash Prabhudessai Ranji Trophy Century : रणजी ट्रॉफी 2024 च्या पहिल्या फेरीत, गोवा आणि मणिपूर यांच्यातील सामन्यात, सुयश प्रभुदेसाईने 63 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत 120 धावा केल्या, ज्यात 17 चौकारांचा…
इंटरनेटशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. कारण आज प्रत्येक कामासाठी इंटरनेट हे सर्वात महत्वाचे आहे. पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील कोणत्या राज्यात इंटरनेटवर सर्वाधिक बंदी आहे? गेल्या काही वर्षांची…
इतिहास हा कोणाच्या मनाने लिहिलेला नसतो, ते वास्तव असते. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सुरत बद्दल वक्तव्य केले होते, भाजपसह त्यांच्यासोबत काम करणारे चुकीचा इतिहास मांडत असतील तर आम्ही कदापिही सहन…
Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण बनले असून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीमुळे तीन जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच कर्फ्यू, इंटरनेट बंदीही घालण्यात आली. याशिवाय केंद्र…