सानपाडा रेल्वेस्टेशन जवळील बीएमसीने पोलिसांच्या मदतीने फुटपाथवरील अनधिकृत हॉटेल्स आणि दुकाने हटवली. मात्र, काही दिवसांतच त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा…
मोहिमेदरम्यान पालिकेच्या पथकाने हॉटेलमधील व्यावसायिक साहित्य जप्त केले आहे. यामध्ये एलपीजी हॉट प्लेट, इलेक्ट्रिक इंडक्शन, स्टोरेज रैंक, इलेक्ट्रिक ऑइल फ्रायर, मायक्रोवेव्ह ओव्हन, लाकडी टेबल, खुच्र्या आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडर यांसारख्या…
ट्रम्प टॉवरचे नाव बदलण्याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले की, ट्रम्पचे नाव हे केवळ व्यावसायिक भागीदारीमुळे देण्यात आले असून त्याचा कोणत्याही प्रकारच्या गौरवाशी संबंध नाही.
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! सायन-बीकेसी कनेक्टरमुळे वडाळा आणि बीकेसीदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान होणार असून वाहतूक कोंडी कमी करण्यासही मोठी मदत होणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांमधील पाणी साठ्याबाबत माहिती घेतली असता, वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात धरणांची खोली किंवा उंची वाढवण्याचे कोणतेही…
घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतरही मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासनाला अद्याप जाग आली नसल्याचे दिसून आले आहे. पण झुकलेले एक अवाढव्य 'डिजिटल एलईडी होर्डिंग' वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा…
International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईतील प्रियदर्शिनी पार्क येथे आयोजित ‘सी-साईड योग उत्सवा’त २ हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले. योगासोबत पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देण्यात आला.
भाजप शिक्षक आघाडीचे मुंबई अध्यक्ष डॉ. राजू बंडगर यांनी बैठकीत अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नाची सविस्तर मांडणी करत शासनाच्या परिपत्रकानुसार मुंबई महापालिकेच्या शाळांमधील रिक्त जागांवर त्यांचे समायोजन करण्याची मागणी केली.
महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईकरांना आणि पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यालगत विस्तीर्ण खुल्या जागा, विरंगुळ्याची आधुनिक साधने आणि निसर्गरम्य हरित परिसर उपलब्ध होणार आहे. मुंबईचा हा कोस्टल रोड परिसर आगामी काळात शहरातील केवळ एक वाहतूक…
जागतिक योग दिनानिमित्त अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या व्यस्त आणि आव्हानात्मक जीवनशैलीत, संत निरंकारी मिशनच्या अशा सार्वजनिक कल्याणकारी उपक्रमांचा मुख्य उद्देश लोकांमध्ये त्यांच्या सर्वांगीण आरोग्याविषयी जागरुकता…
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी भांडुप येथील अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प, मलजल प्रक्रिया केंद्र आणि जीएमएलआरच्या बोगद्यांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. अतिरिक्त मनुष्यबळ, सर्व यंत्रणा वेगाने कामाला लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले…
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने पहिल्यांदाच देशातील १०० टक्के स्वदेशी इलेक्ट्रक वॉटर टॅक्सी विकसित केली आहे. यामध्ये ६० टक्के परदेशी आणि ४० टक्के भारतीय उपकरणांचा वापर करण्यात आला आहे. चला तर…
अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल रोडवरील अन्न व औषध प्रशासनाने छापेमारी करत १७ किलो संशयित रंगासह तब्बल २.१८ लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे. यात चहा अधिक आकर्षक दिसावा म्हणून…
राज्यभर सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सातारा, क्रॉफर्ड मार्केट आणि कांदिवली येथे करण्यात आलेल्या कारवाईत एकूण ३४.६२ लाख रुपयांच्या सौंदर्य प्रसाधनांच्या साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
कंत्राटदारांना गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे ३० सेकंदांचे व्हिडिओ आणि फोटो अपलोड करणे बंधनकारक होते. या डेटाची संगणकीय तपासणी केली असता कंत्राटदारांचे गंभीर गैरप्रकार उघडकीस आले.
महिनाभरात पालिकेने केलेल्या धडक कारवाईत तब्बल ३५ हजार ४२८ आस्थापनांची झाडाझडती केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १,१२४ व्यावसायिकांवर 'महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमानुसार कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
पाईपलाईनमधून गाळ, कचरा आणि इतर अडथळे दूर करून पाण्याचा सुरळीत प्रवाह राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तथापि, स्थायी समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त देखभाल करण्यासाठी बीएमसीकडे स्वतःचा कर्मचारी वर्ग नाही का?'…
गणित गुरुवार' या उपक्रमात दर गुरुवारी रात्री ८ ते १० या वेळेत जेव्हा मुले स्वतःहून मोबाईल किंवा टॅब घेऊन गणिताचा सरावाला बसतात, तेव्हा पालकांनाही अभ्यासाचे महत्त्व पटू लागते. गणितापाठोपाठ आता…
Maharashtra Breaking News- रोहित पवार यांनी काल, १२ जूनपासून पंढरपूरच्या पवित्र भूमीत हे आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील बोजा कमी व्हावा, बँकांकडून होणारी अडवणूक थांबावी आणि सरकारने केवळ…
Maharashtra Breaking News- याच पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि या मोठ्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले होते.