Mumbai Municipal Corporation Headquarter : मुंबई महापालिका मुख्यालयाची सुरक्षा आता अधिक अत्याधुनिक होणार आहे. ऐतिहासिक जुन्या इमारतीवर AI तंत्रज्ञानाच्या मदतीने कडक नजर ठेवली जाणार आहे.
पेट्रोलच्या तुलनेत हायड्रोजनमध्ये अधिक ऊर्जाघनता असून त्याच्या वापरातून कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी करण्याची क्षमता H2 आहे. त्यामुळे वाहतूक, उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रासाठी स्वच्छ इंधनाचा पर्याय विकसित करण्याच्या प्रयत्नांना संशोधनामुळे…
Maharashtra Breaking सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या आदेशानुसार, ही समिती महिला आंदोलकांसोबत झालेला लैंगिक छळ, ऑनलाइन छळ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील घटकांना लक्ष्य करण्याच्या आरोपांचीही चौकशी करेल.
Mumbai News: पावसाळ्यात समुद्रातून मोठ्या प्रमाणात कचरा किनाऱ्यावर वाहून येत असल्याने मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता राखणे आव्हानात्मक ठरते. याच पार्श्वभूमीवर जुहू चौपाटीवर सहा तासांची विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत…
महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणात कैदी असल्याने गर्दीचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी गृह विभागाने नवी कारागृहे उभारणे, जुन्या कारागृहांचा पुनर्विकास आणि कायदेशीर उपाययोजनांवर आधारित व्यापक आराखडा…
दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि माधी गणेशोत्सव या तीनही प्रमुख सणांच्या काळात ही व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येईल आणि विसर्जन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती सुरक्षितपणे काढून जतन करून ठेवली जाईल.
सुनावणीदरम्यान सिब्बल यांनी २०१८ मधील पक्षघटनेशी संबंधित कागदपत्रांचा संदर्भ देत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. आयोगाकडे आवश्यक कागदपत्रे आणि पक्षाच्या रचनेबाबतची माहिती उपलब्ध असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा त्यांनी…
प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आता प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. ज्याच्या परिणामांमुळे मुंबईसह आजूबाजूच्या भागामध्ये प्रदूषणात घट्ट होईल.
राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक श्रावण सरी बरसण्याची शक्यता आहे. तर, काही भागांत ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी ऊन असे चित्र पाहायला मिळणार आहे. एकीकडे काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात…
कल्याण पश्चिमेतील परीक्षा केंद्रावर मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टदरम्यान संगणक आणि सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा खोळंबली. संतप्त विद्यार्थ्यांनी केंद्राबाहेर आंदोलन करत पुनर्परीक्षेची मागणी केली.
मुंबईसह देशातील छोट्या शहरांमध्येही वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत आहे. पीक अवरमध्ये अनेक शहरांतील वाहनांचा वेग निम्म्याहून अधिक घटत असल्याचे वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडियाच्या अभ्यासातून समोर आले आहे.
पोलिस ट्रिपल रायडिंगच्या प्रकरणांवरही बारकाईने लक्ष ठेवून आहेत. वाहतूक तज्ज्ञांच्या मते, केवळ चलन जारी केल्याने बदल घडणार नाही. त्याऐवजी, मुंबईकरांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहिले पाहिजे.
Independence day : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) केंद्रीय कार्यालयात भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांना अभिवादन करण्यात आले. देशभक्ती, राष्ट्रनिर्माण आणि युवकांची सामाजिक…
मुंबई शहरातील फेरीवाल्यांना आता क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देण्याची प्रक्रिया पालिकेकडून राबविण्यात येत आहे. तब्बल ९९,४३५ फेरीवाल्यांना डिजिटल ओळख देण्याच्या या निर्णयावरून मात्र विरोधकांनी पालिका प्रशासनाला काही महत्त्वाचे सवाल केले…
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील सुमारे ३५०० आरोग्यसेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे किमान वेतनाची थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या पाच-सहा महिन्यांपासून प्रश्न मांड्नही संघटित आवाज नसल्याने आपली दखल घेतली जात नसल्याची त्यांची भावना आहे. त्यामुळे प्रशासनाच्या बैठका आणि कंत्राटदारांच्या मनमानीत कामगारांचा प्रश्न मात्र अक्षरशः लटकलेला आहे.
Maharashtra Breaking: पुढील एका वर्षात देशव्यापी 'मिशन मोड'द्वारे तब्बल १ कोटी तरुणांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून भारत जागतिक टेक-लीडर बनेल.
श्रावण सुरू होताच मुंबईकरांना आता वेध लागले आहेत ते लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे. यंदा तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट, लालबागच्या हीरक महोत्सवी वर्षात २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती हे विशेष आकर्षण ठरणार…
बीएमसीने मंडप बांधकामादरम्यान रस्ते आणि पदपथांवर खड्डे खोदण्यास पूर्णपणे मनाई केली आहे. मंडळांना आणि शिल्पकारांना मंडप बांधकामासाठी खड्डेविरहित तंत्राचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.