विश्व हिंदू परिषदेने गरबा कार्यक्रमांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश देण्याची मागणी केली आहे. या भूमिकेवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, त्यामुळे हिंसा भडकू शकते असा इशारा दिला…
आम्हाला रिपाइला विचारल्याशिवाय इथे कोणताच पक्ष राज्य करु शकत नाही. आम्ही कोणाकडे चर्चेला जात नाही. तेच आमच्याकडे चर्चेला येतात, असे रामदास आठवले म्हणाले.
महाराष्ट्रात सध्या भाषा आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका वादग्रस्त विधानाने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये पहिल्यापासून त्रिभाषा सूत्र राबवण्याचा घेतलेला निर्णय सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला…
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत येण्यासाठी पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे त्या बाबत आग्रह करेन, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.
आम्हालाही महामंडळ किंवा मंत्रीपद मिळवायचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेक वेळा चर्चा झाली. पण प्रत्येक वेळी त्यांनी विधान परिषदेसाठी त्यांच्याच पक्षाच्या लोकांना उमेदवारी दिली आहे
मोदी सरकारने जातिनिहाय जनगणनेचा घेतलेला हा निर्णय बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधीच मोठा निर्णय समजला जात आहे. 1947 नंतर देशात जातिनिहाय जनगणना करण्यात आलेली नाही.
भारतीय सैन्य दलाच्या महार रेजिमेंटच्या मध्य प्रदेश येथील मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.
दिशा सालियान प्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं जात असताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या आर्थिक अहवालानुसार राज्याच्या महसुली उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याचे दिसून येत आहे. मात्र, येणाऱ्या काळात राज्याच्या महसुली उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने ढवळून निघाला.या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाबद्दल वादग्रस्त विधान केले. यावरुन राजकारण रंगलेले असताना यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरेंच्या एवढ्या मोठ्या सभा होऊनही त्यांचा एकही माणूस निवडून येत नाही. लोकसभेला त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचा फारसा फायदा झाल्याचे मला दिसत नाही.
राज्यघटना बदलणार ही अफवा होती, हे लोकांच्या लक्षात आले आहे. विधानसभेला लाडकी बहिणीनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. त्याचाही फायदा महायुतीला झाला, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.
तसेच आजच जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडून सुमारे चार लाख 25 हजार रुपयांचा सहायता निधी पीडित मातेच्या नावावर वर्ग करण्यात आलेला आहे. केवळ पुनर्वसन नव्हे तर आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होणे…
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत. यानंतर आता फडणवीस यांचे सरकार ‘लव्ह जिहाद’बाबत निर्णय घेणार आहे.
महाराष्ट्र, हरियाणा आणि आता दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हा दलित समाजातील मतदारांनी भाजपप्रणित एनडीएला बहुमतांचा कौल दिला असल्याची ग्वाही देत आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
पुणे महापालिकेत आम्हाला भाजपने १५ ते २० जागा आणि महापाैरपद द्यावे, असे आरपीआयचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परीषदेत नमूद केले.
आज 207 वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. यामुळे कोरेगाव भीमा येथे अनुयायींनी मोठी गर्दी केली आहे. त्याचबरोबर राजकीय नेते देखील अभिवादनासाठी येत आहेत. रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांनी…
मुख्यमंत्री झाल्यानंतर एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला महायुतीसोबत घेण्याबाबत भूमिका मांडली होती. यावर आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.