Appointed KSCA Vinay Kumar Head coach: भारताचा माजी वेगवान गोलंदाज विनय कुमार याची आगामी २०२६/२७ देशांतर्गत हंगामासाठी कर्नाटकच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Jammu Kashmir Host cricket Irani Cup 2026: ४० वर्षानंतर, जम्मू आणि काश्मीरमध्ये ऐतिहासिक क्रिकेट ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार आहे. श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर यावर्षी ऑक्टोबरमध्ये इराणी कप सामना आयोजित केला जाईल.
रणजी ट्रॉफी हंगामात स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपाखाली एका व्यक्तीवर कठोर कारवाई केली आहे आणि त्याच्यावर आजीवन बंदी घातली आहे. हा व्यक्ती व्हिडिओ विश्लेषक राजा रेड्डी आहे.
२९ वर्षीय गोलंदाजाने २०२५-२६ रणजी ट्रॉफी हंगामात सातव्यांदा पाच बळी घेतले आहेत. सौरव गांगुलीने अजित आगरकर आणि बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांना टॅग करून राष्ट्रीय संघात आकिबची निवड करण्याची शिफारस…
रणजी ट्रॉफीचा पहिलाच अंतिम सामना खेळणाऱ्या जम्मू आणि काश्मीरने सामन्याची जोरदार सुरुवात केली आणि मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. रागाने भरलेल्या पारस डोग्राने थेट कर्नाटकचा बदली क्षेत्ररक्षक केव्ही अवनीशवर हल्ला केला.
रणजी ट्रॉफी 2026 च्या अंतिम सामन्यात Ranji Trophy दरम्यान जम्मू-काश्मीरचा कर्णधार Paras Dogra आणि कर्नाटकचा खेळाडू KV Aneesh यांच्यात जोरदार वाद झाला. बाउंड्री मारल्यानंतर सुरू झालेला वाद वाढला.
टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीने पुन्हा एकदा आपली प्रतिभा दाखवली आहे. रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात बंगालकडून खेळताना त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली.
रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईविरुद्ध खेळताना राहुलने एक दमदार शतक झळकावले.राहुलच्या शतकामुळे कर्नाटक विजयाच्या जवळ पोहोचले आहे. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत राहुलने १३० धावा केल्या होत्या.
सामन्याच्या तिसऱ्या सत्रात मुंबईचे प्रमुख खेळाडू सरफराज खान, भारतीय संघाबाहेर असलेला फलंदाज, त्याचा भाऊ मुशीर खान आणि फिरकी गोलंदाज हिमांशू सिंग हे मास्क घालून खेळताना दिसले, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
बिहारने बीसीसीआय-आयोजित रणजी ट्रॉफीचे प्लेट ग्रुपच्या विजेतेपद जिंकले आहे. २२ ते २६ जानेवारी दरम्यान खेळवण्यात आलेल्या या सामन्यात, बिहारने मणिपूरला ५६८ धावांनी धूळ चारून एलिट ग्रुपमध्ये प्रवेश केला आहे.
रणजी ट्रॉफीच्या सहाव्या फेरीत हैदराबादविरुद्ध मुंबईचा सामना सुरू आहे. या सामन्यात सरफराज खानने मॅरेथॉन इनिंग खेळली आणि द्विशतक झळकावले. या डावात त्याने १९ चौकार आणि ९ उत्तुंग षटकार मारले.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता मालिकेच्या मध्यात त्याला स्थानिक क्रिकेटचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तो रणजी ट्रॉफीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.
जम्मू-काश्मीरने सात विकेट्सने विजय मिळवत इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीचा पराभव केला. जम्मू-काश्मीरने ६५ वर्षांपूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास सुरुवात केली आणि आता त्यांचा दीर्घ दुष्काळ संपला आहे.
माजी क्रिकेटपटू सुधाकर अधिकारी यांचा अविश्वसनीय किस्सा! १५ नोव्हेंबर १९६५ रोजी त्यांनी लग्नानंतर थेट रणजी ट्रॉफी सामना खेळला आणि शतक ठोकून रिसेप्शनला परतले.
२०२५ रणजी करंडक १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. आता, वैभव रणजी करंडकात बिहार संघासाठी धमाकेदार कामगिरी करताना दिसेल, कारण त्याला या स्पर्धेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
रणजी ट्रॉफीच्या नवीन हंगामापूर्वी अजिंक्य रहाणेने एक मोठा निर्णय घेतला आहे. अजिंक्य रहाणेने मुंबईचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रहाणेने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भारताच्या प्रमुख देशांतर्गत प्रथम श्रेणी स्पर्धा रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याची १३ वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे.
दिल्ली संघाने ऋषभ पंतला कर्णधारपदाची ऑफर दिल्याची बातमी समोर येत आहे, मात्र या भारतीय यष्टीरक्षकाने संघाचे हित लक्षात घेऊन कर्णधारपदाची ऑफर नाकारली आहे.
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांसारखे खेळाडूंची इंग्लंडविरुद्धच्या आगामी T20 मालिकेसाठी निवड झालेली नाही. अशा परिस्थितीत जैस्वाल, पंत आणि गिल यांना T20 मालिकेतून विश्रांती दिली नसून वगळण्यात आले…