रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईविरुद्ध खेळताना राहुलने एक दमदार शतक झळकावले.राहुलच्या शतकामुळे कर्नाटक विजयाच्या जवळ पोहोचले आहे. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत राहुलने १३० धावा केल्या होत्या.
सामन्याच्या तिसऱ्या सत्रात मुंबईचे प्रमुख खेळाडू सरफराज खान, भारतीय संघाबाहेर असलेला फलंदाज, त्याचा भाऊ मुशीर खान आणि फिरकी गोलंदाज हिमांशू सिंग हे मास्क घालून खेळताना दिसले, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
बिहारने बीसीसीआय-आयोजित रणजी ट्रॉफीचे प्लेट ग्रुपच्या विजेतेपद जिंकले आहे. २२ ते २६ जानेवारी दरम्यान खेळवण्यात आलेल्या या सामन्यात, बिहारने मणिपूरला ५६८ धावांनी धूळ चारून एलिट ग्रुपमध्ये प्रवेश केला आहे.
रणजी ट्रॉफीच्या सहाव्या फेरीत हैदराबादविरुद्ध मुंबईचा सामना सुरू आहे. या सामन्यात सरफराज खानने मॅरेथॉन इनिंग खेळली आणि द्विशतक झळकावले. या डावात त्याने १९ चौकार आणि ९ उत्तुंग षटकार मारले.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता मालिकेच्या मध्यात त्याला स्थानिक क्रिकेटचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तो रणजी ट्रॉफीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.
जम्मू-काश्मीरने सात विकेट्सने विजय मिळवत इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीचा पराभव केला. जम्मू-काश्मीरने ६५ वर्षांपूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास सुरुवात केली आणि आता त्यांचा दीर्घ दुष्काळ संपला आहे.
माजी क्रिकेटपटू सुधाकर अधिकारी यांचा अविश्वसनीय किस्सा! १५ नोव्हेंबर १९६५ रोजी त्यांनी लग्नानंतर थेट रणजी ट्रॉफी सामना खेळला आणि शतक ठोकून रिसेप्शनला परतले.
२०२५ रणजी करंडक १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. आता, वैभव रणजी करंडकात बिहार संघासाठी धमाकेदार कामगिरी करताना दिसेल, कारण त्याला या स्पर्धेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
रणजी ट्रॉफीच्या नवीन हंगामापूर्वी अजिंक्य रहाणेने एक मोठा निर्णय घेतला आहे. अजिंक्य रहाणेने मुंबईचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रहाणेने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भारताच्या प्रमुख देशांतर्गत प्रथम श्रेणी स्पर्धा रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याची १३ वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे.
दिल्ली संघाने ऋषभ पंतला कर्णधारपदाची ऑफर दिल्याची बातमी समोर येत आहे, मात्र या भारतीय यष्टीरक्षकाने संघाचे हित लक्षात घेऊन कर्णधारपदाची ऑफर नाकारली आहे.
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांसारखे खेळाडूंची इंग्लंडविरुद्धच्या आगामी T20 मालिकेसाठी निवड झालेली नाही. अशा परिस्थितीत जैस्वाल, पंत आणि गिल यांना T20 मालिकेतून विश्रांती दिली नसून वगळण्यात आले…
आतापर्यंत, विराट कोहलीच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याबाबत कोणतेही अपडेट समोर आलेले नाही, परंतु अलीकडील अहवालात असे समोर आले आहे की विराट लवकरच राजकोटला जाऊन दिल्ली संघात सामील होऊ शकतो.
मेलबर्न कसोटी सामन्यानंतर रोहित निवृत्त होणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता, परंतु त्याच्या काही हितचिंतकांनी त्याला तसे करण्यापासून रोखले.
खराब फॉर्म आणि कर्णधारपदामुळे रोहित गेल्या काही महिन्यांपासून लोकांच्या रडारवर आहे. मंगळवारी सकाळी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या सराव सत्रात तो सामील होणार आहे.
भारताकडून आतापर्यंत वीरेंद्र सेहवाग आणि करुण नायर यांनी कसोटीत त्रिशतके झळकावली आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये हैदराबादचा फलंदाज तन्मय अग्रवालने मॅरेथॉन इनिंग खेळली. अरुणाचल प्रदेशविरुद्ध त्याने ३६६ धावांची इनिंग खेळली.
IPL 2025 लिलावापूर्वी आरसीबीमधून बाहेर पडलेल्या खेळाडूने रणजीमध्ये शानदार 300 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे आता IPL Mega लिलावात त्याला नक्कीच मोठी रक्कम मिळणार आहे.