आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघातावर पुन्हा एकदा संशय घेतला आहे. अपघातातील ब्लॅक ब्लॉक्स सुरक्षित असताना देखील जळाला सांगितल्याने त्यांनी रोष व्यक्त केला.
Baramati by-election : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी भावनिक पोस्ट केली आहे.
पनीचा मालक व्ही. के. सिंह यांचे 'सीडीआर' (CDR) तपासून त्या दिवशीचे संभाषण समोर आणले पाहिजे. वैमानिक कपूर यांच्या वैद्यकीय अहवालात ड्रग्स, दारू किंवा विषाचे कोणतेही अंश आढळलेले नाहीत.
व्हीएसआर कंपनीच्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे, त्या कंपनीचे मालक व्ही. के. सिंग चौकशीसाठी सीआयडी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत बंदुकधारी अंगरक्षक होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान प्रवासादरम्यान घडलेल्या घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी 'व्हीएसआर' (VSR) कंपनी आणि केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांच्यावर गंभीर आरोप केले
सुनेत्रा पवार यांनी कालच्या आमदारांच्या बैठकीसाठी आलेल्या आमदारांना अजित पवार यांच्या अपघातानंतर मिळालेली चप्पल आणि घड्याळ या वस्तू सगळ्यांना दाखवल्या.
अजित पवार यांना जाणूनबुजून जुने विमान देण्यात आले. विमानतळावर पायलटची बीए (श्वास विश्लेषक) चाचणी अनिवार्य आहे, परंतु या पायलटची बीए चाचणी विमानात घेण्यात आली होती का,
अजित पवारांच्या अपघाताच्या तपासासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी विमान अपघातापूर्वी विमानतळाची रेकी केली असल्याचा गंभीर दावा केला आहे.
आ. रोहित पवार दिवंगत अजित पवारांच्या विमान अपघाताचे राजकारण करत आहेत. त्यांनी हे राजकारण थांबवावे असे आवाहन राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केले आहे. यावेळी त्यांनी याबाबत उपस्थित केल्या…
अजित पवार यांच्या घातपाताच्या घटनांवरुन आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र ही स्टंटबाजी असल्याची टीका आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
एव्हिएशन मिनिस्टर मुरलीधर मोहोळ यांनी एक महिन्यापूर्वीच रिपोर्ट येणार असल्याचं सांगितलं होतं. आज-उद्या येणारा रिपोर्ट जर थातूरमातूर असेल, तर आम्ही शांत बसणार नाही.
आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी पोलीस ठाणे गाठले होते. यानंतर माध्यमांशी संवाद साधून भूमिका स्पष्ट केली आहे.
पोलिसांनी फक्त एफआयआर दाखल केला असून गुन्हा दाखल केलेला नाही. यावरुन रोहित पवारांचा मुंबई पोलिसांसोबत वाद झाल्यानंतर आता बारामतीमध्ये देखील रोहित पवारांची पोलिसांसोबत शाब्दिक चममक झाली आहे.
२८ जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर राजकीय पक्षांकडून सातत्याने हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला जात आहे.
अजित पवार यांच्या मृत्यू अपघात होता की घातपात, याबाबत रोहित पवार यांनी दोनदा पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वाचे मुद्दे निदर्शनास आणले आहेत. त्यात त्यांनी काही पुराव्यासह बाजूही मांडल्या.
अजितदादांच्या निधनानंतर चार दिवसात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं. इतकी घाई काय होती, अशी विचारणा सुरू झाली.
कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूबाबत शंका निर्माण होत असतील तर शासनाने तातडीने सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.ही केवळ राजकीय बाब नाही, तर न्याय आणि पारदर्शकतेचा प्रश्न आहे.