न्यू चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा १०२ धावांनी मोठा पराभव करून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
आयसीसी महिला विश्वचषकाला ३० सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारतीय महिला संघाची ऑस्ट्रेलियासोबतएकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका कठीण परीक्षा असेल असे मुख्य कोच म्हणाले आहेत.
हरमनप्रीत कौर पुन्हा एकदा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आता टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या तयारीसाठी एक विशेष योजना तयार केली आहे. २०२५ च्या विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचा सराव शिबिर असेल.
भारतीय महिला विश्वचषकाला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यामध्ये भारताच्या संघाने मागीला काही मालिकांंमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. विश्वचषकाआधी कोणत्या भारताच्या महिला खेळाडूंनी संघासाठी सर्वाधिक धावा केल्या यात टाॅप 5…
भारतामध्ये या विश्वचषक होणार आहे त्यामुळे भारतीय समर्थक मैदानावर जास्त पहायला मिळणार आहेत. महिला क्रिकेट आता पुढची मोठी झेप घेण्यास सज्ज आहे. भारतीय महिला संघाने मागील काही महिन्यामध्ये कमालीची कामगिरी…
भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२२ मध्ये इंग्लंडच्या शेवटच्या दौऱ्यात एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली होती. यावेळी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे आणि तिसरा सामना निर्णायक आहे.
भारत विरुद्ध इंग्लड महिला संघाचा तिसरा एकदिवसीय सामना हा रिव्हर साईड ग्राउंडवर खेळवला जाणार आहे. भारताच्या संघासाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे भारतीय महिला संघ हा इंग्लंडविरुद्ध दुसरी मालिका जिंकू…
भारतीय संघातील दोन स्टार खेळाडूं आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. यामध्ये भारतीय पुरुष संघातील इशान किशन आणि महिला संघातील सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना यांचा १८ जुलै रोजी वाढदिवस आहे.
भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यात 3 एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या सामन्यात भारताची सलामी जोडी स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी इतिहास रचला आहे.
भारताच्या संघाने आतापर्यत तीन सामन्यात विजय मिळवला आहे, तर इंग्लडच्या संघाने १ सामना जिंकला आहे. टीम इंडीयाने पाच सामन्याच्या मालिकेमधील ३ सामने जिंकल्यामुळे भारताच्या संघाने ही मालिका जिंकली आहे.
भारतीय महिला संघ आणि इंग्लंड यांच्यात आज चौथा टी-२० सामना खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर असून आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याचे भारताचे लक्ष्य असणार…
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी महिला टी-२० खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी क्रमवारीत प्रत्येकी एक स्थान मिळवले आहे. मानधना…
स्मृतीने मागील काही वर्षामध्ये सातत्याने कमालीचा खेळ दाखवला आहे, तिने टीम इंडीयासाठी चांगली कामगिरी केली आहे. आता ती भारतीय महिला क्रिकेटमध्ये परदेशामध्ये तीनही फाॅरमॅटमध्ये शतक ठोकणारी पहिली महिला खेळाडू ठरली…
स्मृती मानधनाने आपल्या वादळी खेळीने इंग्लिश गोलंदाजांना धुडकावून लावले आहे. यासह, ती तिन्ही स्वरूपात भारतासाठी शतक करणारी पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे. ५१ चेंडूंत तिने ३ षटकार आणि १४ चौकारांच्या…
अंडर 19 संघाने 27 जून रोजी झालेल्या सामन्यांमध्ये विजय सुरुवात केली तर भारतीय महिला संघाने हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत पहिला विजय मिळवला. भारतीय महिला संघाचा काल इंग्लंड विरुद्ध T20 सामना पार पडला.
भारताचा महिला संघ हा इंग्लडविरुद्ध 28 जुनपासुन टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेमध्ये भारताचा संघ हा पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे त्याचबरोबर तीन सामन्याची एकदिवसीय मालिका देखील खेळवली जाणार…
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतीय संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना पहिल्या स्थानावर विराजमान झाली आहे.
श्रीलंकेत नुकत्याच संपलेल्या तिरंगी मालिकेत भारताच्या जेतेपदाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारी स्टार सलामीवीर स्मृती मानधना आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत एका स्थानाने दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.