Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्याच्या काही तासांनंतर घडली. ज्यामध्ये मुंबईने तीन विकेट्सने विजय मिळवला.
सध्या यशस्वी जयस्वाल सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत आहे आणि आता त्याने दमदार कामगिरी करुन निवडकर्त्याचे लक्ष वेधले आहे. जयस्वालच्या धमाकेदार शतकामुळे मुंबईने हरियाणाविरुद्ध धावांचा जबरदस्त पाठलाग केला.
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने शतक ठोकले होते. हे शतक पूर्ण करायला रोहित शर्माने त्याला मदत केल्याचे यशस्वी जयस्वालने सांगितले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ९ विकेट्स विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेवर २-१ असा कब्जा केला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने शतक ठोकले आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील जयस्वालचे हे पहिले शतक आहे.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाई करत ४८९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भातीय संघाला सर्वबाद २०१ धावातच गारद झाला आहे. आफ्रिकेकडून मार्को जानसेनने सहा बळी घेतले आहेत.
गुवाहाटी येथे खेळवण्यात ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, यशस्वी जयस्वालने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक झळकवले आहे. यासोबत त्याने विक्रम रचला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १५ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि जयस्वाल यांनी कसून सराव केला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात साठी भारतीय एकदिवसीय संघात निवड करण्यात आलेल्या स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वालला खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र भारतात आल्यानंतर त्याने राजस्थानविरुद्ध शानदार खेळी केली.
माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलापासून मुलीमध्ये रूपांतरित झालेल्या अनाया बांगरने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. आर्यन बांगर शस्त्रक्रियेतून पूर्णपणे बरी झाली असून तिला पुन्हा क्रिकेटमध्ये परतायचे आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दूसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वाल १७५ धावांवर धावबाद झाला. यावर त्याने आता मौन सोडले आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांकडून शानदार कामगिरीचे प्रदर्शन करण्यात आले आहे. या सामन्या यशस्वी जयस्वाल १७५ धावांवर धावबाद झाला.
कसोटी क्रिकेटमधील त्याचे तिसरे द्विशतक हुकले. धाव चोरण्याच्या प्रयत्नात जयस्वालने आपली विकेट गमावली. दुसऱ्या टोकाला असलेला कर्णधार शुभमन गिल त्याच्या धावबाद झाल्याने खूप निराश दिसत होता.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून यशस्वी जैस्वालने १७३ धावांची खेळी करत इतिहास रचला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यातील दूसरा कसोटी सामन्याचा खेळ संपला असून भारताने २ गडी गमावून ३१८ धावा केल्या आहे. यशस्वी जयस्वालच्या शतकाणे भारत मजबूत स्थितीत पोहचला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने शानदार शतक झळकवले. यासह त्याने डॉन ब्रॅडमनसह सचिन तेंडुलकर यांच्या यादीत सामील झाला.
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल यांनी शतक झळकावले आहे. यशस्वी जयस्वाल यांचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सातवे शतक आहे.
आयसीसीकडून फलंदाजांसाठीची नवीन कसोटी रँकिंग घोषित करण्यात आली आहे. यावेळी, भारताचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालला मोठा फटका बसला आहे. तो रँकिंगमध्ये दोन स्थानांनी घसरून ७ व्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे.
आजपासून दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडू खेळत आहेत. आशा वेळआय त्यांना आपली कामगिरी उंचावून दाखवण्याची चांगली संधी आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून आशिया कप २०२५ साठी संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात निवडण्यात आलेल्या ५ खेळाडूंना मैदानात सामना खेळण्याची शक्यता कमी आहे.