यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात मुलीचा सतत छळ आणि मारहाण करणाऱ्या जावयाची संतापलेल्या सासऱ्याने कुऱ्हाडीने हत्या केली. मंदिराजवळ झालेल्या वादानंतर आरोपीने जावयाच्या गळ्यावर, मानेवर आणि पाठीवर वार केले. या घटनेनंतर पोलिसांनी…
पाचखेड येथील हा पुरातत्त्वीय शोध केवळ यवतमाळच नव्हे, तर विदर्भाच्या प्राचीन इतिहासाला नव्या दृष्टीने समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. भूतकाळातील समृद्ध संस्कृती, शेती आणि पर्यावरणाचा वेध घेणारा हा शोध इतिहासप्रेमी…
राज्यभरात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील संपर्क मार्गावरील पूल खचल्याने जिल्ह्यात तब्बल ३० पेक्षा जास्त ग्रामीण मार्गांवर एसटी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शवागारातील फ्रीजरमध्ये ठेवलेला मृतदेह दुसऱ्याच दिवशी पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. या प्रकारामुळे मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असून…
यवतमाळमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर निशाणा साधत शिवसैनिकांना "गद्दार जिथे सापडतील तिथे जाब विचारा" असा थेट आदेश दिला. यावेळी त्यांनी भाजपवरही फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप करत संविधान…
नदीकाठच्या अतिजोखीम गावांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून औषधसाठा, प्रशिक्षित मनुष्यबळ, साथरोग नियंत्रण पथके आणि जनजागृती मोहिमेद्वारे संभाव्य आरोग्य संकटाला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी…
यवतमाळच्या मारेगाव तालुक्यात महिनाभरापूर्वी प्रेमविवाह केलेल्या नवदाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. आशिष आणि करिश्मा धानोरकर यांनी मृत्यू निश्चित व्हावा म्हणून पोटाला दगड बांधल्याची माहिती समोर आली…
राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी ५ ते १५ जून या कालावधीत राज्यव्यापी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता विभागाने दिले…
यवतमाळमध्ये महामंडळांवर अध्यक्ष किंवा सदस्यपद मिळवून देण्याचे आमिष दाखवत 20.25 कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या ठगबाज टोळीचा पर्दाफाश झाला आहे. भाजप समन्वयक नितीन भुतडा यांच्या सतर्कतेमुळे आणि स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने पुरावे…
जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी प्लास्टिक मल्चिंग आणि जैविक मल्चिंग करणे आवश्यक आहे. पिकाची कोळपणी करून पिकाच्या बुच्याशी मातीची भर द्यावी जेणेकरून ओलावा टिकून राहील. कापूस, तूर, मका, सूर्यफूल पिकांचे रोपे दाट…
बदलत्या हवामानाचा सामना करत शेतकरी खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहे. गत काही वर्षांपासून अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांमुळे शेती उत्पादनात मोठी घट झाली आहे.
यवतमाळच्या पांगडी गावात पत्नीने प्रियकरासोबत मिळून झोपलेल्या पतीला विजेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पती जागा झाल्याने कट फसला आणि पोलिसांनी दोघांना अटक केली.
युद्धजन्य परिस्थितीत पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा आणि बायोडीकंपोजर मिसळून वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. या उपायामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल.
शासनाच्या योजनेसह वैयक्तिक स्तरावरही माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र नमुना तपासणी प्रक्रियेत काहीसा विलंब होत असल्याने काही शेतकरी खासगी प्रयोगशाळांकडे वळत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात १८ हजार महिला ‘लखपती दीदी’ बनल्या असून, महिला सक्षमीकरणाला मोठे बळ मिळाले आहे. बचतगटांच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेड ९९ टक्क्यांपर्यंत झाल्याने हा उपक्रम यशस्वी ठरला आहे.
पूर्वी महिला प्रवासी आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र दाखवून अर्ध्या दरात प्रवास करत होत्या, तर ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण सवलत मिळत होती. मात्र नव्या नियमांनुसार बसमध्ये इलेक्ट्रॉनिक पडताळणीद्वारेच सवलत लागू होणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात ‘मटण नीट शिजलं नाही’ या किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. पाहुण्यासमोर झालेला अपमान सहन न झाल्याने पत्नी चेतना जाधव यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.