एका अहवालानुसार, २०२६ पर्यंत ग्रामीण भारतातील उत्पन्न आणि खर्च क्षमतेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आयकर सवलत, महागाईत घट, स्वस्त व्याजदर आणि चांगली शेती यामुळे गावांमध्ये उपभोग वाढण्याची अपेक्षा आहे
अचानक पडलेला अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार आणि काजू बागायतदार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे काही शेतकऱ्यांचा तर आंबा हा झाडावरती तसेच राहिलेला आहे त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले…
निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा व वातावणातील बदल तसेच अवकाळी पाऊस याचा यंदा पुन्हा एकदा आंबा व काजू उत्पादना बरोबरच काळया भोर रानमेवा असलेल्या जांभूळ पिकावरही झालेला असून त्याचा परिणाम दिसून येत…
सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रयत्न निष्फळ ठरला असून पोलीस मित्र संघटनेचे उपोषण सुरूच आहे. कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौक येथे पोलीस मित्र संघटनेचे उपोषण सुरू आहे.
महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न फार गंभीर होत चालला आहे. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण देखील केलं जातं आहे.आतापर्यंत महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे.
PM Kisan 19th Installment News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी २:१५ वाजता बिहारमधील भागलपूर येथे पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता जाहीर करणार आहेत. यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा…