मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत वर्षाअखेर महाराष्ट्रातील १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून, सुरुवातीला ८…
दुष्काळ, पाण्याची कमतरता किंवा इतर पर्यावरणीय ताण जाणवल्यास झाडे आपल्या प्रजातीचे अस्तित्व टिकवण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक फुले व फळे देतात; यालाच ‘स्ट्रेस फ्रूटिंग’ म्हणतात. ही प्रक्रिया निसर्गातील जगण्याच्या संघर्षाचे आणि पुढील…
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती आणि देशाच्या औद्योगिक विकासाला गती देणारा ऑटोमोबाईल उद्योग यांचे नाते अतूट आहे. आधुनिक कृषी यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टर, हार्वेस्टर, पॉवर टिलर, स्प्रेयर आणि विविध मालवाहतूक वाहने शेतकऱ्यांचे…
भारतातील शेती अधिक यांत्रिकीकरणाकडे वाटचाल करत असून ट्रॅक्टर, पॉवर टिलर, हार्वेस्टर, सीड ड्रिल, रोटाव्हेटर यांसारख्या कृषी वाहनांमुळे उत्पादनक्षमता वाढत आहे. मात्र ही यंत्रे महाग असल्याने केंद्र सरकार विविध अनुदान योजनांद्वारे…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाव्य El Niño लक्षात घेऊन राज्यात पाणी नियोजन व जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. खत वितरणावर AIद्वारे लक्ष ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.
येवला तालुक्यात पीकविम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे. शेतकऱ्यांनी ३३४ रुपये हप्ता भरूनही केवळ १८३ रुपयांची भरपाई मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Cabinet Meeting News : राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर आज मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
गारपिटीनंतर खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश दिले.
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. तरीही प्रत्यक्षात राज्यात लाखो शेतकरी हे सावकारांचे कर्जदार आहेत. अशा सावकारी कर्जातून शेतकऱ्यांना मुक्ती मिळणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
२२ व्या हप्त्याचे वितरण झाले असून दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक, जमीनधारणा प्रमाणपत्र आवश्यक आहे
भारतात सध्या पुरेशा प्रमाणात खतांची उपलब्धता आहे. परंतु, पश्चिम आशियातील दीर्घकाळ संघर्षामुळे समस्या निर्माण होऊ शकते. दक्षिण भारतीय राज्यांना खतांचा सर्वात मोठा पुरवठादार एफएसीटी च्या एका अधिकाऱ्याने हे सांगितले.
भारतीय कृषी क्षेत्राला अनिश्चिततेकडून सक्षमीकरणाकडे नेण्यासाठी सरकार, कॉर्पोरेट आणि समुदायाचे एकत्रीकरण आवश्यक आहे. टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी या लेखातून कृषी परिवर्तनाचा नवा रोडमॅप मांडला आहे.
Maharashtra Farmer Israel Tour: महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी अधिकारी १० दिवसांच्या इस्राईल दौऱ्यावर रवाना झाले आहेत. कमी पाण्यात आधुनिक शेती आणि ठिबक सिंचनाचे तंत्रज्ञान शिकणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश…
गेल्या काही अर्थसंकल्पांमध्ये कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. पण वाढत्या आधुनिकीकरणांमुळे भारताच्या खाद्य संस्कृतीमध्ये देखील बदल होताना दिसून येत आहे. याबद्दल जाणून घ्या सविस्तर
राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1 लाख 27 हजार क्विंटलची आवक झाली. यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी 500 रुपये सरासरी 1500 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तसेच पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला…
छत्रपती संभाजीनगर येथील एका शेतकऱ्याने पारंपारिक शेतीपासून दूर जाऊन आपले उत्पन्न वाढवण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे. आता केवळ शेतीवर अवलंबून राहिलेले नाहीत तर ते उद्योजक बनले आहेत.