मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाव्य El Niño लक्षात घेऊन राज्यात पाणी नियोजन व जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. खत वितरणावर AIद्वारे लक्ष ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.
येवला तालुक्यात पीकविम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे. शेतकऱ्यांनी ३३४ रुपये हप्ता भरूनही केवळ १८३ रुपयांची भरपाई मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Cabinet Meeting News : राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर आज मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
गारपिटीनंतर खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश दिले.
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. तरीही प्रत्यक्षात राज्यात लाखो शेतकरी हे सावकारांचे कर्जदार आहेत. अशा सावकारी कर्जातून शेतकऱ्यांना मुक्ती मिळणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
२२ व्या हप्त्याचे वितरण झाले असून दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक, जमीनधारणा प्रमाणपत्र आवश्यक आहे
भारतात सध्या पुरेशा प्रमाणात खतांची उपलब्धता आहे. परंतु, पश्चिम आशियातील दीर्घकाळ संघर्षामुळे समस्या निर्माण होऊ शकते. दक्षिण भारतीय राज्यांना खतांचा सर्वात मोठा पुरवठादार एफएसीटी च्या एका अधिकाऱ्याने हे सांगितले.
भारतीय कृषी क्षेत्राला अनिश्चिततेकडून सक्षमीकरणाकडे नेण्यासाठी सरकार, कॉर्पोरेट आणि समुदायाचे एकत्रीकरण आवश्यक आहे. टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी या लेखातून कृषी परिवर्तनाचा नवा रोडमॅप मांडला आहे.
Maharashtra Farmer Israel Tour: महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी अधिकारी १० दिवसांच्या इस्राईल दौऱ्यावर रवाना झाले आहेत. कमी पाण्यात आधुनिक शेती आणि ठिबक सिंचनाचे तंत्रज्ञान शिकणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश…
गेल्या काही अर्थसंकल्पांमध्ये कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. पण वाढत्या आधुनिकीकरणांमुळे भारताच्या खाद्य संस्कृतीमध्ये देखील बदल होताना दिसून येत आहे. याबद्दल जाणून घ्या सविस्तर
राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1 लाख 27 हजार क्विंटलची आवक झाली. यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी 500 रुपये सरासरी 1500 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तसेच पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला…
छत्रपती संभाजीनगर येथील एका शेतकऱ्याने पारंपारिक शेतीपासून दूर जाऊन आपले उत्पन्न वाढवण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे. आता केवळ शेतीवर अवलंबून राहिलेले नाहीत तर ते उद्योजक बनले आहेत.
हदगांव तालुक्यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. मागील पाच महिन्यांपासून मुसळधार पावसाने संपूर्ण हदगांव तालुक्यामध्ये धुमाकूळ घातल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
एका अहवालानुसार, २०२६ पर्यंत ग्रामीण भारतातील उत्पन्न आणि खर्च क्षमतेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आयकर सवलत, महागाईत घट, स्वस्त व्याजदर आणि चांगली शेती यामुळे गावांमध्ये उपभोग वाढण्याची अपेक्षा आहे
अचानक पडलेला अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार आणि काजू बागायतदार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे काही शेतकऱ्यांचा तर आंबा हा झाडावरती तसेच राहिलेला आहे त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले…