अमृतसरच्या जंदियाला गुरू परिसरात बुधवारी पंजाब पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एक गुंड मारला गेला. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमृतपालसिंग (वय 22) याला दोन किलो हेरॉईन जंदियाला गुरू येथे नेण्यात आले होते.
गेल्या वर्षी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या गावात म्हणजेच रोडे गावात आयोजित कार्यक्रमात अभिनेता आणि कार्यकर्ते दीप सिद्धू यांनी स्थापन केलेल्या ‘वारीस पंजाब दे’ या संस्थेच्या प्रमुखपदी अमृतपाल सिंग याची नियुक्ती करण्यात…
खलिस्तान समर्थक आणि वारिस पंजाब देचा प्रमुख अमृतपाल सिंग अखेर पोलिसांनी पकडला. रात्री उशिरा त्याने पंजाबच्या मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्याला आता आसाममधील दिब्रुगड तुरुंगात हलवण्यात येणार आहे.
खलिस्तान समर्थक आणि 'वारिस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल सिंग (Amritpal Singh) हा गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. मागील महिन्यापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पण आता अमृतपाल याची पत्नी किरणदीपला…
अमृतपालने नुकताच व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने भारत आणि जगभरातील शीखांना भडकावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने देश-विदेशातील शीख समुदायाच्या लोकांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले आहे. त्याच्या साथीदारांना…
पंजाब नतंर सगळ्या देशाच्याच डोक्याला ताप ठरलेला कट्टरवादी अमृतपाल सिंग (Amritpal Singh) सध्या पंजाबमधून पळून गेला आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे शक्त ते सगळे प्रयत्न सुरू असताना एक महत्त्वाची माहिती समोर…
पंजाब पोलीस वारिस पंजाब दे संघटनेशी संबंधित अमृतपाल सिंगच्या शोधात आहेत. त्याच्याबद्दल रोज नवनवीन खुलासे होत आहेत. गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमृतपाल सिंगला जॉर्जियामध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ने…
पोलिसांनी शनिवारी अमृतपाल आणि त्याची संघटना 'वारीस दे पंजाब' यांच्यावर मोठी कारवाई सुरू केली होती. मात्र, अमृतपाल सिंग यांचा ताफा जालंधर जिल्ह्यात थांबल्यानंतर तो फरार झाला.
लंडनमध्ये घडलेल्या घटनेमागे अवतारसिंह खांडा याचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. रविवारी त्याने शिख विद्यार्थ्यांना एकत्र केल्याचं सांगण्यात येतंय. भारतानं घटनेनंतर, इंग्लंड सरकारकडे खलिस्तान्यांच्या विरोधात नरमाईच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त…
भारत सरकारने ब्रिटिश राजनैतिक अधिकाऱ्यांकडून भारतीय उच्चायुक्तांच्या सुरक्षेत झालेल्या कुचराईबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. आंदोलकांना भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालय परिसरात येण्यापासून थांबवण्यात आलं नाही. त्यावेळी ब्रिटिश सुरक्षा पूर्णपणे अनुपस्थित होती.
1980च्या दशकात पंजाबमध्ये फुटिरतावादी चळवळीनं वेग घेतला होता. खलिस्तान म्हणजेच वेगळ्या पंजाबच्या मागणीसाठी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आलं.
2012 पूर्वीही अमृतपालचे कुटुंब दुबईला गेले होते. तेथे कुटुंबाने वाहतुकीचे काम सुरू केले. 2013 मध्ये दुबईतील वाहतुकीचे काम स्वत:कडे पाहू लागले. ऑगस्ट 2022 मध्ये अमृतपाल दुबईहून एकटाच पंजाबला आला होता.
अमृतपाल वारिस पंजाब दे संघटनेचा अध्यक्ष अमृतपाल सिंहने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हण्टलं की, 'हिंसा ही अत्यंत पवित्र गोष्ट आहे. १९४७ पूर्वी भारत नव्हता. भारत राज्यांचा संघ आहे (भारत राज्यांचा संघ…