पंढरीत सुमारे सात ते आठ लाख भाविकांनी विठुरायाचे पदस्पर्श आणि मुख दर्शन घेतले. या दरम्यान भाविकांनी विठ्ठलाच्या चरणावर जवळपास पाच कोटी सत्तर लाख रुपयांची देणगी अर्पण केली आहे. दोन वर्षाच्या…
जिल्हा परिषदेने स्वच्छतेच्या आषाढी वारी (Ashadhi Wari 2022) परंपरेला छेद दिला आहे. सोलापूर जि.प. सीईओंसह २० हजार अधिकारी कर्मचारी स्वच्छतेपासूून गायब असल्याची चर्चा जोर धरली आहे. पंढरी वारी संपल्या नंतर…
गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला, या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. आषाढी यात्रा (Ashadhi Wari 2022) सोहळ्याची काल्याने सांगता झाली. गोपाळपूर ग्रामपंचायतीने सर्व पालख्यांचे…
आषाढीच्या (Ashadhi Wari 2022) पार्श्वभूमीवर सावळ्या विठ्ठलाचा भक्त श्री संत दामाजीपंताच्या दर्शनासाठी महिलांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केल्याने मंदिराच्या गाभार्यापासून ते चौकातील श्री संत दामाजी पंताच्या पुतळ्यापर्यंत लांबलचक महिलांच्या रांगा लागल्याचे…
आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2022) व बकरी ईद (Bakri Eid) एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे औरंगाबादमधील (Aurangabad) प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरातील मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशी व बकरी ईद…
'तुमची तब्बेत कशी आहे, तुमच्या डॉक्टरांशी माझे बोलणे झाले आहे. आवश्यक काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तुम्ही काही काळजी करू नका. सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल', असेही मुख्यमंत्री…
माणसांचा जीव महत्त्वाचा त्याहून जास्त काही असूच शकत नाही. गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करा असे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
टाळ, मृदंग, ढोल, ताशा अशा पारंपारिक वाद्यांच्या गजरात माण तालुक्यातील पानवण येथील संत गजानन महाराजांच्या पालखीचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनंतर आषाढी वारीचा सोहळा निर्बंधमुक्त होत आहे.
रिंगणातून वारकऱ्यांना पंढरपूरच्या दिशेने जाण्यासाठीची अधिक ऊर्जा मिळते. आणि याच ऊर्जेचे द्योतक म्हणून रिंगणातील पारंपारिक खेळ फुगडी याला अधिक महत्त्व प्राप्त आहे. रिंगणानंतर हा सोहळा वेळापूर मुक्कामी जाऊन पोहोचला. उद्या…
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा ताफा अडविण्याचा इशारा लोकशासन आंदोलन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या (Ashadhi Wari 2022) दुसऱ्या दिवशीही पंचक्रोशीतील दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी कायम होती. पालखी सोबत येणाऱ्या वारकऱ्यांची सरबराई करण्यात इंदापूरकर कोठेही कमी पडले नसल्याचे चित्र…
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या प्रांगणाकडे मार्गस्थ झाली. यावर्षी इंदापूर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी वाहतुकीला शिस्त लावली आहे. पालखीसोबत खेळणी व इतर वस्तुंची विक्री करणाऱ्या…
संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात २०१५ पासून सुरु करण्यात आलेल्या निर्मल वारी या उपक्रमांतर्गत फिरते शौचालय या सुविधेमुळे पालखी मार्गावरील गावांची स्वच्छ्ता अबाधित राहण्यास मोठी मदत झाली…
टाळमृदंगाच्या गजरात ज्ञानबा-तुकारामाचा जयघोष, तुतारीच्या निनादातही ग्यानबा तुकाराम जयघोष अशा वातावरणात या रिंगण सोहळ्याला सकाळी नऊ वाजता प्रारंभ झाला. सुरुवातीला बेलवाडी येथील अक्षय मचाले व अरुण वाघमोडे यांच्या मेंढ्यांचे गोल…
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (Sant Dnyneshwar Palkhi) सोहळा सातारा जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या कालावधीत जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करुन सोहळा…
निंगुडगे (ता.आजरा) येथे पैशाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीमध्ये शिवराज मगदूम यांना आप्पाजी मगदूम (रा. तेरणी ता. गडहिंग्लज) व अन्य दोघांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी आप्पाजी मगदूम व अन्य दोघांविरोधात गुन्हा…
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मेंढ्यांचे गोल रिंगण काटेवाडी (ता. बारामती) येथे मोठया उत्साहात पार पडले. ग्यानबा - तुकारामाच्या जयघोषात टाळ मृदंगाच्या गजरात मेंढ्यानी पालखी भोवती गोल प्रदक्षिणा धावत केल्यानंतर…
आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून सुमारे 10 ते 12 लाख भाविक येतात. येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध…
पालखीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतुकीत बदल (Ashadhi Wari 2022) करण्यात आले आहेत. वाहतूक बदल (Change In Route) लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी…
दाेन वर्षांनंतर पालखी साेहळा प्रत्यक्षात मार्गावरून येत असल्याने पालखीचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमली हाेती. पालखी साेहळा जसा पुढे सरकत हाेता, तशी दर्शनासाठी चढाओढही दिसून येत हाेती.