केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. शिळफाटा आणि घणसोली दरम्यान ४.८८ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
विक्रमी संख्येने विशेष गाड्या, वेळेचे चांगले पालन आणि वंदे भारत स्लीपरची सुरुवात यासह, रेल्वे भारतातील लाखो प्रवाशांसाठी हा सणासुदीचा काळ अधिक आरामदायी बनवण्याचा प्रयत्न करत आहे
भारतात TikTok परत येणार का? या प्रश्नावर अखेर केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट उत्तर दिले आहे. जून 2020 पासून भारतात TikTok वर बंदी आहे, मात्र आता सरकारचा या…
देशात वापर वाढल्याने उत्पादनातही वाढ होते आणि रोजगारही वाढतो. जीएसटी आणि आयकर सवलतीचा आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबांवर सकारात्मक परिणाम होईल. अश्विनी वैष्णव म्हणाले की, आज इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात ६ पट वाढ झाली…
भारत सरकारला ऑनलाईन गेमिंग बिल आणण्याची गरज का भासली याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका हिंदी पॉलिटिकल एडिटरला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे, जाणून घेऊया
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'राऊंड ट्रिप पॅकेज'ची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत तब्बल २० टक्के सवलत दिली जाईल. ही सवलत त्याच प्रवाशांना मिळेल, जे येण्याचे आणि जाण्याचे तिकीट एकाच…
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरी प्रकरणात १८ जणांना जीव गमवावा लागला. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले. दरम्यान रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी का झाली? आता याचे कारण समोर आले आहे.
या प्रकल्पांतर्गत १८५ किमी रेल्वे मार्गाचे दुप्पटीकरण करण्यात येणार असून, यासाठी ३,३४२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे मंगलोर बंदराशी असलेला संपर्क अधिक सक्षम होणार आहे,
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच प्रमुख निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना भेट देत सरकारने किमान आधारभूत किमतीत ५० टक्के वाढ केली आहे. २०२५-२६ च्या खरीप विपणन हंगामासाठी किमान आधारभूत किमतीला मान्यता…
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय रेल्वे तथा देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती दिली.
Made In India Tablet: आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यातीलच एक व्हिडीओ म्हणजे मेड-इन-इंडिया टॅब्लेटचा. या टॅब्लेट मजबूत असल्याचा दावा व्हिडीओमध्ये करण्यात…
Aadhaar Card Update : मोदी सरकारने एक नवीन आधार अॅप लाँच केले आहे. यामुळे युजर्सला त्यांच्या आधारशी संबंधित माहितीची पडताळणी करण्यासाठी कोणत्याही भौतिक कार्ड किंवा फोटो कॉपीची आवश्यकता राहणार नाही.
भारतीय रेल्वे प्लॅटफॉर्मवरील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म झाले आहे, त्यांनाच आता रेल्वे स्थानकावर (प्लॅटफॉर्मवर) प्रवेश दिला जाणार आहे. नेमका काय आहे रेल्वेचा निर्णय...