सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आवळ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर पोषक घटक आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यास मदत करतात.
मूळव्याध ही समस्या कॉमन असली तरीही याचा त्रास खूपच गंभीर आहे. बद्धकोष्ठता, ताण अशा अनेक त्रासांमुळे ही समस्या निर्माण होते. पण ऑपरेशनशिवाय यावर उपाय करता येऊ शकतो, जाणून घ्या कसे
सर्दी, खोकला झाल्यानंतर बऱ्याचदा नाकातून पाणी वाहणे, सतत शिंका येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ओवा आणि काळामिरीच्या पाण्याची वाफ घ्यावी. जाणून घ्या सविस्तर.
तुम्ही कढीपत्त्याचे सेवन नेहमी करत असालच, ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्यात व्हिटॅमिन ए, बी, सी, ई, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह असे पोषक घटक असतात, जे आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतात.…
भारतात असे बरेच लोक आहेत जे किडनीच्या आजाराने किंवा किरकोळ समस्यांनी ग्रस्त आहेत, अशा परिस्थितीत बाबा रामदेव यांची एक सोपी रेसिपी त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते, जाणून घ्या
दीर्घकाळ निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेदातील या सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. या सवयी फॉलो केल्यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. आयुर्वेदिक सवयी फॉलो केल्यास तुम्ही कायम निरोगी राहाल.
खराब झालेली त्वचा सुधारण्यासाठी त्वचा डिटॉक्स करणे आवश्यक आहे. त्वचा डिटॉक्स केल्यामुळे त्वचेमधील घाण स्वच्छ होते आणि त्वचा चमकदार दिसू लागते. जाणून घेऊया त्वचा डिटॉक्स करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय.
तुळशीच्या पानांचा वापर धार्मिक गोष्टींसाठी केला जातो. याबरोबरच त्वचा आणि आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. नियमित एक तुळशीचे पान चावून खाल्यास आरोग्यासंबंधित अनेक समस्या दूर होतात.…
जर तुम्ही फळ किंवा भाजी कच्ची खाणार असाल तर केवळ पाण्याने धुणे पुरेसे नाही. आयुर्वेदिक डॉक्टरांनी यासाठी ४ योग्य पद्धती सांगितल्या आहेत, ज्यामुळे सर्व प्रकारच्या अशुद्धी आणि किडे दूर होतील
दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या खालावली आहे. त्यामुळे राजधानी व परिसरात श्वास घेणेही कठीण झाले आहे. AQI पातळी देखील 441 वरून 457 पर्यंत वाढली आहे. कशी करावी मात
आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी झोपण्याच्या दिशेची आयुर्वेदानुसार माहिती देताना सांगितलं, की `उत्तरेकडं डोकं करून कधीही झोपू नये.` याशिवाय त्यांनी वेगवेगळ्या दिशेला झोपण्याचे परिणाम तपशीलवार सांगितले.
गर्भनिरोधकासारख्या (Pregnancy) गंभीर विषयावर आयुर्वेदाचा म्हणावा तसा वापर होत नाही. किंबहुना त्यासाठी शासनाची परवानगीदेखील नाही. लवकरच आता आपल्या देशात गर्भधारणा टाळण्यासाठी हर्बल औषधांचा (Herbal Medicines) वापर होताना दिसू शकतो. महाराष्ट्रातील…