जयभीम’च्या घोषणांनी आणि बाबासाहेबांच्या जयघोषाने कार्यक्रमाची रात्र रंगली. Adarsh Shinde यांच्या भीमा गीतांनी उपस्थितांना भारावून टाकले आणि क्रांतीचा संदेश दिला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अहिल्यानगरमध्ये सुवर्णअक्षरांनी लिहिली जावी, अशा पद्धतीने साजरी झाली. यावर्षीचा सोहळा केवळ एक उत्सव राहिला नाही, तर तो एका नव्या ऊर्जेचा, विचारांचा ठरला.
परळ हे गिरणगाव म्हणून ओळखले जाते. या परळच्या मातीत आजही बाबासाहेबांच्या स्मृती या निवासस्थानाच्या रूपाने जतन आहेत.दरवर्षी १४ एप्रिल आणि ६ डिसेंबरच्या दिवशी या ठिकाणी देशभरातून आंबेडकरी जनता वंदन करायला…
Satara News : म्हसवड शहरात डॉ. आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ व्याख्याते प्रा. विठ्ठल कांगणे यांनी भूमिका मांडली.
शिक्षण, समतेचा अधिकार, आणि सामाजिक न्यायसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. बाबासाहेबांनी केवळ कायदे बनवले नाहीतर दलित समाजातील लोकांना त्यांचे हक्काचे स्थान मिळवून दिले.
दरवर्षी १४ एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा केली जाते. हा दिवस केवळ भारतातच नाहीतर जगभरातील इतरही देशांमध्ये साजरा केला जातो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार तरुण पिढीला ठरतील…
महाजन यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील अनुभवांचा दाखला दिला. ते म्हणाले की, "गेल्या ४० वर्षांपासून मी प्रत्येक जयंतीमध्ये पुढाकार घेतो. इतर नेते केवळ हार घालून जातात
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे अत्यंत मोठे आहे आणि आजच्या पिढीला त्याबाबत माहिती मिळायला हवी. त्यांच्या कार्याचे ऐतिहासिक टप्पे नक्की कोणते होते याबाबत आपण जाणून घेऊया
Mahaparinirvan Diwas 2025: 6 डिसेंबर रोजी देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली जाते. बाबासाहेबांचं कार्य हे खूपच मोठं आहे. आताच्या पिढीने जाणून घ्या कार्य
महापरिनिर्वाण दिवस शनिवार 6 डिसेंबर रोजी आहे. या दिवशी डॉ. बी.आर. आंबेडकर यांची पुण्यतिथी आहे. हा दिवस समाजासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. महापरिनिर्वाण दिनांच्या दिवशी त्यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊया
सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज भिवंडीत ध्वजारोहण केलं. यावेळी त्यांनी धम्मचक्र, पूजा आणि धर्माची व्याख्या सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचाही उल्लेख करत त्यांनी धर्माचा अर्थ सांगितला आहे.
संसदेमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये पायऱ्यांवर सत्ताधारी व विरोधी नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. राहुल गांधींनी धक्काबुक्की केली असल्याचा आरोप केला आहे.
हिवाळी अधिवेशनामध्ये भाजप नेते अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत विधान केले. या विधानावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना काही विधानं केली होती. त्यावर कॉंग्रेसने अमित शहांनी बाबासाहेब आंबडेकरांचा अपमान केल्याचा आरोप करत देशभर आंदोलने केली होती.
parbhani band News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस केल्याच्या मंगळवारच्या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी परभणी शहरात उमटले आहे. या संदर्भात पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले