अनेक दिवसांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा गुंतागुंतीचा झाला असून त्यावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवर ८ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून आता मुंबईतही गुरुवारी 'वरळी बंद'ची हाक देण्यात आली आहे. विविध संघटना आणि छोट्या पक्षांनी मिळून ही बंदची हाक…
अवघ्या महाराष्ट्राची अस्मिता आणि आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवरायांबाबत बेताल वक्तव्य आणि चुकीचा इतिहास मांडणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी करीत मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपाचे प्रवक्ते सुधांश…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केवळ माफी मागून चालणार नाही, तर त्यांनी पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे, एखादा निर्लज्ज व्यक्तीच त्या पदावर राहू शकतो. असा तीव्र घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार…
युगपुरूषांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांना कडक शिक्षा होण्यासाठी तसे कायदे केले पाहिजेत. अशांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा देहूरोड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच दोघांविरोधात…
'बाळुमामाच्या नावाने चांगभले' या मालिकेतील 'रघु'च्या पात्रामुळे महाराष्ट्राला सुपरिचित झालेला इंदापूरचा भूमिपूत्र बाबा गायकवाड व सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईला भुरळ पाडणारी गौतमी पाटील लवकरच 'घुंगरू' या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर झळकणार…
समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहचविण्याबरोबरच, देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी आणण्यासाठी युवकांनी सहभाग वाढवावा. अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्र कुलगुरूपदी नागपूर येथील सेवादल महिला महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. राजेश गादेवार यांची नियुक्ती झाली आहे. राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री भगतसिंह कोश्यारी यांनी…
महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अपमान होईल असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले असून, त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी व त्यांची हकालपट्टी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने राज्यातून राजभवनाला १ लाख…
महाराष्ट्राबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व खासदार संजय राऊत यांच्यावर इडीने केलेली कारवाई या घटनांचा सातारा जिल्हा शिवसेना कार्यकारणीच्या वतीने निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी आज पोवई नाक्यावर…
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील अनेक पक्ष चांगलेचं आक्रमक झालेत. अशातचं शिवसेनेने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. हे आंदोलन गुडलक चौक, डेक्कन येथे करण्यात आले.…
कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबदद्ल अनावश्यक वक्तव्य करून मुंबई व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुंबई उभारण्यात मराठी माणसाचेच योगदान सर्वात जास्त आहे हे त्यांनी विसरू नये परंतु अभ्यास न करता…
महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींनतर एकनाथ शिंदे यांनी आज, गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान अशातचं आता कॉंग्रेस नेते अतुल लोंढे यांनी ट्विट करुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला…
आज राज्यपालांनी वाढदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांना खोचक टिव्ट (Tweet) करत शुभेच्छा दिल्या आहेत. “घटनात्मक प्रमुख म्हणून संविधानानुसार काम करण्यासाठी आपणास 'बारा' हत्तीचं बळ मिळो…
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना भेटून देशातील एनटीसी गिरण्या पूर्ववत सुरू कराव्यात अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तरीही मार्ग नाही निघाला तर पुढच्या महिन्यात एनटीसी गिरण्यांच्या प्रश्नावर देशव्यापी जनआंदोलन छेडले…
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे 'क्रांती गाथा' ही अत्यंत प्रेरणा देणारा उपक्रम असून हे भूमिगत दालन व जलभूषण सारखी नवीन वास्तू देशाला प्रेरणा देणारी ठरेल असे, उद्गार पंतप्रधान…
राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज क्रीडा, कला, वैद्यकीय सेवा, समाजसेवा यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक युवतींना राजभवन मुंबई येथे अटल पुरस्कार प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्राचा उल्लेख नेहमी देशाची आर्थिक राजधानी असलेले राज्य असा केला जातो. परंतु महाराष्ट्राची ओळख इतकी मर्यादित नसून महाराष्ट्र ही त्रिकालाबाधित सत्य सांगणाऱ्या संतांची पवित्र भूमी; शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या योद्ध्यांची…