दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या 21 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसने नवी दिल्लीतून संदीप दीक्षित यांना तिकीट दिले होते.
भाजप आणि विरोधकांना मुंबई तोडायची आहे. मुंबई, महाराष्ट्र गिळण्याचा या गुजरातींचा डाव आहे. असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मागील निवडणुकीत काँग्रेसला 4 लाख 44 हजार 212 मते पडली होती. अर्थात ही मते नवमतदारांची असण्याची शक्यता असून, तरुणाने विकास ठाकरे यांना कौल दिल्याचे दिसून येत आहे. त्या तुलनेत भाजपच्या…
संजय मंडलिक यांच्या पाठीमागे भारतीय जनता पक्षासारखा बलाढ्य पक्ष होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विजयासाठी देव पाण्यात घातले होते. पण तरीही कोल्हापूरच्या जनतेने कोल्हापूरच्या गादीला मानही दिला आणि मतही…
लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला अनपेक्षित असल्यामुळे विरोधक टीकेची झोड उठवत आहे. संजय राऊत यांनी अमित शाह व नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधात टीकेची झोड उठवली आहे.
भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आता चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूचे नितीशकुमार हे दोन्ही नेते काँग्रेस की भाजपला कोणाला पाठिंबा देणार हे पाहणे गरजेचे आहे. असे असतानाच चंद्राबाबू नायडू यांनी आपली…
भाजपच्या सर्व विजयी खासदारांच्या व्यतिरिक्त घटक पक्षांच्या खासदारांनाही आज दिल्लीत येण्याच्या सूचना देण्यात आल्यात. अजित पवार जरी उपस्थित राहणार नसले तरी त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल हे या बैठकीला हजर राहणार…
महाविकास आघाडीच्या नेत्याचा विरोध झुगारून विजय विजय मिळवून सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांना पराभूत करत 1 लाख 259 मतांनी विजय मिळविला.
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यानुसारच, आता त्यांच्याकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. वरिष्ठ पातळीवर नेत्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत.
सांगली लोकसभा निवडणुकीत 16 व्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 75 हजार 202 अधिकृत मतांनी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीची…
हातकणंगलेत सत्यजित पाटील विरुद्ध धैर्यशील माने यांच्यात लढत होत आहे. त्यामध्ये सत्यजित पाटील यांना ७९,३४९ मते मिळाली आहेत. यामध्ये ३८१८ मताची आघाडी घेतली आहे. या ठिकाणी धैर्यशील माने पिछाडीवर आहेत.…
राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानुसार, आता या दोन्ही जागांवर राहुल गांधी हेच आघाडीवर असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे.
सकाळी आठला मतमोजणी सुरु झाली असून, दुपारनंतर बहुतांश निकालाचं चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजपप्रणित एनडीए 61 जागांवर आघाडीवर असून, 'इंडिया' आघाडी 25 वर आहे.
मंगळवारी 4 जून रोजी सकाळी 8 वाजता देशात एकाच वेळी 543 मतदारसंघांत मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. साधारणपणे 10 वाजेनंतर कल मिळायला लागतील व दुपारी उशिरा निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
आरएसएस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. आम्ही राजकीय संघटना आहोत. आम्ही आमचा कारभार पाहण्यासाठी सक्षम आहोत, त्यामुळे स्वत:चा कार्यभार स्वत: सांभाळतो. जे.पी. नड्डांच्या या वक्तव्याने चर्चांणा उधाण आले…
अनेक दिवसांपासून माढ्याच्या जागेचा असलेला तिढा आता सुटलेला आहे. सातारा व माढा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १२ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. माढ्यातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपले सहावे अर्थसंकल्पीय भाषण सुरु केले तेव्हाच त्यांनी स्पष्ट केले की हा पूर्ण अर्थसंकल्प नाही, तर नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांच्या केंद्र सरकारच्या खर्चाची तरतूद…