पेट्रोलच्या तुलनेत हायड्रोजनमध्ये अधिक ऊर्जाघनता असून त्याच्या वापरातून कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी करण्याची क्षमता H2 आहे. त्यामुळे वाहतूक, उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रासाठी स्वच्छ इंधनाचा पर्याय विकसित करण्याच्या प्रयत्नांना संशोधनामुळे…
वर्षाच्या सुरुवातीला इंदूरमध्ये घडलेल्या दूषित पिण्याच्या पाण्याच्या घटनेने ही आठवण करून दिली की, पायाभूत सुविधांमधील बिघाडामुळे सुस्थापित पाणीपुरवठा प्रणालींनाही अनपेक्षित व्यत्ययांचा सामना करावा लागू शकतो.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. कोमट पाण्याच्या सेवनामुळे अपचनक्रिया सुधारते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. मात्र दिवसभरात किती पाणी प्यावे आणि शरीराला पाण्याची कमतरता जाणवत आहे हे कसे ओळखावे, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.
पावसाळ्यातील आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी नेहमीच गरम केलेले पाणी प्यावे. कारण दूषित पाणी प्यायल्यामुळे विषाणू थेट शरीरात प्रवेश करतात, ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.
Jalgaon News: जळगावात झालेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदीवरील शहराच्या पाणीपुरवठ्याची मुख्य पाइपलाइन पुरात वाहून गेली. पाइपलाइनचा आधारही तुटल्याने दुरुस्तीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पावसाळ्यात शरीराचे योग्य हायड्रेशन राखण्यासाठी पौष्टिक आहारासोबत पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट्स घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी ओआरएस, नारळपाणी, ताक किंवा थोडे मीठ घातलेले लिंबूपाणी यांचा समावेश करता येतो.
Honey warm water benefits for weight Loss: कोमट पाण्यात मध मिसळून पिणे ही आरोग्यदायी सवय ठरू शकते. पण दररोज मधाचे पाणी प्यायल्यास वजन कमी होते का , जाणून घ्या.
भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेअंतर्गत राबविण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत सुमारे ९८५.२६ कोटी रुपये खर्च करून प्रकल्प राबिवण्यात येत आहे.
नैसर्गिकरित्या आखातात पाणी नसून फक्त तेल आहे . पूर्णपणे समुद्राच्या खाऱ्या पाण्याला गोड पाण्यात प्रक्रिया केल्याशिवाय आखाती देशांची तहान भागत नाही . अश्यातच इराण अमेरिका युद्ध आता पाण्या पर्यंत आलेले…
High water Intake side effects on health: पाणी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढणे, द्रवांचे संतुलन राखणे आणि किडनीचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी…
उजनी जलाशय आणि भीमा नदीमध्ये वाढलेल्या प्रदूषणामुळे लाखो नागरिकांच्या आरोग्य, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेती आणि पर्यावरणाशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत.प्रक्रिया न केलेले घरगुती व औद्योगिक सांडपाणी नदीत मिसळत…
Dizziness Causes reasons: वारंवार चक्कर येणे हे केवळ थकवा किंवा अशक्तपणाचे लक्षण नसून शरीरातील काही गंभीर आरोग्य समस्यांचेही संकेत असू शकते. चक्कर येण्यामागील कारणे वेळेत ओळखल्यास गंभीर आजारांचा धोका टाळता…
Dehydration Early Symptoms: वाढत्या तापमानामुळे घामाद्वारे शरीरातील द्रवपदार्थ कमी होऊन डिहायड्रेशनचा धोका वाढतो, ज्याकडे अनेकदा लोक दुर्लक्ष करतात. मात्र शरीर देत असलेली सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळीच काळजी घेतल्यास गंभीर आरोग्य…
सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लासभर कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल, स्किन ग्लोइंग दिसेल, वजन कमी होण्यास मदत इत्यादी भरमसाट फायदे होतात. त्यामुळे उपाशी पोटी थंड पाणी पिण्याऐवजी…
Drinking Cold Water Is Safe Or Not : उन्हाळ्यात थंड पाण्याचे हमखास सेवन केले जाते. काही दाव्यांनुसार, थंड पाणी आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते पण असं खरंच आहे का? चला…
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील कवठा गाव येथे भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. गावाजवळ मन नदी, बॅरेज, आरो प्लांट आणि पाणी पाइपलाइन अशी व्यवस्था असतानाही ग्रामस्थांना पाण्यासाठी नदीकाठी खड्डे खोदावे…
आशिया खंडातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र म्हणून प्रख्यात असलेल्या या संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो.
पाण्याचा रंग पिवळसर असल्यामुळे ते पिण्यास योग्य आहे की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या ताब्यात येथील पालिकेची सत्ता आहे. पालिका निवडणुकीपुर्वी याच मंत्री गोरे यांनी म्हसवडकरांना २४/७ असे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा शब्द दिला होता.