उजनी जलाशय आणि भीमा नदीमध्ये वाढलेल्या प्रदूषणामुळे लाखो नागरिकांच्या आरोग्य, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेती आणि पर्यावरणाशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत.प्रक्रिया न केलेले घरगुती व औद्योगिक सांडपाणी नदीत मिसळत…
Dizziness Causes reasons: वारंवार चक्कर येणे हे केवळ थकवा किंवा अशक्तपणाचे लक्षण नसून शरीरातील काही गंभीर आरोग्य समस्यांचेही संकेत असू शकते. चक्कर येण्यामागील कारणे वेळेत ओळखल्यास गंभीर आजारांचा धोका टाळता…
Dehydration Early Symptoms: वाढत्या तापमानामुळे घामाद्वारे शरीरातील द्रवपदार्थ कमी होऊन डिहायड्रेशनचा धोका वाढतो, ज्याकडे अनेकदा लोक दुर्लक्ष करतात. मात्र शरीर देत असलेली सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळीच काळजी घेतल्यास गंभीर आरोग्य…
सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लासभर कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल, स्किन ग्लोइंग दिसेल, वजन कमी होण्यास मदत इत्यादी भरमसाट फायदे होतात. त्यामुळे उपाशी पोटी थंड पाणी पिण्याऐवजी…
Drinking Cold Water Is Safe Or Not : उन्हाळ्यात थंड पाण्याचे हमखास सेवन केले जाते. काही दाव्यांनुसार, थंड पाणी आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते पण असं खरंच आहे का? चला…
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील कवठा गाव येथे भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. गावाजवळ मन नदी, बॅरेज, आरो प्लांट आणि पाणी पाइपलाइन अशी व्यवस्था असतानाही ग्रामस्थांना पाण्यासाठी नदीकाठी खड्डे खोदावे…
आशिया खंडातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र म्हणून प्रख्यात असलेल्या या संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो.
पाण्याचा रंग पिवळसर असल्यामुळे ते पिण्यास योग्य आहे की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या ताब्यात येथील पालिकेची सत्ता आहे. पालिका निवडणुकीपुर्वी याच मंत्री गोरे यांनी म्हसवडकरांना २४/७ असे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा शब्द दिला होता.