अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील कवठा गाव येथे भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. गावाजवळ मन नदी, बॅरेज, आरो प्लांट आणि पाणी पाइपलाइन अशी व्यवस्था असतानाही ग्रामस्थांना पाण्यासाठी नदीकाठी खड्डे खोदावे…
आशिया खंडातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र म्हणून प्रख्यात असलेल्या या संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो.
पाण्याचा रंग पिवळसर असल्यामुळे ते पिण्यास योग्य आहे की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या ताब्यात येथील पालिकेची सत्ता आहे. पालिका निवडणुकीपुर्वी याच मंत्री गोरे यांनी म्हसवडकरांना २४/७ असे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा शब्द दिला होता.