सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य पोलीसांच्या अँटी नारकोटिक्स टास्क फोर्सच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या “नशामुक्त भारत अभियान” राबवण्यात आले. यावेळी पोलिसांनी खास सूचना दिल्या आहेत.
Fentanyl Crisis US : दरवर्षी अमेरिकेत हजारो लोक एका औषधामुळे आपले प्राण गमावत आहेत. त्याचे नाव फेंटानिल आहे. हे एक विष आहे जे दिसायला सामान्य आहे, परंतु प्रत्यक्षात ते हिरोइनपेक्षा…
पुण्याच्या मध्यभागात मध्यरात्री क्रमांक नसलेली दुचाकी घेऊन अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे.
नागपुरात शहरात गेल्या दीड वर्षात ७३० जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षात नागपूर शहरात आठ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांची जप्ती करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल…
परदेशी नागरिकाकडून सापडलेले अंमली पदार्थ जप्त करत त्याला अटक कऱण्यात आली असून त्याच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, १९८५ (एनडीपीएस कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल आहे.
अंबरनाथ शहरात अमली पदार्थ विक्रेत्यांवर गुरुवारी रात्री पोलिसांनी धडक कारवाई केली. पश्चिम भागातील भगतसिंग नगर परिसरात पोलिसांनी धाड टाकून काही प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले.
सातारा शहर परिसरामध्ये बेकायदेशीररित्या १० किलो ६२० ग्रॅम गांजा बेकायदेशीररित्या घेऊन जाणाऱ्या एका युवकाला स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या दुचाकीसह ताब्यात घेतले आहे.
फलटणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. साखरवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत गांजाची वाहतूक करणाऱ्या संशयितांनी पोलिसाला फरफटत नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुण्यातील अनेक भागांमध्ये ड्रग्ज सापडत आहेत. मध्यवर्ती भागासह उच्चभ्रु परिसरामध्ये देखील गांजा सापडत आहे. नव्याने उच्चभ्रु परिसरात म्हणून नावारूपाला आलेल्या बाणेरमध्ये ड्रग्ज सापडले आहेत.
गेल्या वर्षी पोलिसांनी ३६०० कोटींचे एमडी हा ड्रग्ज पकडले. तो नष्ट करण्याचीही अंतिम तयारी सुरू असून, येत्या दीड ते दोन महिन्यात नष्ट होईल, असेही यावेळी अमितेशकुमार यांनी सांगितले.
अंमली पदार्थ ताब्यात बाळगणे, वाहतूक करणे संदर्भात एकूण २७३८ गुन्हे दाखल झालेले असून ३६२७ आरोपींना अटक करण्यात आली आहे, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.