National Education Day 2025 : आज भारताचे शिक्षण मंत्री मौलना अबुल कलाम आझाद यांची जयंती. यानिमित्त देशभरात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जात आहे. मौलाना अबुल कलामांच्या कार्याचे गौरव करण्यासाठी…
कठोर परिश्रम, सततचा सराव आणि मॉक टेस्टनंतरही, शेवटच्या काही आठवड्यांमध्ये एक छोटीशी चूक परीक्षेच्या निकालावर परिणाम करू शकते. म्हणूनच परिक्षेच्या काळात काय करावं हे जाणून घेऊयात.
अभ्यासक्रम अद्ययावत करून, इंटर्नशिपला प्रोत्साहन देऊन आणि इनोव्हेशन हब, मेकर लॅब आणि स्किल वर्कशॉप्सना पाठिंबा देऊन, सध्याच्या उद्योग गरजांनुसार अभ्यासक्रमांची सामग्री संरेखित करण्याची सरकारची योजना आहे.
साठये कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आयोजित करण्यात आलेली कार्यशाळा यशस्वी ठरली असून, तणाव व भावनिक समतोल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिक्षणमंत्र्यांकडून होणाऱ्या एसआयटी चौकशीमुळे अनेक दोषी संस्थाचालक व अधिकारी, कर्मचारी व वेतन अधीक्षकांच्या मदतीने बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती मोठ्या प्रमाणावर झाली आहे.
कागल नगरपालिकेच्या शाळेत कार्यरत असलेले मुख्याध्यापक मारुती व्हरकट यांनी विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी आजपासून शाळेतील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर आज नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेतर्फे जल्लोष करण्यात आला आहे.
जिल्ह्यात प्रथमच शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण राज्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या 82 शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी साधे स्वच्छतागृह नाही.
काही शाळांना सरकारी मान्यता आहे, पण त्या शाळा मूळ जागेवर भरतच नाहीत. याशिवाय काही शाळांना इरादापत्र आहे. पण त्यांनी अंतिम सरकारी मान्यता नाही,आदी बाबी प्रकाशात आल्या आहेत.
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सतत कमी होत असल्याबद्दल शिक्षण मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. अनेक राज्यांमध्ये सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे
अकरावीच्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तीन जूनला सायंकाळी सहापर्यंत नोंदणी करण्यासाठी मुदत दिली आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी आणि प्राधान्यक्रम निश्चितीसह प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सुरू झाली
२०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही केवळ ११ हजार ३४१ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले आहेत. परिणामी ६ हजार २११ जागा अजूनही भरायच्या बाकी आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे.