शासन निर्णयानुसार पदांना मंजुरी मिळूनही सेवा शर्ती प्रसिद्ध न झाल्यामुळे आणि पवित्र पोर्टलवर संबंधित पदांच्या जाहिराती अपलोड करता न आल्याने भरती प्रक्रिया रखडली आहे.
Hunger Index Pakistan: संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार, जागतिक स्तरावर आणि भारतात भूक कमी झाली आहे. मात्र, प्रामुख्याने प्रचंड लष्करी खर्चामुळे, गेल्या दोन दशकांत पाकिस्तानात भूक ३७ टक्क्यांनी वाढली आहे.
सलमान खानच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर तीव्र चर्चा सुरू झाली आहे. काहींनी त्याच्या आवाहनाचे स्वागत करत विद्यार्थ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा, असे मत व्यक्त केले. तर दुसरीकडे, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन…
सोनम वांगचुक यांना ऋतुजा बागवेचा पाठिंबा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल! मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. तोंडावर पट्टी…
अभिनेता आमिर खान सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, दिल्लीतील जंतरमंतर येथे सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आमिर खानवर टीका होत आहे. 3 Idiots चित्रपटात आमिरने सोनम वांगचुक…
Sonam Wangchuk Protest : सरकारला संदेश देण्यासाठी आणि येथे एकत्र येण्यासाठी सर्वांनी २० जुलै रोजी मोठ्या संख्येने एकत्र यावे. मी सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना विनंती करतो की, त्यांनी तो…
मणिपूरचे इरोम चानू शर्मिला हे 'मणिपूरची लोह महिला' म्हणून ओळखले जातात. सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा (AFSPA) रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी नोव्हेंबर २००० मध्ये उपोषण सुरू केले.
Sonam Wangchuk Hunger Strike: वांगचुक यांच्या अशा पद्धतीने उपोषण करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी 'लडाख वाचवा' चळवळीचा भाग म्हणून दोन मोठी उपोषणे केली आहेत. वांगचुकने ६ मार्च २०२४…
3 Idiots चित्रपटातील 'चतुर रामलिंगम'ची भूमिका साकारलेला अभिनेता ओमी वैद्य याने पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ भावनिक आवाहन केले आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या वांगचुक यांच्या आमरण उपोषणाबाबत चिंता…
या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. तसेच ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती सातारा…
रयत क्रांती संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष मधुकर एकनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन करण्यात येत असून, संबंधित प्रश्नांबाबत अनेकदा निवेदने व तक्रारी सादर करूनही प्रशासनाने योग्य दखल घेतली नसल्याचा आरोप संघटनेने…
आंतरवालीत आलेले लोक पाहून माझाही हुंदता दाटून आला. इतकं प्रेम कोणालाही मिळणार नाही. पण मी माझ्या मराठा समाजावर सरकारने अन्याय करू नये, अशी माझी भूमिका आहे. मी वारंवार विनंती केली…
गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे आक्षेप नोंदवून ग्रामसभेच्या ठरावाद्वारे प्रकल्पाला विरोध दर्शविला असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे कंपनीकडून जबरदस्तीने झाडे तोडली जात असल्याचा आरोप केला.
बाहेरगावच्या नऊ व्यक्तींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कापिल येथील पत्त्यावर आधारकार्ड तयार करून मतदान यादीत नावे नोंदवली. या बनावट मतदारांनी विधानसभा निवडणुकीत मतदानही केले.
मुंबई गोवा महामार्गासाठी आमरण उपोषणास बसलेल्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आज माणगाव शहरात बंद पाळण्यात येत आहे. माणगाव बाजार पेठेतील सर्व दुकाने आज बंद ठेवण्यात आली आहेत. यातून मेडिकल, डॉक्टर्स अशा…
हक्काचा भूखंड द्यावा किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी २५ लाख रुपये मोबदला मिळावा यासाठी गेल्या ३६ वर्षांपासून बीएमटीसी परिवहन कर्मचाऱ्यांचा संघर्ष सुरु आहे. मात्र अद्या त्यांच्या संघर्षाला यश आलं नाही. मात्र आता…
राजन तेली यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने हे उपोषण तात्पुरते स्थगित केले.
साखळी उपोषणाच शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोरे यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत .