Shreyas iyer Become First Captain to Score Fifty against Eng: भारताचा नवा कर्णधार श्रेयस अय्यरने १८९ धावांच्या डावात शानदार अर्धशतक झळकावत ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. अय्यर इंग्लंडच्या भूमीवर टी-20…
प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १८९ धावा केल्या. इंग्लंडसमोर १९० धावांचे लक्ष्य होते. कर्णधार श्रेयस अय्यरने ६८ आणि अभिषेक शर्माने ५९ धावा केल्या.
अक्षर पटेलला या डरहॅम मैदानावर मिळालेला घरच्या मैदानावरचा अनुभव, कर्णधार आणि प्रशिक्षकाला इंग्लंडच्या फलंदाज आणि गोलंदाजांविरुद्ध अचूक रणनीती आखण्यासाठी नक्कीच मदत करेल.
भारतीय स्टार सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीवर टी-२० खेळणार आहे, तर चला जाणून घेऊया इंग्लंडविरुद्ध अभिषेकचा टी-२० रेकॉर्ड काय आहे. सर्वाधिक धावसंख्याही इंग्लंडविरूद्ध
आयर्लंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत मानहानिकारक पराभवानंतर, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध नव्या सुरुवातीच्या शोधात असेल. पहिल्या सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल अपेक्षित आहेत.
आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पराभव विसरून भारतीय संघ आता इंग्लंड दौऱ्याची तयारी करत आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळले जातील.
Harmanpreet Beats Suzie Bates Most International Matches Records: हरमनप्रीत कौर आता महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी खेळाडू बनली आहे. तिने न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला मागे टाकत सर्वाधिक सामने खेळण्याचा मान…
England Beat India Won T-20 Series: महिला टी-२० विश्वचषकाच्या आधी भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला. तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात इंग्लंडने भारताला सहा गडी राखून पराभूत करत तीन सामन्यांची…
लवकरच महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. 12 जूनपासून स्पर्धा सुरू होईल. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी इंग्लंडविरुद्धची मालिका महत्वाची समजली जात आहे. व
टी- 20 विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याआधी भारतीय महिला क्रिकेट संघ यजमान इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची टी- 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेमुळे भारतीय संघाला इंग्लंडमधील हवामानाशी आणि खेळपट्टीशी जुळवून घेण्यास मदत…
भारतीय संघाच्या 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये काय बदल होणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. विशेषतः खराब फॉर्ममध्ये असलेल्या अभिषेक शर्माच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळणार का? अशी चर्चा होती.
भारतीय महिला संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. भारत इंग्लंड संघाविरुद्ध पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या टी-२० मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे.
IND vs ENG T-20 Match : भारत विरुद्ध इंग्लड चौथा टी-20 सामना आज पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर होणार असताना पुणेकर तिकिटापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
भारत विरुद्ध इंग्लड चौथ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर चांगलाच घाम गाळला. खेळाडूंची देहबोलीच मालिका विजयाची आशा निर्माण करीत होती.
भारताने इंग्लडवर 7 विकेट राखून शानदार विजय मिळवला. टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीसमोर साहेब गडगडले आणि 132 धावांवर गारद झाले. टीम इंडियाने 12.5 षटकात हे लक्ष्य सहज पूर्ण केले.
भारत विरुद्ध इंग्लड टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर साहेबांची फलंदाजी ढासळल्याची पाहायला मिळाले. अवघ्या 132 धावांवर इंग्लडचा डाव संपुष्टात आला.
IND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लंड आजपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव मोठी कामगिरी करू शकतो. जर त्याने या मालिकेत एकही शतक झळकावले तर तो इंग्लंडविरुद्ध टी-२० मध्ये…
इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका अभिषेक शर्मासाठी शेवटची संधी असणार आहे, असा धक्कादायक दावा आकाश चोप्राने केला आहे. यानंतर, यशस्वी जयस्वाल पुन्हा परतला तर त्याच्यासाठी अवघड ठरणार आहे.