भारत-ए संघाचा उपकर्णधार रियान पराग दुखापतीमुळे श्रीलंकेतील त्रिकोणी मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडचा संघात समावेश करून त्याला उपकर्णधार बनवले आहे.
बॉर्डर-गावसकर कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडचा समावेश नसल्याने चाहत्यांनी सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ केला. परंतु निवडकर्त्यांचा निर्णय योग्य असल्याचे ऋतुराजच्या खेळातून दिसू लागले आहे.
Duleep Trophy 2024 Final Result : भारतातील अनेक क्रिकेटर्सचा सहभाग असणाऱ्या दुलीप ट्राॅफीमध्ये मयंक अग्रवालच्या संघाने मोठी कामगिरी करीत विजेतेपद पटकावले आहे. तर ऋतुराज गायकवाडच्या संघाला उपविजेतेपद मिळाले. भारतीय टीम 'ए'ने…
India A vs India D : डावखुरा फलंदाज तिलक वर्मा, ज्याला लांब शर्यतीचा घोडा मानला जाते, दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात भारत A संघाकडून खेळताना भारत D विरुद्ध शानदार शतक…