या हंगामात रजत पाटीदार आणि शुभमन गिलने शानदार कामगिरी केली आहे. आपल्या जबरदस्त फलंदाजीने त्यांनी रन्सचा पाऊस पडला आहे. आगामी आंतरराष्ट्रीय टी-२० मालिका पाहता, निवड समिती या दोघांच्या कामगिरीवर बारीक…
सुपर-८ फेरीच्या पहिल्याच सामन्यात आज क्रिकेट विश्वातील दोन दिग्गज संघ, भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ साखळी फेरीत चार-चार विजय मिळवून अजिंक्य राहून एकमेकांच्या समोर ठाकले आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे खेळला जाणार आहे. या सामान्यापूर्वी संघातील खेळाडूंनी श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट दिली.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये २७ आणि २९ डिसेंबर रोजी होणार होते आणि त्यातून मिळणारी रक्कम बाधित लोकांना मदत करण्यासाठी वापरली जाणार होती. तथापि, बीसीसीआयने हा प्रस्ताव स्वीकारला नाही.