शाह यांच्या उत्तरानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका पोस्टमध्ये लिहिले की, एखाद्या व्यक्तीमध्ये सत्य बोलण्याची हिंमत नसते, तेव्हा त्याचे मौनच सर्व काही सांगून जाते. शाह यांचे मौन हीच त्यांची…
Delhi Traffic Advisory: देशाची राजधानी दिल्ली आज पुन्हा एकदा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेखाली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असल्याने शहरातील अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये वाहतुकीचे बदल करण्यात आले आहे.
कायदेविषयक कामकाज सुरळीतपणे चालावे आणि विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी, केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी, 19 जुलै रोजी सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे.
तुम्ही संसदेबद्दल कधी ना कधी नक्कीच ऐकले असेल, किंवा निदान त्याचे छायाचित्र तरी पाहिलं असेल. मात्र, ते पाहिल्यानंतर, तिथे नोकरी कशी मिळवायची किंवा नेमक्या कोणत्या पदांसाठी भरती केली जाते, हा…
सध्या सुरू असलेल्या लोकसभा अधिवेशात दोन विधेयके सादर केली जाणार आहेत. त्यातील पहिले म्हणजे, 'नारी शक्ती वंदन' कायद्यात सुधारणा हे असेल, तर दुसरे मतदारसंघ पुनर्रचना कायद्यात सुधारणासंबंधीचे विधेयक असेल.
ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा देखील समावेश असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे संसद भवन आणि राजधानी दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
आता खासदार आणि येणाऱ्या पाहुण्यांना संसदेतच निरोगी आणि चविष्ट जेवण मिळेल. खासदार आणि अधिकारी निरोगी राहावेत आणि चांगले काम करावे यासाठी त्यांना संसदेतच निरोगी अन्न पुरवले जाईल.
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक मांडले जाईल असे क्रीडा मंत्री मनसुख मांडवीयायांच्याकडून सोमवारी सांगण्यात आले आहे.
राज्यसभेच्या ९ जागांसाठी १९ जून रोजी मतदान होणार आहे. त्यात तामिळनाडूतील ६ आणि आसाममधील २ जागांचा समावेश आहे. यामुळे राज्यसभा निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड गेल्या काही दिवसांपासून न्यायपालिकेबाबत विधानं करत आहेत. आज मंगळवारीही त्यांनी संसदच सर्वोच्च असल्याचा पुनरुच्चार केला, त्यामुळे श्रेष्ठ कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारच्या मते, वक्फ कायदा १९९५ मध्ये सुधारणा करण्याचे उद्दीष्ट पारदर्शकता आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी आहे. प्रस्तावित दुरुस्तीमुळे वक्फ प्रशासन अधिक सुव्यवस्थित होईल.
भाजपचे काही मित्रपक्ष वक्फ विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत साशंक आहेत. सत्ताधारी एनडीएतील प्रमुख घटक पक्ष तेलगू देसम पक्ष आणि नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलावर या विधेयकाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
केंद्र सरकारने खासदारांच्या वेतनात केलेली घसघशीत वाढ भुवया उंचावणारीच म्हटली पाहिजे. संसदीय कामकाज मंत्रालयाने जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार खासदारांच्या पगारात तब्बल 24 टक्के इतकी वाढ करण्यात आल्याचे दिसून येते.
केंद्रातील मोदी सरकारकडून खासदारांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली आहे. खासदारांच्या पगारामध्ये 24 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. महागाई वाढल्यामुळे ही वाढ केली आहे.
विरोधी पक्षनेतेपद मिळेल इतक्या जागांपर्यंत एकाही पक्षाला पोहोचता आलं नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे. विरोधी पक्ष नेत्या शिवाय विधीमंडळाचं कामकाज चालणार आहे.
नुकतेच संसदीय हिवाळी अधिवेशन पार पडले आहे. मात्र सध्या भारतीय संसदेमध्ये नेत्यांमध्ये चर्चा कमी आणि भांडण जास्त होत आहेत. हुज्जत, भांडण आणि रुसणे फुगणे यामध्ये जास्त वेळ जातो आहे.
संसद भवन परिसरामध्ये पाणी गळत असल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली, यानंतर आता संसद भवन परिसरामध्ये माकडं शिरल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर संसद भवन परिसरातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
संसदेत तीन तरुणांनी घुसखोरी करत स्मोक कँडल फोडले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा दिल्लीत एका तरुणाने बनावट ओळखपत्रासह गृहमंत्रालयाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. सध्या त्या तरुणास पोलिसांनी अटक केली…