अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष, तसेच 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'ची नाकेबंदी यामुळे बरीच समस्या उद्भवली आहे. त्यात सर्वात मोठा झटका लागला आहे तो म्हणजे तीव्र तेल आणि वायू संकटाशी जगाची झुंज.…
अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर बरोबर ८० दिवसांनी, इराणने १९ मे म्हणजे आज आपलं शेअर बाजार पुन्हा सुरू केला आहे. इराणच्या अलीकडील इतिहासात शेअर बाजारातील व्यवहार इतक्या दीर्घ काळासाठी स्थगित…
इंधनाच्या पुरवठ्यावर नियंत्रण लादण्याची कोणतीही योजना नसल्याचे आणि जनतेने घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सरकारने स्पष्ट केलं. पण हा साठा पुरेसा आहे का? काय परिणाम होतील जाणून घेऊयात.
भारतातील सरकारी तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडर्सच्या वितरणासाठी 'डिजिटल प्रमाणीकरण यंत्रणा' लागू केली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
LPG Connection : ज्या घरांना पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस (पीएनजी) मिळत नाही, त्यांना एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देणे हा या निर्णयाचा उद्देश आहे. भारताला आपल्या गॅस वाटपात फेरबदल करावा लागत आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्वेत निर्माण झालेला तणाव जगासाठी एक गंभीर धोका म्हणून समोर येत आहे. एक कडक इशारा देणाऱ्या अहवालात, जागतिक बँकेने या संघर्षाच्या संभाव्य परिणामांबाबत काही अंदाज…
अॅक्सिस बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ नीलकंठ मिश्रा यांनी कोटक प्रायव्हेट बँकिंगच्या टेक अँड काउंटर टेक या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, भारताने दर एक दोन वर्षांनी येणाऱ्या भू-राजकीय व्यत्ययांसाठी स्वतःला सज्ज केलं…
चीन मात्र या परिस्थितीचा पुरेपूर आर्थिक फायदा उचलण्यात मग्न आहे. चीनच्या 'क्लीन टेक' निर्यातीत झालेली प्रचंड वाट पाहता, असे म्हणता येईल की हे युद्ध त्या देशासाठी खरोखरच एखाद्या 'लॉटरी'सारखे ठरले…
अमेरिका-इराण शस्त्रसंधी असूनही, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील तणाव कायम आहे. तेल पुरवठ्यातील व्यत्यय आणि वाढत्या किमतींचा परिणाम भारतासह आशियाई देशांवर होत आहे.
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे भारतात इंधनाचा तुटवडा निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. आज या देशांमधील चर्चाही असफल ठरली. पण या सगळ्याचा भारतासह संपूर्ण जगावर पुन्हा…
जागतिक स्तरावर असलेला भू-राजकीय तणाव आणि शेअर बाजारातील चढ-उतार असूनही भारतीय गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांवर आपला विश्वास कायम ठेवला आहे. AMFI जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
देशांमध्ये तेल आयातीसाठी होर्मुजची सामुद्रधुनी जीवनवाहिनी मानली जाते. या मार्गावर संकट आले की भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची भीती असते. मात्र, आता भारतासाठी एक मोठी खुशखबरी आहे.
शस्त्रसंधीमुळे थेट परिणाम भारतासारख्या मोठ्या प्रमाणात तेल आयात करणाऱ्या देशांवर होताना दिसत आहे.. यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की, दैनंदिन वस्तू आता खरोखरच स्वस्त होतील का?
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय तेल आणि वायू पुरवठ्यामध्ये मोठा व्यत्यय आला आहे, ज्यामुळे भारत एप्रिलमध्ये दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाकडून अंदाजे १०-१२ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात करू शकतो.
श्रीराम फायनान्सच्या संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत प्रेफरेंशियल इश्यूद्वारे MUFG बँकेला इक्विटी शेअर्सचे वाटप करण्यास मंजुरी दिल्यानंतर ही गुंतवणूक साकार झाली.
इराण आणि अमेरिका-इस्रायलमधील युद्धाचा थेट परिणाम सगळ्या जगावर झालेला पाहायला मिळाला. संपूर्ण जगामध्ये मंदीचं वातावरण होतं. पण ८ एप्रिल रोजी, भारतीय शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून येत आली.
ट्रम्प यांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे फक्त युद्धाचा धोका टळला नाही, तर भारतीय रुपया आणि शेअर बाजारालाही चालना मिळाली आहे. युद्ध तर टळलं, आता महागाई पण घटणार? रुपयाच्या मजबुतीमुळे तुमच्या खिशाला…
American Army Women Video : युद्धाला कंटाळली अमेरिकेची योद्धा, व्हिडिओ बनवतच केली युद्धविरामाची विनवणी. महिला सैनिकाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेच असून त्याने संपूर्ण जगभरातील यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे.
मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावाचा परिणाम आता सागरी व्यापारावर होताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये जहाजांचा विमा काढणे अधिक महाग झालं आहे. या जोखमीमुळे काही विमा कंपन्या विमा संरक्षण देण्यास टाळाटाळ करत…
रशिया-युक्रेन आणि इस्रायलमधील तणावामुळे कच्च्या तेलाचे दर वाढत असताना, भारतात मात्र घरगुती जेवणाची थाळी स्वस्त झाली आहे. 'क्रिसिल' (CRISIL) च्या ताज्या अहवालात एक आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आला आहे.