Iran Missile Drone Capability : लष्करी तज्ज्ञांच्या मते, इराणमध्ये एका महिन्यापेक्षा जास्त काळ लढण्याची क्षमता आहे. तथापि, अधिकाऱ्यांचे असेही म्हणणे आहे की इराणच्या शस्त्रसाठ्याचा नेमका आकार अद्याप अस्पष्ट आहे.
अमेरिका इराण आणि इस्त्रायल यांच्यात सध्या चर्चा होत असल्याकारणाने युद्धला काही काळाकरिता पूर्ण विराम देण्यात आला आहे. मात्र असं असलं तरी युद्धजन् परिस्थिती संपली असं म्हणता येणार नाही.
कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात होणाऱ्या व्यत्ययामुळे 'एव्हिएशन टर्बाइन फ्युएल' ATF म्हणजेच विमान इंधनाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे विमान कंपन्यांना इंधन अधिभार म्हणजेच fuel surcharge लागू करणं भाग पडलं आहे
इराण सध्या गंभीर आर्थिक संकट आणि युद्धाचा सामना करत आहे. गगनाला भिडलेल्या महागाईला प्रतिसाद म्हणून, इराणी सरकारने १० दशलक्ष रियालची नवीन नोट जारी केली आहे. ही इराणच्या इतिहासातील सर्वात मोठी…
आज Iran ला अनेकदा “विलन” म्हणून दाखवले जाते, पण त्यामागे दीर्घ इतिहास आहे. १९०१ मधील D'Arcy Concession करारामुळे ब्रिटिश कंपन्यांनी इराणच्या तेलसंपत्तीवर मोठे नियंत्रण मिळवले.
केंद्रातील मोदी सरकारने त्यांच्या कुटुंबांना तिथून परत आणण्याचे काम केले पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे. अंदाजे १ कोटी भारतीय कामगार आणि व्यावसायिक आखाती देशांमध्ये राहतात. एकट्या दुबईमध्ये जवळजवळ २० लाख…
अमेरिका आणि इस्रायलने इराणवरील हल्ल्यामुळे जागतिक आणि राजकीय वातावरण तापले आहे. अमेरिकेचे दीर्घकाळ तळवे चाटणारा पाकिस्तान आणि लष्करप्रमुख असीम मुनीर आता कचाट्यात सापडला आहे
हजारो भारतीय विद्यार्थी इराणमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात. अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांमुळे भारतीय विद्यार्थ्यांचे भविष्यही धोक्यात असून भारतीय विद्यार्थी इराणमध्ये काय शिकण्यासाठी जातात?
गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस सुरू झालेल्या निदर्शनांनी इराणला हादरवून टाकले. आता, ही निदर्शन मोठ्या प्रमाणात कमी झाले असून खामेनेई राजवटीने दंगलखोरांना ३ दिवसांत समोर आले नाहीतर कठोर कारवाई करण्याचा इशारा…
Middle East News: मध्य पूर्वेत युद्धाचा धोका वाढला आहे. अमेरिकेने जॉर्डनमध्ये लढाऊ विमाने आणि हिंदी महासागरात क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली तैनात केल्या आहेत, ज्याला इराणवर मोठ्या हल्ल्याची तयारी म्हणून पाहिले जात…
इराण संकटामुळे भारतावर गंभीर परिणाम होत आहे. एकीकडे, तेथे राहणाऱ्या भारतीयांना घाईघाईने बाहेर काढावे लागले आणि दुसरीकडे, भारतातून इराणला बासमती तांदळाच्या निर्यातीवरही विपरीत परिणाम होत आहे.