पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. ही घटना उपस्थित असलेला तिसरा मुलगा कार्तिक नवले याने पाहताच त्याने तात्काळ घरी जाऊन माहिती दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि जुन्नर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा शोध सुरू केला. त्याच्या दुचाकीचे लोकेशन गणेशखिंड घाट उतरताना एका हॉटेलजवळ काही वेळ दिसले.
मानव व पशुधनांवरील हल्ल्यांच्या घटनांनंतर संघर्ष क्षेत्रातून पकडण्यात आलेल्या बिबट्यांना माणिकडोह बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. मात्र या केंद्राची क्षमता ५० इतकी मर्यादित होती.
नगरपालिकेच्या वापराविना असलेल्या इमारती एस. एम. जोशी हॉल, वरली आळी सभागृह इ. चा योग्य वापर होऊन शासनाकडून भाडे निर्मिती करून त्या इमारती वापरात आणाव्यात व उत्पन्न वाढवावे, असे मत यावेळी…
जुन्नर तालुक्यातील बिबट्याचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करत त्यांनी आमदार शरद सोनवणे यांच्या तत्परतेचे कौतुक केले, "तुमचा आमदार मध्यरात्रीही बिबट्याच्या प्रश्नावर मला फोन करतो.
जुन्नर तालुक्यातील ओतूर-रोहोकडी पंचायत समिती गणात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. बिबट्यांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांवर हल्ले केले आहेत. असाच एक प्रकार पारगाव शिंगवेमध्ये घडला आहे.
जुन्नर वनविभाग बनला बिबट्यांचे आशियाई केंद्र! जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात १००० हून अधिक बिबटे असल्याचा धक्कादायक दावा. मानव-बिबट संघर्ष वाढल्याने ग्रामीण भागातील जनतेत दहशत; वनविभागावर टीका.
जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढत असून त्यामुळे बिबट्या-मानव संघर्षाच्या घटना नित्याच्या घडताना दिसत आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागात भीती ची वातावरण वाढत आहे.
सन २०२४ गणेशोत्सव काळात ज्या मंडळानी आदर्श असा गणेशोत्सव साजरा केला त्या पैकी निवड समितीने प्रथम तीन क्रमांकात आलेल्या मंडळांचा सत्कार धनंजय पाटील यांचे हस्ते करण्यात आला.
जुन्नर - नारायणगांव रस्त्यावर जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय ते वीट भट्टी दरम्यान दोन्ही बाजूने उतार असल्याने या दरम्यान वाहनांचा वेग जास्त असतो व या रस्त्यावरील २०० मीटर भागात वारंवार अपघात होत…
एक तरुण काळू नदीत सेल्फी घेण्याच्या नादात पाण्याच्या प्रवाहात पडून वाहू लागला होता. मात्र, स्थानिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
जिल्ह्यात शिवसेनेचाच वरचष्मा कसा राहील असा प्रयत्न करणार असल्याचे आमदार सोनवणे यांनी सांगितले. आमच्यासाठी धनुष्यबाण महत्त्वाचा आहे, असे सोनवणे म्हणाले.