शेतकऱ्यांसाठी असलेल्या राखीव इमारतींमध्ये अनधिकृत बांधकाम सुरु असल्याचा आरोप सामाजिक संघटनेने केला आहे. त्यामुळे कृषी बाजार समिती सध्या वादाच्या भोवऱ्यात दिसून येत आहे.
KDMC News : आगामी महापालिका निवडणूकीनंतर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा दावा महासचिव सिंग यांनी केला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत १९९५ पासून शिवसेना भाजपची सत्ता आहे.
Kalyan receptionist beaten case : कल्याणमधील रुग्णालयात रिस्पेशनिस्ट तरुणीला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाचा आणखी सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये तरुणीने मारहाण केल्याचे दिसत आहे.
Kalyan receptionist beaten up : कल्याणमधील नांदिवली भागातील खाजगी रुग्णालयातील मराठी तरुणीला एका विक्षिप्त व्यक्तीने अमानुषपणे मारहाण केली आहे. त्याच्या विरोधात मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
केडीएमसी म्हणजे घाणीचं साम्राज्य असा शिक्का मोर्तब होत आहे. पालिका स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्या उपाययोजना राबवत तर नाहीच मात्र अर्धवट कामं तशीच ठेवली जात आहे. यावरुनच पालिका अधिकाऱ्यांचा हलगर्डीपणा यातून दिसून…
कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालकाने प्रशासकावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप केला आहे.
कल्याणमध्ये डेंग्यूने तरुणाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. यांनतर अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी केली आहे.
Kalyan-Dombivli water Issue : कल्याण डोंबिवली शहरासाठी नवे धरण हवे असल्याची मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
डोंबिवली आणि कल्याणमध्ये धावणाऱ्या केडीएमटीच्या एसी बसेस बंद झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा गारेगार प्रवास थांबला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
कल्याण पूर्व पावशे नगर परिसरातील मुख्यरस्ता पुनालिंक रोड यासाठी गटार तुंबल्याने दुषित पाणी रस्त्यावर येत असून आजूबाजूच्या दुकांनाना आणि रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना याचा मनस्ताप होत असल्याचं दिसून येत आहे.
भाजपचे माजी आमदार आणि महाराष्ट्र परिश्रम कामगार संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने मुंबईत ही बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये कामगार मंत्री फुंडकर यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढवले आहेत.
माजी नगरसेवक हळबे यांनी आरोप केला आहे की, सहाय्यक आयुक्त कुमावतहे तेल लावलेले पेहलवान आहेत. फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईचा फार्स करुन त्यांचे अनैतिक धंदे सुरु आहे.
जलशुद्धीकरण केंद्र हे निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते वापरण्यालायक करण्याचे मुख्य काम येथे केले जाते. मात्र जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांची दुरुस्ती नसेल तर नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येऊ शकते.
कल्याणमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. सप्तश्रृंगी इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना एका शाळेची भिंत कोसळली आहे. कल्याणच्या केबीके इंटरनॅशनल शाळेची भिंत कोसळून ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू…
कल्याण पूर्वमध्ये मंगलराघोनगर चिकणीपाडा परिसरातील मोठी दुर्घटना घडली आहे. एका चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीन महिला आणि एका दीड वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे.