कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना प्रवेश दिला जात नाही. याचाच निषेध म्हणून शिवसेना, शिवसेना उबाठा आणि भाजप कडून घंटानाद आंदोलन करण्यात आले. बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी देवीच्या…
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा येथे सुरू करण्यात आलेल्या टोल वसुलीच्या विरोधात मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
कल्याण-टिटवाळा परिसरातील शासनाच्या जागांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत चाळींवर महापालिकेकडून कारवाई सुरू असतानाच काँग्रेसने चाळ माफिया, भूमाफिया आणि संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे.
राज्यभरात ठाकरे गट आणि शिंदे यांच्या शिवसेने मध्ये असलेले वितृष्ठ हे नेहमीच पाहायला मिळतात .मात्र कल्याण डोंबिवलीवत या दोन्ही कट्टर विरोधकांचे नगरसेवकांचे मनोमिलन आज पाहायला मिळालं.
भिवंडी महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने नालेसफाई करणारे कामगार सुभाष नवशा दिघे (वय 44, रा. मिठपाडा, शेलार) यांचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कल्याण आणि डोंबिवली येथील काँग्रेस पक्षात मोठा राजकीय फेरबदल करण्यात आला असून नवीन सिंह यांची कल्याण जिल्हाध्यक्षपदी तर अमित म्हात्रे यांची डोंबिवली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Kalyan News : आम्ही मुस्लीम नागरिकांना घरं देणार नाही असा अजब फतवा काढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कल्याणमध्ये घर विक्री संदर्भातील एका फोन कॉलवरून नवा वाद निर्माण झाला आहे.
कल्याणमध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल १०७ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे २१ लाख रुपयांच्या किमतीचा माल हस्तगत करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात…
कल्याणमध्ये आयोजित बुद्धिस्ट वधू-वर परिचय मेळाव्यात बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख छाया वाघमारे यांनी सध्याच्या राजकारणावर आणि पक्षांतर्गत तिकिट वाटपावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
जगभरात अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असली, तरी भारत आज सुरक्षित, सक्षम आणि प्रगत राष्ट्र म्हणून उभा आहे. भाजप नेते माजी आमदार नरेंद्र पवार यांनी वक्तव्य केलं आहे.
कल्याण नगरीसाठी इतक्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करणे ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, पुढील वर्षी यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात स्पर्धा आयोजित करण्याचा विश्वासही उमेश बोरगावकर यांनी व्यक्त केला.
कल्याण ग्रामीण भागात 65 अनधिकृत इमारती घोषित करण्यात आल्या होत्या . या सगळ्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशनुसार या समस्येवर आज बैठक घेण्यात आली.
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आक्रमक! प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हप्तेखोरीचे गंभीर आरोप. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) हद्दीत बाहेरून आलेल्या फेरीवाल्यांनी धुमाकूळ घातला