तालुक्यात राणे विरुद्ध उपरकर अशी खडाजंगी सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राणे कुटुंबाला टोला लगावला आहे.
शिक्षक सेवकांची राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेतली जाणार आहे. या परिषदेला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डाॅ. पंकज भोयर, विविध शिक्षण तज्ज्ञांना निमंत्रित केले जाणार आहे, अशी माहिती जावेद तांबोळी यांनी…
सध्या राज्यात विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. रााज्याच्या राजकारणासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटात चुरशीची लढत सुरु आहे.
शिवसेना ठाकरे गटाचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर कणकवली शहरासह कणकवली तालुक्यात काही ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरबाजीनंतर कणकवलीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
ठाकरेंनी कितीही पाळीव प्राणी सोडू दे महायुती भक्कम आहे. बाबुराव धुरी व रुपेश राऊळ सारख्या निष्ठावंतांवर ठाकरे गटाने अन्याय केला आहे, असं विधान आमदार नितेश यांनी केलं आहे.
आरक्षण बचाव रॅलीमध्ये देश स्तरावर बोलणाऱ्या नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघात समाज कल्याण विभागामध्ये करण्यात आलेला बेंचेस घोटाळा या बाबत बोलणे टाळले. त्यांच्याच पक्षातील बॅंचेस घोटाळ्या प्रकरणातील काही ठेकेदार…
नांदगाव येथील एका हॉटेल मध्ये बस जेवण्यासाठी थांबली असताना ते हॉटेलमध्ये जेवायला गेले. तेवढ्यात त्यांच्या बॅगेतील अज्ञात चोरट्याने ६० हजार किमतीचे सोन्याचे नथ व रोख रक्कम ३ हजार काही क्षणात…
कणकवली शहरातील उड्डापुलाखाली डंपर, ट्रक, कार, जेसीबी, टॅक्टर यासह विविध अवजड वाहनांची अवैध पार्किंग केली जात आहे. त्यामुळे उड्डाणपुलाखाली चिखल व कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालं आहे. उड्डाणपुलाच्या खालील अस्वच्छतेमुळे शहराचा…
शिवसेना उबाठा पक्षाची सतिश सावंत यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आहे की, काजू उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, त्याच्यावर १० रुपये अनुदानाचा निर्णय रद्द करावा अन्यथा ३० जुलै रोजी आमदार वैभव…
मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये प्रामुख्याने कणकवली तालुक्यातील खारेपाटण भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती. रत्नागिरी - सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी ९ जुलै…
आमदार वैभव नाईक यांनी आलिशान शासकीय विश्रामगृहाची पाहणी केली. कणकवलीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत नव्याने आलिशान बांधलेल्या शासकीय विश्रामगृहाला पहिल्याच पावसामध्ये गळती लागल्याचे चित्र दिसून आले आहे. विश्रामगृहामध्ये गळती झाल्यामुळे…
आज इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये केवळ निवडणूक आल्यावर फिरणाऱ्या आमदाराच्या विरोधात मतदान करा असे आवाहन करण्यात आले आहे.