सिलिंडरचा साठा संपल्यानंतर व्यवसाय करायचा कसा, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे हॉटेल मालक व कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत आतापर्यंत ४१, १९३ लहान मुले आणि मुलींना शोधण्यात यश मिळाले आहे. बेपत्ता महिलांपैकी सुमारे ५५ ते ६० टक्के महिला पहिल्या वर्षात सापडतात, तर अडीच ते तीन वर्षांत…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कणकवली शहरात मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यान प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले.
पोलिस कोठडी संपल्यानंतर आरोपीच्यावतीने दाखल जामिन अर्जावर सुनावणीअंती पुन्हा असा गुन्हा करू नये, साक्षीदारावर दबाव आणू नये, अशा अटीवर सशर्त जामिन मंजूर केला आहे.
दारिस्ते गुरववाडी येथे एका व्यक्त्तीने विक्रीसाठी पाळीव जनावरे आणली असल्याची तक्रार बजरंग दल आणि विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकत्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात केली होती.
Vaibhav Naik: कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार वैभव नाईक यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर टीका देखील केली.
राजेंद्र यांच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या त्या महिला डॉक्टरवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणारनाही, असा पवित्रा घेत रुग्णालयात परिसरात चार तास ठिय्या मांडला.
तालुक्यात राणे विरुद्ध उपरकर अशी खडाजंगी सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राणे कुटुंबाला टोला लगावला आहे.
शिक्षक सेवकांची राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेतली जाणार आहे. या परिषदेला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डाॅ. पंकज भोयर, विविध शिक्षण तज्ज्ञांना निमंत्रित केले जाणार आहे, अशी माहिती जावेद तांबोळी यांनी…
सध्या राज्यात विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. रााज्याच्या राजकारणासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटात चुरशीची लढत सुरु आहे.
शिवसेना ठाकरे गटाचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर कणकवली शहरासह कणकवली तालुक्यात काही ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरबाजीनंतर कणकवलीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
ठाकरेंनी कितीही पाळीव प्राणी सोडू दे महायुती भक्कम आहे. बाबुराव धुरी व रुपेश राऊळ सारख्या निष्ठावंतांवर ठाकरे गटाने अन्याय केला आहे, असं विधान आमदार नितेश यांनी केलं आहे.
आरक्षण बचाव रॅलीमध्ये देश स्तरावर बोलणाऱ्या नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघात समाज कल्याण विभागामध्ये करण्यात आलेला बेंचेस घोटाळा या बाबत बोलणे टाळले. त्यांच्याच पक्षातील बॅंचेस घोटाळ्या प्रकरणातील काही ठेकेदार…