बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य, शोषित आणि वंचितांचा आवाज बनली आहे. या पक्षप्रवेशामुळे खंडाळा तालुक्यात 'वंचित'ची ताकद वाढली आहे.
गणेशोत्सवामुळे गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली आहे. शनिवार रविवार अशी लागून सुट्ट्या आल्यामुळे अनेकांनी गावी जाण्याचा प्लॅन केला आहे. मात्र यामुळे खंडाळ्यामध्ये मोठे ट्राफिक जॅम झाले आहे,
फुले दाम्पत्याने शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात पोहचवली. हे दाम्पत्य देशाला लाभलेले वरदान आहे. त्यांचा इतिहास जतन करणे आपल काम आहे. तरुणाईला प्रेरणा देण्यासाठी हे स्मारक उभे केले आहे. या स्मारकासाठी सरकारकडून…